सामना ऑनलाईन
2281 लेख
0 प्रतिक्रिया
पुष्पक एक्सप्रेसमधून पडून पाच जणांचा मृत्यू, दिवा ते कोपर स्थानकादरम्यानची घटना
पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिवा ते कोपर स्थानकात ही घटना घडली असून यात आणखी काही प्रवासी जखमी झाले आहेत....
राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण करण्याचा सल्ला
हवेचा दाब वाढल्याने मान्सूनची प्रगती थांबली आहे. मात्र, 12 जूननंतर हवेचा दाब कमी होणार आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाफसे...
एकत्रीकरणाबाबत पक्ष निर्णय घेईल- सुप्रिया सुळे
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंदर्भात विचारलेला प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात टाकला. एकत्रीकरण - हा काय माझा निर्णय नाही. कोण...
हिरवी मिरची, घेवडा, भुईमूग शेंग स्वस्त
पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने टोमॅटो, वांगी, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा...
नगर जिल्हा वार्तापत्र – वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचे जगणे झाले मुश्कील
>> मिलिंद देखणे
अहिल्यानगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी नागरिक येत-जात असतात. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात अनेक गुंडांचे...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती बैठकीत गोंधळ, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मंदिरे समिती बरखास्तीची मागणी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आषाढी वारीसंदर्भात सुरू असलेल्या बैठकीत सामाजिक कार्यकत्यांनी गोंधळ घालत मंदिरे समिती बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द...
पावसाळा, पर्यटन अन् वाहतूककोंडी; लोणावळाकर हैराण
'नेमेचि येतो पावसाळा' या म्हणीप्रमाणे लोणावळा शहरात पावसाळा, पर्यटन आणि वाहतूककोंडी, असे समीकरणच बनून गेले आहे. त्यामुळे पावसाळा आला की लोणावळाकर नागरिकांना चिंता लागते...
नगर तालुक्यातील दक्षिण भागातील ढगफुटीसदृश पावसामुळे हजारो कुक्कुटपक्षी मृत्युमुखी; घरे, गोठ्यांची पडझड, नुकसानीचा अहवाल...
नगर तालुक्यातील दक्षिण भागात 27 मे रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाच्या नुकसानीची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यात वेगवेगळ्या गावांमध्ये हजारो कुक्कुटपक्षी मृत पावले...
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान
पंतप्रधान मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानने फक्त माणुसकीवर हल्ला केलेला नाही तर कश्मीरच्या अस्मितेवरही हल्ला केला आहे. हिंदुस्थानात...
चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
जम्मू कश्मीरमध्ये चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. हा पूल जगातला सर्वात उंच पूल आहे. हा पूव उधमपूर-बारामुला...
माझं डिमोशन केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला स्पष्ट बोलले
माझं डिमोशन केलं असे विधान जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. तसेच राज्यात झालेल्या विकासकामांसाठी अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
पंतप्रधान...
जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल!- उद्धव ठाकरे
मिंधे गटात बेबंदशाही आणि अंदाधुंद कारभार सुरू आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जे महाराष्ट्राच्या जनतेच्या...
मी अर्थमंत्री प्रणब मुखर्जींकडे मदत मागतिली होती, विजय माल्ल्याचा खुलासा
संकटाच्या काळात मी तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याकडे मागितली होती असा खुलासा हिंदुस्थानी विजय मल्ल्याने केला आहे. तसेच बँका सांभाळून घेतील असेही मुखर्जी म्हणाले...
अमरनाथ यात्रेसाठी 50 हजार सीआरपीएफ जवान तैनात, ड्रोन आणि जॅमरचाही होणार वापर
जम्मू कश्मीरमच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता आणि त्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी 50 हजार सीआरपीफचे जवान तैनात असणार...
राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका
एकनाथ शिंदे जर त्या गाडीला बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजातून मी कशी उडी मारेन हे पाहतील. तसेच या राज्य सरकारची गाडी खिळखिळी...
कुंकवाचं झाड लावण्यापेक्षा संसदेत अधिवेशन बोलवा आणि प्रश्नांची उत्तरं द्या, संजय राऊत यांचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या दबावाला बळी पडले अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच कुंकवाचं झाड...
ज्येष्ष्ठ शिवसैनिक राजेंद्र घरत यांचे निधन
पालघर जिह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र घरत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई,...
सागवे – नाखेरे येथे सापडली ऐतिहासिक तोफ, राजापूरच्या इतिहासावर नव्याने प्रकाश
राजापूर तालुक्यातील सागवे-नाखेरे येथे रस्त्याचे काम करताना एक पुरातन तोफ सापडली असून तिची दखल अद्याप पुरातत्त्व विभागा घेतलेली नाही. दरम्यान, आता येथील ग्रामस्थांनी ही...
मुंबईच्या वेशीवरील कोंडी फुटली, अडीच लाख वाहनचालकांना दिलासा
मुंबईच्या वेशीवरील वाहतूककोंडी अखेर फुटली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलांपैकी वाशीकड़ून मानखुर्दला जाणारा उड्डाणपूल गुरुवारी वाहतुकीसाठी...
जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे आज उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-कश्मीर दौऱ्यात 46 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे...
धक्कादायक! सांडपाणी प्रक्रिया प्लाण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश, एनसीएलच्या तपासातून माहिती समोर
पुणे शहरासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता पुणेकरांची चिंता वाढवणारी माहिती पुढे आली आहे. शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया...
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, देशात आतापर्यंत 4 हजार 866 रुग्ण
केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 866 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ...
भाजपच्या ‘संकल्प’पत्राचा शिवसेनेकडून पंचनामा, शिवसैनिकांच्या प्रश्नावर मंत्री अतुल सावे निरुत्तर
‘क्या हुआ तेरा वादा’ असा प्रश्न करत शिवसैनिकांनी भाजपने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचा पंचनामा केला. भाजपच्या ‘संकल्प’पत्रातील किती आश्वासने पूर्ण झाली असा सवाल शिवसैनिकांनी करताच...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करा; निवडणूक आयोगाकडे अॅड. असीम सरोदे यांची...
गेल्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने घाईघाईने बोगस मतदार यादीच्या आधारावर ही निवडणूक घेऊ नये. यापूर्वी कायद्यात...
तुर्कस्तान एअरलाइन्सच्या विमानात सापडली स्फोटके, दिल्लीसह चार विमानतळांवर डीजीसीएकडून झाडाझडती; प्रवासी सुरक्षेतील गंभीर त्रुटी...
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हिंदुस्थानवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानला मदत करणाऱया तुर्कस्तानच्या एअरलाइन्सच्या काही विमानांमध्ये स्पह्टके सापडल्याने खळबळ उडाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिल्लीसह चार...
तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा लग्नबंधनात
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लग्नबंधनात अडकल्या. बिजू जनता दलाचे नेते व माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. 30 मे रोजी जर्मनीत...
अमेरिकेत 1244 कोटी रुपयांचा अपहार, हिंदुस्थानी वंशाचे तन्मय शर्मा यांना अटक
अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या तन्मय शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. शर्मा हे अमेरिकेत फार्मा कंपनीने मालक असून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना...
राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली
एकीककडे राज्यात पर्यावरणाची हानी होत आहे आणि सरकार पर्यावरणाबाबत किती जागरूक आहे हे दाखवण्यात मश्गूल आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...
फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
दुचाकी, चारचाकी विक्रीत घट झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा असेलेली अर्थव्यवस्था आपल्याला नको असेही राहुल गांधी...
1200 रुपये किलोची काजू कतली घेतली पण कैद्यांना मिळालीच नाही! IG जालिंदर सुपेकरांवर गंभीर...
पुण्यातील कारागृहात कैद्यांसाठी 1200 रुपयांची काजू कतली ही मिठाई तुरुंग प्रशासनाने घेतली होती. पण ही मिठाई कैद्यांपर्यंत पोहोचलीच नाही. फक्त मिठाईच नव्हे तर तुरुंग...