सामना ऑनलाईन
2443 लेख
0 प्रतिक्रिया
428 पासपोर्ट जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई
विदेश मंत्रालय उत्प्रवासी संरक्षी कार्यालय (पीओई) व नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या मदतीने वाशी, बेलापूर, पनवेल आणि खारघर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या...
हिरड्यांमधून रक्त येते? हे करून पहा
हिरड्यांमधून रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठी तुमच्या काही सवयींमध्ये बदल करा.
कडक ब्रश वापरणे बंद करा आणि मऊ किंवा अति मऊ...
वेधक- आंब्याच्या बाटा साठवा आणि तेल गोठवा
>> दुर्गेश आखाडे
पिकलेला आंबा कापला की, प्रत्येकाला आंब्याची मधाळ-रसाळ बाट खायला आवडते. आंबा खाऊन झाला की, आपण बाट सहजपणे फेकून देतो. टाकाऊतून टिकाऊ या...
परीक्षण – साहिर…एक न संपणारा शब्दांचा जादूगार
>> अरविंद दोडे
एखाद्या संवेदनशील प्रतिभावंताचं जीवन आणि लेखन फारसं वेगळं नसतं. दुर्दैवाशी दोन हात करताना कलावंताची जडणघडण ही जनसामान्यांच्या लहरी स्वभावापेक्षा वेगळी होत असते....
तंत्रज्ञान – AI वर्तमान आणि भविष्य
>> प्रसाद ताम्हनकर
सध्या जवळपास प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असणार यात वाद नाही. मात्र...
निमित्त – वर्षाचा पंचनामा
>> सॅबी परेरा
डिसेंबर आला की प्रत्येकाचं सरत्या वर्षाचं ऑडिट सुरू होतं. आपण काय करू शकलो? काय करायचं राहून गेलं? याचा आढावा घेताना येणारे वर्ष...
नोंद – येता पुस्तकांची हाक…
>> रविप्रकाश कुलकर्णी
पुस्तकांच्या गराड्य़ात बसायला, वावरायला मला आवडतं. मी त्यात रमतो. ते म्हणतात ना, रामकथा असली की, एक पाट समोर ठेवायचा. अदृश्यपणे हनुमंत तेथे...
सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे
सरदार खंडेराव दाभाडे हे शाहू महाराजांच्या जवळचे सरदार. त्यांनी 1705 ते 1716 पर्यंत बडोद्यात मराठा साम्राज्याच्या सैन्याचे नेतृत्व केले. सातारा येथे परतल्यानंतर इ.स. 1717...
साहित्य जाणिवा सशक्त करणारा ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल 2026’
साहित्यसंस्कृती अधिक समृद्ध करणारा सध्याचा काळ. या आठवडय़ाच्या शेवटी सातारा येथे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे तर जानेवारी महिन्यात जयपूर...
मुद्रा – शांत, शीतल कवितेचा अस्त!
>> समीर गायकवाड
सर्वकालीन मानवी भावनांचे यथार्थ शब्दांकन जिव्हाळ शैलीत मांडणारे हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांचे नुकतेच निधन झाले. माणूस आणि मानवता हा साहित्यभाव कायम...
परीक्षण – इतिहासाचे दस्तऐवजीकरण
>> तृप्ती कुलकर्णी
इतिहास केवळ कथांमधून, चरित्रांमधून किंवा बखरींमधूनच जपला जातो, असे नव्हे. तर राजवाडे, गढी आणि गड-किल्लेही आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि संघर्षमय भूतकाळाचा तितक्याच...
भाषा सरस्वती – अमर्याद परिघाचा आवाज
>> धीरज कुलकर्णी
दमन, अन्यायाची शिकार ठरलेल्या स्त्रीचा आवाज कथासाहित्यातून पोहोचवणाऱ्या आशापूर्णा देवी. बंगालमध्ये जन्मलेल्या आशादेवींच्या लेखनावर रवींद्रनाथांचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या लेखनातील स्त्रीदर्शन हेही...
मनरेगा योजना बंद केल्यामुळे देशातील दोन तीन अब्जाधीशांना फायदा, राहुल गांधी यांची टीका
मनरेगा बंद करणे म्हणजे कोट्यवधी जनतेवर अन्याय आहे असे विधान काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच यामुळे देशातील...
नाशिकवर प्रेम करणारा महापौर हवा, दिल्लीसमोर नतमस्तक होणारा नको – आदित्य ठाकरे
नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना...
आईच्या नावाने वृक्ष लावणारेच महाराष्ट्रात जंगलं नष्ट करत आहेत, तपोवनावरून आदित्य ठाकरे यांचा भाजपवर...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलकांनाची भेट घेतली. आंदोलकांशी संवाद साधत पर्यावरणविषयक मुद्द्यांवरून...
सौदी अरेबियातून सर्वाधिक हिंदुस्थानींना मायदेशी पाठवले, इंग्लंडमधून विद्यार्थ्यांची संख्या जास्त
परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत सादर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये 81 देशांतून तब्बल 24,600 हून अधिक हिंदुस्थानी नागरिकांना परत पाठवण्यात (डिपोर्ट) आले असून, यामध्ये सर्वाधिक...
मुंबईत आढळली 1.68 लाख दुबार मतदार, मतदानासाठी 10 हजार 300 केंद्रे
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मुंबईत एकूण 10,300 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीत 10,111 मतदान केंद्रे होती. यंदा त्यात 189 मतदान केंद्रांची वाढ झाली...
पैसे घेऊन फिरताना आढळल्यास कारवाई, मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग अलर्ट
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग अलर्ट झाला असून मतदानादरम्यान पैसे घेऊन फिरताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे....
महायुतीने प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईची लूट केली! काँग्रेसकडून महाभ्रष्ट सरकारच्या कारनाम्याचे आरोपपत्र प्रकाशित
मुंबई महानगरपालिकेवर तीन वर्षे नऊ महिने प्रशासकाचे राज्य होते. लोकप्रतिनिधी नव्हते. या प्रशासकाच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने मुंबईकरांना लुटले आहे. मुंबईकरांना आज मूलभूत सुविधाही...
प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटाबरोबर हातमिळवणी करण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयावरून दोन दिवसांपूर्वी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर जगताप यांनी...
कुणाच्याही बापाची इथे कायमस्वरूपी सत्ता नाही, सूर्य उगवतो आणि मावळतोहीच; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात
निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज तुमचा दिवस...
आयारामांना पायघड्या; सोलापुरात भाजपमध्ये धुसफुस, निष्ठावंतांना डावलल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करू:...
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रवेश झाले आहेत. निष्ठावंतांना डावलून आयारामांना पायघड्या घातल्या जात असल्याने भाजपमध्ये धुसफुस वाढली आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट...
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, तपोवनाला देणार भेट; देवळालीत शिवसेना पदाधिकारी मेळावा
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उद्या शनिवारी, 27 डिसेंबर रोजी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. तपोवनातील अठराशेहून अधिक...
बदल घडवायचा असेल तर महायुतीचे भूत गाडावेच लागेल! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यातील 29 महापालिकांवर सध्या सत्ताधाऱयांचे राज्य आहे. हे राज्य आहे की बजबजपुरी? रस्ते नाहीत, पाणी नाही, ड्रेनेज तुंबलेले! किती जणांना नोकऱ्या मिळाल्यात? शेतकरी कर्जमुक्त...
माझ्यामुळे जर भाजपचा पराभव झाला तर ती आनंदाचीच बाब – एकनाथ खडसे
नगर परिषद निवडणुकीत जळगावमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवानंतर जिह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अपशकुनी म्हणत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळमधील पराभवाचे खापर खडसे...
मतदार यादी प्रसिद्धीसाठी 3 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी जानेवारीपर्यंत मुदतवाढ...
इंडिगोच्या गोंधळाला दोषी कोण? डीजीसीएच्या समितीचा अहवाल सादर
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला इंडिगो एअरलाईन्सच्या भोंगळ कारभारामुळे हजारो उड्डाणे रद्द झाली होती. परिणामी देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक वेठीस धरली गेली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी...
शिल्पा शेट्टीचे मॉर्फ फोटो, व्हिडीओ हटवा; सोशल मीडियाला हायकोर्टाचे आदेश
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एआयच्या मदतीने सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो, व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी हायकोर्टात धाव घेत शिल्पा शेट्टी...
विजेत्यांच्या नावापुढे ‘पद्म’ वापरणे कायदेशीररीत्या अयोग्य, हायकोर्टाने वकिलांना सुनावले
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न या नागरी पुरस्कारांचा वापर सर्रास केला जातो, मात्र हे पुरस्कार पदव्या नाहीत. त्यामुळे विजेत्यांच्या नावापुढे त्यांचा वापर करणे अयोग्य...
हे करून पहा – हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर प्रभावी उपाय
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. कोरडया त्वचेवर महागड्या क्रीम लावल्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. अशा वेळी संत्रीचा वापर करता येतो. संत्रीच्या...























































































