सामना ऑनलाईन
2322 लेख
0 प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कारभारामुळे मुंबईत हाहाःकार उडाला, संजय राऊत यांचा घणाघात
मुंबई सारख्या महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही. 27 महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचाराला मुक्त रान मिळालेलं आहे. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई बुडाली असा घणाघात शिवसेना (उद्धव...
एनडीएकडे असलेलं बहुमत अस्थिर आणि चंचल, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांची टीका
एनडीएकडे बहुमत असताना त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्याना पाठिंब्यासाठी फोन केला अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे...
घोडबंदर रोड वरून मीरा-भाईंदर कडे जाणारी वाहतूक ठप्प, या मार्गाने प्रवास न करण्याचे पोलिसांचे...
मुंबईसह ठाण्याला पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतूक ठप्प झाली आहे. अशातच घोडबंदर रोड वरून मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची...
मुंबईत 300 मिलीमीटर पाऊस, नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबईत तब्बल 30 मिमी पाऊस पडला असून राज्यात NDRF आणि SDRF अलर्टवर आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात...
अमित शहा हे महाराष्ट्रातल्या गुंडांचे आणि भ्रष्टाचाऱ्यांचे दिल्लीतले सेनापती, संजय राऊत यांचा घणाघात
मंत्र्यांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंम्मत नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच...
फक्त ही जमीन बिवलकरांच्या नावावर करण्यासाठी 25 दिवसांसाठी शिरसाटांना सिडकोचे चेअरमन केलं – संजय...
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसाट यांनी संगनमताने सिडकोची पाच हजार एकर जमीन ही बिवलकर नावाच्या माणसाच्या नावावर केली असा आरोप...
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी; लोकल आणि विमान सेवेलाही जोरदार फटका
आज मंगळवारीही मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईत पाणी साचले असून त्यामुळे रेल्वे आणि विमान सेवेला जोरदार फटका बसला आहे.
मंगळवारी सकाळी अखंड पडलेल्या...
पालीतील घोटवडे पुलावर सावित्रीचा धोका, दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल
सुधागड तालुक्याच्या पालीतील घोटवडे पुलावर सावित्रीचा धोका निर्माण झाला आहे. अंबा नदीवरील हा पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक झाला असल्याने सावित्री पुलाची पुनरावृत्ती होण्याची...
अलिबाग-वडखळ मार्गावर दीड फुटाचे खड्डे; पर्यटक, प्रवाशांचा कंबरतोड प्रवास
मुंबई, पुणे आणि ठाणेकरांचे पहिल्या पसंतीचे पर्यटन डेस्टिनेशन असलेल्या अलिबागला येण्यासाठी पर्यटकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. अलिबाग ते वडखळ मार्गावर जागोजागी एक ते...
भरपावसात शिवसैनिकांचा रास्ता रोको, साळाव-तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात जनआक्रोश; पर्यटक, प्रवाशांचा कंबरतोड प्रवास
मुंबई, पुणे आणि ठाणेकरांचे पहिल्या पसंतीचे पर्यटन डेस्टिनेशन असलेल्या अलिबागला येण्यासाठी पर्यटकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. अलिबाग ते वडखळ मार्गावर जागोजागी एक ते...
बाप्पाच्या प्रसादात ‘पाप’ कराल तर राद राखा ! ठाण्यातील मिठाईच्या दुकानावर एफडीआयचा वॉच
लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. असे असताना मिठाईच्या दुकानात मोदक, लाडू, बर्फी, काजुकतली आदी प्रसादाचे गोड पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली...
नवी मुंबईत अधिकारी जनता दरबारात; जनता भरपावसात वाऱ्यावर
नवी मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले असताना नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आज जनता दरबारात ड्युटी...
शहापूरमधील 20 हजार विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे, बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेपासून कोणताही धडा घेतला नाही
कैलास भरोदे, शहापूर
बदलापूरच्या शाळेतील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर अवघा देश हादरला असतानाच शहापूर तालुक्यातील शाळांनी मात्र कोणताही धडा घेतला नसल्याची धक्कादायक बाब...
मुख्यमंत्र्यांसाठी धो धो पावसात डांबरीकरण; मीरा-भाईंदर पालिका, एमएमआरडीएचा कारनामा
फडणवीस यांच्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका आणि एमएमआरडीएने भरपावसात डांबरीकरण करण्याचा कारनामा केला आहे. मुख्यमंत्री आज एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्यांना...
मुंबई ठाण्यात रात्रभर मुसळधार पाऊस, मध्य आणि हार्बर लोक 10 ते 15 मिनिटे उशिरा
मुंबई आणि ठाण्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून मध्य आणि हार्बरची सेवा...
मुंबईत पुढील आठ ते दहा तासांसाठी रेड अलर्ट, महत्त्वाचे काम असल्यास घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्री...
गेल्या आठ तासांत मुंबईत 177 मिमी पाऊस पडला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच महत्त्वाचे काम असल्याच बाहेर पडावे असे...
SIR प्रक्रिया म्हणजे मत चोरण्याचा नवीन मार्ग, राहुल गांधी यांचा आरोप
मतदार फेरतपासणी (SIR) हा मत चोरीचा नवा मार्ग आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी आपल्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर शेअर...
पोस्टवर जाण्यासाठी निघाला सैनिक, टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून खांबाला बांधून जबर मारहाण
टोल नाक्यावर एका सैनिकाला खांबाला बांधून जबर मारहाण करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून...
देशात पुढील तीन वर्षे नवीन लॉ कॉलेज नाही, बार कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय
पुढील तीन वर्षे देशभरात कोणत्याही नवीन लॉ कॉलेजला परवानगी न देण्याचा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) घेतला आहे. सध्याच्या विधी महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी...
राम कदमांना हायकोर्टाची नोटीस
भाजप आमदार राम कदम यांना उच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेपाचा त्यांच्यावर याचिकाकर्त्याने ठपका ठेवला आहे. याचा खुलासा त्यांनी प्रतिज्ञापत्रावर करावा,...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष अधिवेशन बोलवा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा...
राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने ओला दुष्काळ जाहीर...
गुन्हेगाराला सत्र न्यायालयात नोकरी देणे संशयास्पदच, नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयावर केले शिक्कामोर्तब; हायकोर्टाने फेटाळली...
जुगाराच्या गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयात लिपिक म्हणून नोकरी देणे हे जनमानसात संशय निर्माण करण्यासारखेच आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एकाची नियुक्ती रद्द करण्याचा...
त्र्यंबकेश्वरला भाविक, सुरक्षा रक्षकांमध्ये मारहाण; मुखदर्शन सुविधा बंद केल्याने घडला प्रकार
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आवारातील मुखदर्शन सुविधा अचानक बंद करण्यात आल्याने शनिवारी दुपारी भाविक व देवस्थान कर्मचारी तसेच सुरक्षारक्षकांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर तणाव निवळल्याची...
रायगडमध्ये जोर लावताय, नाशिकचा पालकमंत्री आपलाच करा; छगन भुजबळ यांनी अजित पवार, तटकरेंना सुनावले
रायगडमध्ये एक जागा असताना पालकमंत्री पदाचा आग्रह धरता. नाशिकमध्ये सर्वाधिक सात आमदार असल्याने इथला पालकमंत्री होण्यासाठी आग्रह धरा, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी...
मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू, 318 जखमी; 24 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
मुंबईसह महाराष्ट्रात ढोलताशाच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात शनिवारी दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. श्वास रोखून धरायला लावणारे तब्बल दहा थर रचून जागतिक विक्रम...
दोनदा मतदान झाल्याचा आरोप झाला पण पुरावेच दिले नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. पण अशा प्रकारचे कुठलेच पुरावे आमच्याकडे सादर झाले नाहीत असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने...
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले, राहुल गांधी यांची टीका
देशात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी...
जम्मू कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात ढगफुटी, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. किश्तवाडमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर आता कठुआ जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. रविवारी झालेल्या या ढगफुटीमुळे पुरासारखी...
राजकारणात प्रेसिडंट ट्रम्प नंतर देवेंद्र फडणवीस सर्वात मोठे जोकर, संजय राऊत यांची टीका
गौतम अदानीच्या हंडीमधली मलई खाणारे हेच लोक आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर...
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? संजय राऊत...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत असा सवाल...




















































































