Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4638 लेख 0 प्रतिक्रिया

कमला हॅरिस यांच्यासाठी तामीळनाडूच्या गावात पूजाअर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या जागी हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असणार आहेत....

फडणवीसांच्या कपटाचा पर्दाफाश, अनिल देशमुखांच्या आरोपाने भूकंप; उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बोगस...

तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या कपटाचा आज पर्दाफाश झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना...

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा!

राज्यातील शेतकऱयाला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली, पण महायुती सरकारने कर्जमाफी...

निनावी दानात गैर काय? साईभक्तांच्या श्रद्धेला रोखता येणार नाही, उच्च न्यायालयाने उपटले इन्कम टॅक्सचे...

साईभक्तांच्या श्रद्धेला रोखता येणार नाही. निनावी दानात गैर काय, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी आयकर विभागावर ताशेरे ओढले. दानात भक्तांच्या भावना असतात. भावनांना...

रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान, शाह यांच्या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठापुढे होणार सुनावणी

मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देत हिंदू समाज पक्षाचे भरत शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. शाह...

केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत लोकांचे ब्लॅकमेलिंग सुरू, प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद

बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) केल्या जाणाऱया अटकेच्या कारवाईवर ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात तीव्र आक्षेप घेतला. यूएपीए कायद्याचा निव्वळ गैरवापर सुरू...

आनंदाची बातमी… तानसा तलाव ओव्हर फ्लो, मुंबईकरांसाठी फेबुवारीपर्यंतचे पाणी साठले

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया सात धरणांमधील महत्त्वाचा असलेला तानसा तलाव आज दुपारी 4 वाजल्यापासून ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. सद्यस्थितीत सातही...

लोणावळय़ात ढगफुटी, पर्यटक अडकले; बचावकार्य वेगात

लोणावळा येथे आज ढगफुटीसारखा भयंकर पाऊस झाला. त्यामुळे सखल भाग आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यंदाच्या वर्षी लोणावळय़ात झालेला हा सर्वाधिक पाऊस...

बाप्पाच्या आगमन मार्गातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करा! गणेशोत्सव समितीची मागणी

गणेशोत्सव दीड महिन्यावर आला असून येत्या 11 ऑगस्टपासून लालबाग-परळ येथील कारखान्यातून बाप्पाच्या स्वारींचे मंडपांकडे आगेकूच सुरू होणार आहे. त्याआधी लालबाग-परळ येथील मार्गांची डागडुजी, दुरुस्ती...

‘कायदा माहीत नाही’ सांगून कायदा मोडता येणार नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

‘कायद्याचे ज्ञान नाही, कायदा माहीत नाही’, असे सांगून कायदा मोडता येणार नाही. कायदा मोडणाऱयांकडून अशा प्रकारची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा...

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची सुनावणी पुन्हा लांबणीवर, जनहित याचिकेवर सरकारने घेतला आक्षेप

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करा, अशी मागणी करणाऱया जनहित याचिकेवरील उच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकार आपल्या ताब्यात...

सामना अग्रलेख – आकडेमोड घाला चुलीत!

गुजरातच्या व्यापार मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळात ईस्ट इंडिया कंपनीस खंडणी देऊन आपले व्यापार-उद्योग वाचवले. आज तशाच खंडण्या देऊन दिल्लीतील डळमळीत खुर्च्या वाचवल्या जात आहेत. या...

दादरमध्ये आजपासून गटारी महोत्सव, नॉनव्हेज प्रेमींसाठी मस्त ‘मेजवानी’!

तिसऱ्याचे वडे, पाया मसाला, कलेजी पेटा, झणझणीत चिकन खर्डा, पापलेट पुरचुंडी अशा जिभेचे चोचले पुरवणाऱया एकापेक्षा एक नॉनव्हेज पदार्थांची भरपेट मेजवानी करण्याची संधी मुंबईकरांना...

आभाळमाया – क्वेसारची गोष्ट

>> वैश्विक, [email protected] निरभ्र आणि काळोख्या आकाशात आपल्या एका रात्रीत सुमारे सहा हजार तारे दिसतात. पण सध्याचे दिवस पावसाचे. देशभर सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. हा...

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, किंग चार्ल्सच्या घोड्याने घेतला पर्यटकाचा चावा

ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांच्या सुरक्षा दलातील घोडय़ाने एका पर्यटकाचा चावा घेतल्याची घटना घडलीय. सेंट्रल लंडनमधील व्हाइट हॉलच्या बाहेर एक महिला फोटो काढत होती तेव्हा...

लेख – व्यक्तिपेक्षा कार्याचा आदर करा!

>> प्रसाद कुळकर्णी आपण थोर व्यक्तींच्या कार्याला समजून घेण्याचा प्रयत्न न करता फक्त त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामागचा उद्देशही महान असतो असंही...

पाणी, शिक्षण, नागरी सुविधा कोलमडल्या, गोरेगावमधील नागरी सुविधांसाठी शिवसेनेची महापालिकेवर धडक

गोरगावमध्ये पाणी, रस्ते, रुग्णालये, मंडई आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल...

‘मेट्रो’ स्थानकांत पाणी शिरल्याने कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा–वांद्रे – सीप्झ मेट्रो 3’ मार्गिकेवरील काही स्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत...

बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीला 5 लाखांचा दंड

भिवंडीत बेकायदा हार्डिंग उभारणाऱया जाहिरातदार कंपन्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. परवानगी न घेताच इमारतीच्या जागेवर महाकाय होर्डिंग उभारल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्या कंपन्यांना फैलावर घेतले...

जोगेश्वरीत टोलेजंग इमारतीला भीषण आग; चारजण जखमी

जोगेश्वरी येथे ई टॉवर या 20 मजली इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या...

एलसीबीकडून दरमहा 27 कोटी 60 लाखांचे हप्ते वसुली ! निलेश लंके यांची धक्कादायक माहिती

नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27 कोटी 60 लाख रूपयांचे हप्ते वसुल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती खासदार निलेश...

डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इंजिनिअरची अटल सेतुवरुन उडी, शोधकार्य सुरू

>> मधुकर ठाकूर कुवैतवरून परतलेल्या एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतुवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (24) दुपारच्या सुमारास घडली. श्रीनिवास कुरुकुट्टी (38) असे...

भाजपचे सगळे उमेदवार पाडा! मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

मला तुरुंगात डांबून मारण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे. त्यामुळे पुढची धुरा मराठा समाजाने आपल्या खांद्यावर घ्यावी. आगामी विधानसभेत भाजपचे सगळे उमेदवार पाडण्यासाठी मराठा समाजाने...

तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: नाना पटोले

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण...

केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच यांच्यात नाही! आदित्य ठाकरे यांची मिंधे...

राज्यात भाजपचे सरकार असतानाही केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. संपूर्ण अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेखच नसल्याने सध्या महाराष्ट्रातील मिंधे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत...

पोलीस निरीक्षकाच्या जाचाला कंटाळून पोलीस पाटलाने जीवन संपवले, त्या व्हिडीओवरून झाली पोलखोल

हदगाव येथील पोलीस पाटलाने व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या...

भाजपला महाराष्ट्राचा एवढा द्वेष का? अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राला काहीही देण्यात आलेले...

Budget 2024 भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जातोय, विजय वडेट्टीवार यांची टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही देण्यात आलेले नाही. त्यावरून काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते...

Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या भाषणात महाराष्ट्राचा उल्लेखच नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या भाषणात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राचा उल्लेखच करण्यात न आल्याने आश्चर्य...

Budget 2024 Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पात बिहार, आंध्रप्रदेशला झुकतं माप; सरकारने केल्या या घोषणा

बिहार व आंध्र प्रदेशच्या टेकूवर उभ्या असलेल्या केंद्र सरकारने त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात दोन्ही राज्यांना झुकतं माप दिलं आहे. बिहारमध्ये रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटी...

संबंधित बातम्या