ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

985 लेख 0 प्रतिक्रिया

किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है; दिलजीत दोसांझने टीकाकारांना दिले प्रत्युत्तर

लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझ सध्या देशातील विविध शहरांमध्ये कॉन्सर्ट करत आहे. त्याच्या ‘दिल- लुमिनाटी टूर’ला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अशातच त्याची इंदूरमधील कॉन्सर्ट...

Kurla Bus Accident: ड्रायव्हर संजय मोरे याला 11 दिवसांची पोलीस कोठडी

मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री एसी बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात 30 नागरिक गंभीर स्वरुपात जखमी झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे....
rohit pawar on best bus accident

Kurla bus accident: सत्तांध सरकारला याकडं लक्ष द्यायला वेळ नाही! रोहित पवारांचा निशाणा

  मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री भरधाव वेगातील बेस्टच्या एसी बसने अनेक गाड्यांसह पादचाऱ्यांना उडवलं. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 43 जखमींवर...
mrs-nita-mukesh-ambani-honoured-outstanding-contribution-to-brand-india

नीता अंबानी यांचा ’ब्रँड इंडिया’साठी सन्मान

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांना सीएनबीसी-टीव्ही18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स 2024 मध्ये ‘आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू ब्रँड इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....

आयुर्वेदिक/आयुष डॉक्टर आणि अॅलोपेथी डॉक्टर समान नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार

विशेष रजा याचिका फेटाळताना, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच पुनरुच्चार केला की आयुर्वेदिक/आयुष डॉक्टर आणि अॅलोपेथी डॉक्टर समान नाहीत. शैक्षणिक पात्रता आणि संबंधित पदवी अभ्यासक्रमांच्या दर्जामधील गुणात्मक फरक लक्षात घेऊन हा आदेश पारित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

बेळगाव केंद्रशासित झालाच पाहिजे – आदित्य ठाकरे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील बेळगावात मराठी माणसावर अन्याय, अत्याचार होतोय. तेथील वातावरण चिघळले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटका होत आहेत. हे आम्ही उघडय़ा डोळ्यांनी पाहू शकत...

बेळगावकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले, कानडी नागरिकही महाराष्ट्रात राहतात याचं भान ठेवा!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मराठी भाषिक चळवळीच्या लढ्याचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांच्या भगव्या...

आपची दुसरी यादी जाहीर; 17 विद्यमान आमदारांना डच्चू, अवध ओझा मैदानात

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अलीकडेच आपमध्ये प्रवेश केलेल्या अवध ओझा यांना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या पारंपरिक...

अदानी-सोरोस या दोन उद्योगपतींवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाकयुद्ध, संसद ठप्पच

उद्योगपती गौतम अदानींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घोटाळ्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे ही विरोधकांची मागणी, तर अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी काँगेसच्या संबंधित संस्थांना केलेल्या कथित मदतीबद्दल...

शेतकरी आंदोलनाशी संबंधित तक्रार करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

एकीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून आंदोलनाची धार कमी होऊ देत नाहीत. ते रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई देखील...

SpiceJet तांत्रिक बिघाडामुळे 2 विमानं वळवली, एकाला पक्ष्याची धडक

आठवड्याच्या सुरुवातीलाच स्पाईसजेट कंपनीच्या दोन विमानांना तात्रिक बिघाडामुळे त्यांचे मार्ग बदलावे लागले असे वृत्त आहे. या दोन वेगवळ्या घटावा आहेत. एक विमान शिलाँगकडे जाणारं...
dongri-mumbai-dongri orphanage

अल्पवयीन मुलाने केला हल्ला, डोंगरी बालगृहातील घटना

डोंगरी बालगृहात गंभीर गुह्यात असलेल्या अल्पवयीन मुलाने गृहपाल आणि पोलीस, सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्या मुलाने बालगृहातील टीव्हीचे नुकसान करत स्वतःला...

Cyber fraud: महिलेच्या दक्षतेमुळे सायबर फसवणूक टळली

सायबर कारवाईच्या नावाखाली ठगाने महिलेला भीती दाखवून बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, पण महिलेच्या सतर्कतेने तिची फसवणूक टळली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद...

गोदावरी नदी प्रदूषित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, विभागीय आयुक्तांचे आदेश

गोदावरी नदी प्रदूषित करणाऱ्यांवर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे गुन्हे दाखल करावेत, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. नाशिक महापालिका व...
aslod nandurbar

नंदुरबारच्या असलोदमध्ये दारूची बाटली झाली आडवी, दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूची बाटली अखेर आडवी झाली असून दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा यात मोठा विजय झाला आहे. दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले....

निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सुटल्याच पाहिजेत! लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन

निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सुटल्याच पाहिजेत. तसेच त्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्याबद्दलही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असे लोकसभा अध्यक्ष ओम...

अँटिलिया स्फोटके प्रकरण; वाझे हायकोर्टात

अँटिलिया स्फोटके प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने यापूर्वी अटक बेकायदा असल्याचा दावा...

धक्कादायक! निवडणूक काळात 167 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

राज्यात निवडणुकीच्या 60 दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल 167 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ अशा विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत....

शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे निधन

शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पश्चात जिल्हाप्रमुखपदाची यशस्वी धुरा...
mumbai cha raja blood-donation-camp

एका दिवसात विक्रमी 2460 रक्तदात्यांनी केले रक्तदान, ‘मुंबईचा राजा’ मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबाग गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात दिवसभरात...
tarapur-fire

तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीत भीषण आग, जीव वाचवण्यासाठी कामगारांची पळापळ

  तारापूर एमआयडीसीमधील विराज प्रोफाइल या कंपनीमध्ये आज रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असल्याची शक्यता असून आपले प्राण वाचवण्यासाठी...
bjp

सामना अग्रलेख: भोंदू भूषण!

भाजप हा ढोंग्यांचा पक्ष आहे. हेच भोंदू लोक सिंचन घोटाळ्याच्या पैशांतून मिळवलेली अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता पवित्र करतात. मात्र त्याच संसदेत ते...

‘लवकरात लवकर देश सोडा’; सीरियात गंभीर परिस्थिती, हिंदुस्थानचा मध्यरात्रीतून नागरिकांना सल्ला

सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत हिंदुस्थान सरकारने सर्व आपल्या नागरिकांना 'पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व सीरियाचा प्रवास पूर्णपणे टाळा', असा सूचना वजा सल्ला दिला...

‘मणिपूरची जनता तुमची भेट घेण्यास आतूर, आमंत्रण स्वीकारा!’, विरोधकांचे पंतप्रधान मोदींना पत्र

गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर धूमसते आहे. इथल्या नागरिकांची परिस्थिती गंभीर आहे. असं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी...

#RajyaSabha Cash: मूळ प्रश्नावरून लक्षं हटवण्याची भाजपची रणनीती! जयराम रमेश यांचा प्रतिहल्ला

अदानी समूहावरील आरोपांची जेपीसी चौकशी करण्याच्या मागणीसाठी संसदेत आणि संसदेबाहेर ‘इंडिया’ आघाडीने रान उठवलेले आहे. याची चर्चा देशभरात होत असल्यानं केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील...
shambhu-border-protest

Farmer Protest: प्रशासन घाबरलं! दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना रोखलं; अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, इंटरनेटही बंद

हरियाणाच्या अंबाला येथील शंभू सीमेवर नऊ महिन्यांहून अधिक काळ तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करताना बॅरिकेड्स लोटून दिले. शेतमालाला किमान आधारभूत...

WhatsApp Scam: सायबर क्राइम रोखण्यासाठी सरकारला हवी Meta ची मदत, मंत्रालयाने केली विनंती

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून होणारे घोटाळ्यांचे निराकरण करण्यासाठी WhatsApp ची मूळ कंपनी Meta Platforms ला विनंती केली आहे. देशाच्या दूरसंचार नियामकाने...
nitin-gadkari-delhi

दिल्लीत जाणं आवडत नाही! नितीन गडकरींनी सांगितलं कारण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांची भाषणं त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहतात. नुकतेच त्यांनी दिल्लीत जाणं आवडत नसल्याचं विधान...

केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगातील रिक्त जागा भरा! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केंद्रीय माहिती आयोग (CIC) आणि विविध राज्य माहिती आयोग (SIC) मध्ये रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या...
nitin-gadkari

राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर, इथे मुख्यमंत्रीही दु:खी कारण… नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी

मोदी सरकारमधील स्पष्टवक्ते म्हणून ओळख असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात मोठं विधान केलं. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी गडकरी म्हणाले की 'राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. इथे नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सारेच दु:खी आहेत'.

संबंधित बातम्या