सामना ऑनलाईन
1760 लेख
0 प्रतिक्रिया
नव्या चेहऱ्यांना संधी द्या, प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची जयंत पाटील यांची मागणी
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असेही जयंत पाटील म्हणाले.
आज पुण्यात राष्ट्रवादी...
देशात आढळले कोरोनाचे 358 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारच्या वर
गेल्या 24 तासांत देशात 358 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 491 झाली आहे. असे असले तरी गेल्या 24...
ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त घरांना 25 कोटी रुपयांची मदत, केंद्र सरकारची घोषणा
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जम्मू कश्मीरमध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती. या नुकसानग्रस्त घरांना आता 25 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यात...
हार्बर रेल्वे विस्कळीत, नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड
नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हार्बरची रेल्वे विस्कळी झाली आहे. गेली अर्धा ते पाऊण तास अप आणि डाऊन मार्गावर...
ढोलताशांचा गजर.. शाहिरांची ललकारी.. मर्दानी खेळ, तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात
शाहिरांची ललकारी.. मर्दानी खेळ आणि ढोलताशांचा गजर यामुळे आज किल्ले रायगडावर जणू शिवकाळ अवतरला. निमित्त होते तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे. पारंपरिक वेशात...
केडीएमसी मुख्यालयावर हजारो शिवसैनिकांची धडक, महापालिकेचे प्रवेशद्वार तोडून आयुक्तांच्या दालनात प्रवेश
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांवर अचानक घनकचरा उपयोगकर्ता करवाढ लादली आहे. छुपाछुपी दुप्पट केलेला टॅक्स रद्द करण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केडीएमसी मुख्यालयावर धडक...
शिवसेना शाखेच्या उद्घाटनाला शिवसैनिक, मनसैनिकांची एकजूट
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र सुरू असतानाच काशिमीरा येथे शिवसैनिक व मनसे कार्यकर्त्यांची एकजूट दिसून आली. निमित्त होते...
रायगडातील धरणे भरू लागली, सुतारवाडीचा सांडवा पडला, पाभरे, भिलवले काठोकाठ; पाणीटंचाईची चिंता मिटली
मे महिन्यात कोसळलेला अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या झालेल्या जोरदार सुरुवातीमुळे रायगड जिल्ह्यातील धरणे भरू लागली आहेत. धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने पाणीटंचाई मिटली आहे. सुतारवाडी...
Mumbra Accident – पिक अवरमध्ये सहा हजार प्रवासी असल्याने लोकल एका बाजूला झुकते
एका लोकलमधून साधारण साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. परंतु गर्दीच्या वेळी पिक अवरमध्ये लोकलमधून पाच ते सहा हजार प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे ओव्हरलोड...
Mumbra Accident – लाइफलाइन बनली ‘डेथ’लाइन, दहा वर्षांत लोकल फेऱ्यांच्या वाढीच्या नावाने बोंब
खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मुंब्र्याजवळ बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेच्या जीवघेण्या प्रवासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रवाशांचा मृत्यू रेल्वेच्या लेखी कवडीमोल...
Mumbra Accident – कल्याण-कसारा-कर्जतच्या आठ हॉट स्पॉटवर मृत्यूचा दबा
मुंब्रा दुर्घटनेनंतर कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील बेभरवशाच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरचा प्रवास म्हणजे चाकरमान्यांना धडकी भरवणारा असतो. सकाळी कामावर गेलेला घरातील...
Mumbra Accident : कळवा रुग्णालयाबाहेर आक्रोश आणि हुंदके
जखमी आणि मृत रेल्वे प्रवाशांना रुग्णवाहिकेतून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यावेळी कळवा रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आक्रोश केला. जखमी प्रवाशांची अवस्था...
समृद्धीवर सुविधांची वानवा, दीडशे किलोमीटरपर्यंत ना पंक्चरचे दुकान ना पेट्रोलपंप ना हॉटेल
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गेल्या तीन दिवसांपूर्वी पार पडले असले तरी या महामार्गावर सेवा आणि सुविधांची मात्र वानवा निर्माण झाली...
रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत येऊन परिस्थिती समजून घ्यावी, मुंब्रा अपघाताप्रकरणी राज ठाकरे यांचे मत
मेट्रोप्रमाणे लोकलचे दरवाजे जर बंद होतील तर आत प्रवासी गुदमरतील असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत यावे...
मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार, मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राहुल गांधी यांची...
मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार आहे अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच मुंब्रा रेल्वे...
मेट्रोप्रमाणे लोकलचेही दरवाजे बंद होणार, अपघातांचे प्रमाण पाहता रेल्वेचा मोठा निर्णय
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसाठी काही...
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंब्रा स्थानकाजवळ फास्ट मार्गावर...
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि रवीश कुमारला मुलाखत द्यावी आणि गेल्या 11 वर्षात काय केलं आहे हे सांगावं असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाचे अधिकारी राजीव कुमार आणि ज्ञानेश कुमार यांनी...
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले भारतीय जनता पक्षाला नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे....
पुष्पक एक्सप्रेसमधून पडून पाच जणांचा मृत्यू, दिवा ते कोपर स्थानकादरम्यानची घटना
पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिवा ते कोपर स्थानकात ही घटना घडली असून यात आणखी काही प्रवासी जखमी झाले आहेत....
राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण करण्याचा सल्ला
हवेचा दाब वाढल्याने मान्सूनची प्रगती थांबली आहे. मात्र, 12 जूननंतर हवेचा दाब कमी होणार आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाफसे...
एकत्रीकरणाबाबत पक्ष निर्णय घेईल- सुप्रिया सुळे
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंदर्भात विचारलेला प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात टाकला. एकत्रीकरण - हा काय माझा निर्णय नाही. कोण...
हिरवी मिरची, घेवडा, भुईमूग शेंग स्वस्त
पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने टोमॅटो, वांगी, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा...
नगर जिल्हा वार्तापत्र – वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचे जगणे झाले मुश्कील
>> मिलिंद देखणे
अहिल्यानगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी नागरिक येत-जात असतात. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात अनेक गुंडांचे...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती बैठकीत गोंधळ, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मंदिरे समिती बरखास्तीची मागणी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आषाढी वारीसंदर्भात सुरू असलेल्या बैठकीत सामाजिक कार्यकत्यांनी गोंधळ घालत मंदिरे समिती बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द...
पावसाळा, पर्यटन अन् वाहतूककोंडी; लोणावळाकर हैराण
'नेमेचि येतो पावसाळा' या म्हणीप्रमाणे लोणावळा शहरात पावसाळा, पर्यटन आणि वाहतूककोंडी, असे समीकरणच बनून गेले आहे. त्यामुळे पावसाळा आला की लोणावळाकर नागरिकांना चिंता लागते...
नगर तालुक्यातील दक्षिण भागातील ढगफुटीसदृश पावसामुळे हजारो कुक्कुटपक्षी मृत्युमुखी; घरे, गोठ्यांची पडझड, नुकसानीचा अहवाल...
नगर तालुक्यातील दक्षिण भागात 27 मे रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाच्या नुकसानीची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यात वेगवेगळ्या गावांमध्ये हजारो कुक्कुटपक्षी मृत पावले...
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान
पंतप्रधान मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानने फक्त माणुसकीवर हल्ला केलेला नाही तर कश्मीरच्या अस्मितेवरही हल्ला केला आहे. हिंदुस्थानात...
चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
जम्मू कश्मीरमध्ये चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. हा पूल जगातला सर्वात उंच पूल आहे. हा पूव उधमपूर-बारामुला...
माझं डिमोशन केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला स्पष्ट बोलले
माझं डिमोशन केलं असे विधान जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. तसेच राज्यात झालेल्या विकासकामांसाठी अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
पंतप्रधान...