सामना ऑनलाईन
2429 लेख
0 प्रतिक्रिया
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षादलाला मोठे यश
झारखंडच्या बोकारे भागात सकाळी सकाळी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. तेव्हा या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले. यात एक कोटी रुपये बक्षीस असलेल्या...
1 मे पासून ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलेन्स चेक करण्यासाठीही मोजावे लागणार जास्त...
एटीएमधून पैसे काढणे हे येत्या मे महिन्यापासून महागणार आहे. कारण ATM Withdrawal Charges वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. इतकंच नाही तर एटीएमध्ये बॅलेन्स...
Breaking : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी कुरुंदकरला जन्मठेप; मदत करणाऱ्या दोन आरोपींना सात...
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तसेच कुरुंदकरची मदत केल्याप्रकरणी कुंदन भंडारी आणि यांना सात वर्षांची शिक्षा...
पोप फ्रान्सिस यांचे निधन, 88 व्या वर्षी व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास
रोमन कॅथलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. व्हॅटिक सिटीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकनने व्हिडीओ शेअर करून...
दोन भाऊ एकत्र आल्यामुळे काही लोकांना शेतात किंवा संघदक्ष शाखेत जावं लागेल, संजय राऊत...
उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे आणि...
सदस्य वाढवा नाहीतर निधी मिळणार नाही! उदय सामंत यांची मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी
मिंधे गटाचे सदस्य वाढवा अन्यथा विकासकामांना निधी मागायला येऊ नका, अशी दमबाजी मिंधे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना केली. त्यामुळे...
रायगडातील कमी वजनाच्या नवजात बाळांना मिळणार जीवदान, अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात 14 खाटांचा अद्ययावत कक्ष
मुदतीपूर्वी जन्माला आलेली मुले अनेकदा कमी वजनाची असतात. त्यामुळे त्यांच्यात श्वसन, तापमान नियंत्रण आणि रक्त गोठण्यास संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. मात्र आता रायगड...
बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 बंद केल्याने प्रवाशांचे हाल, होम प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरीची भीती
पुलाच्या कामाचे कारण सांगत बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत असून होम प्लॅटफॉर्मवर कोणत्याही क्षणी...
आईचे मिंध्यांना पत्र, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास लावून घेत जीवन संपवले! बीडची दुर्दशा...
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्याने दररोज नवनव्या घटनांनी जिल्हा हादरून जात आहे. त्यातच छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका मुलीने लग्ग्राच्या दिवशी गळफास घेऊन...
खोपोलीच्या नाट्यगृहाचा पडदा सात वर्षे उघडलाच नाही; एसी, पंखे गायब; तुटलेल्या खुर्चा
बेभरोसे कारभारामुळे खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह आणि नाट्यगृहाचा गेल्या सात वर्षांपासून पडदा उघडलेलाच नाही. नाट्यगृहातील एसी, पंखे गायब झाले आहेत. तसेच महागड्या...
उल्हास नदीचे पाणी झाले ‘पिवळे’, जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर
लाखो नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीचे पाणी सध्या 'पिवळे' झाले आहे. नदीत उगवलेली जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात...
मालगुंड पुस्तकांचे गाव, परंतु रत्नागिरीत आता पुस्तक विक्रीचे एकही दालन नाही; ग्रंथस्नेह बंद होताच...
दुर्गेश आखाडे,रत्नागिरी
साहित्यिकांची आणि साहित्यप्रेमींची भूमी अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. एकीकडे पुस्तकांचे गाव उभारले जात...
ऑक्सिस बँकेत खाते उघडण्यासाठी पोलिसांना धमकावले जाते, रणजीत कासले याचा नवा दावा
ऑक्सिस बँकेत खाते उघडण्यासाठी पोलिसांना धमकावले जाते आणि प्रत्येक खात्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 300 रुपये मिळतात असा दावा करून...
गोकुळधाममधील गिरणी कामगारांच्या वसाहतीतील रहिवाशांची स्वयंपुनर्विकासाला पसंती, ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांनी केले मार्गदर्शन
गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाममधील गिरणी कामगारांच्या वसाहतीमधील रहिवाशांनी विकासकाकडून पुनर्विकास करण्याऐवजी स्वयंपुनर्विकासाला पसंती दिली आहे. स्वयंपुनर्विकासाबाबत प्रख्यात वास्तुविशारद व गृहनिर्माणतज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी रहिवाशांना...
दहिसर, बोरिवलीत शिवसेनेचा उद्यापालिकेवर हंडा मोर्चा; पाणीटंचाई, गढूळ पाण्याविरोधात विचारणार जाब
विभागातील पाणीटंचाई तसेच गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या गढूळ पाणी, रस्त्यांची निकृष्ट कामे, प्रस्तावित कचरा कर यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण आहे. त्या...
उन्हाळ्यातही घ्या पोहायची मज्जा, पालिकेच्या दादर, चेंबूर तरणतलावांमध्ये मिळणार प्रशिक्षण
मुंबईत उन्हाचा कडाका वाढला असताना मुलांबरोबर मोठ्यांनाही थंडा थंडा कुलकुल पाण्यात पोहण्याचे प्रशिक्षण घेता येणार आहे. मुंबई महापालिकेची 11 तरणतलाव असून दादर आणि चेंबूरमध्ये...
प्रभाश आणि पावकला मिळाले नवे घर, मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्यात सोडले
दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी कुनो नॅशनल पार्कात सोडलेल्या प्रभाश आणि पावक या दोन चित्त्यांना नवीन घर मिळाले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन...
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की ताकदीचे? हायकोर्टाने व्यक्त केला संताप; सिडकोवर ओढले ताशेरे
नवी मुंबईतील अवैध बांधकामावर वेळेत कारवाई न झाल्याने न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कारवाई करताना पुरेसे...
वांद्र्यात भिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग, मांड्यांना स्पर्श करून केली दमदाटी
वांद्र्यात भिकाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला आहे. या भिकाऱ्याने या महिलेच्या मांड्यांना हात लावला आणि असे कपडे घालू नकोस असा दम दिला आहे. पीडित...
मंत्र्यांवर कारवाई कधी? जैन मंदिर पाडल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल
मुंबईत पालिकेने एक जैन मंदिर पाडले आहे. यावरून अधिकाऱ्याची बदली झाली, पण मंत्र्यावर कारवाई कधी होणार असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते,...
भांडूपमध्ये अल्पवयीन तरुणाकडून बसवर तलावारीने हल्ला, खिडक्यांच्या काचा फोडल्या
मुंबईतल्या भांडूप भागात एका अल्पवयीन तरुणाने तलवारीने बसवर हल्ला केला आहे. या तरुणाने आधी बस चालकाला धमक्या दिल्या. त्यानंतर बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी...
चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांची स्थिती गंभीर, काही नद्या प्रदूषित काही नद्यांची झाली गटारगंगा
>> अभिषेक भटपल्लीवार
चंद्रपूर जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांची स्थिती बिकट झाली आहे. चंद्रपुरातून वाहणाऱ्या इरई आणि झरपट या दोन नद्या तर गटारगंगा झाल्या असून, वर्धा आणि...
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत भीषण आग, स्पीड इंटरनॅशनल केमिकल कंपनीतील 10 कामगार बचावले
मोरिवली एमआयडीसीमधील स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आज संध्याकाळी साडेसहाच्या मारास भीषण आग लागली. रासायनिक प्रक्रिया सुरू असतानाच स्फोटामागून स्फोट झाले आणि...
विरार ते पालघर पहिली रो-रो फेरी बोट ऐटीत निघाली, शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सेवेचा शुभारंभ
पालघर आणि विरारला जलदगतीने जोडणाऱ्या रो-रो सेवेचा शनिवारी शुभारंभ झाला. शुभारंभाच्या कार्यक्रमाला अनेक नागरिकांनी उपस्थिती लावत या सेवेचे जोरदार स्वागत केले. दुपारी 12 वाजता...
पनवेलमध्ये 18 तर महाडकरांचा 15 तास घामटा; कंत्राटदारांच्या खोदाखोदीने वीजपुरवठा खंडित
नवीन पनवेलच्या सेक्टर 16 मध्ये पिल्लई कॉलेजजवळ महानगर गॅस कंपनीच्या सुरू असलेल्या खोदकामामुळे महावितरणची भूमिगत केबल तुटली. त्यामुळे पनवेलमध्ये तब्ब्ल 18 तास बत्ती गुल...
वेळास समुद्रात बुडून दोन भावंडांसह तिघांचा मृत्यू, क्रिकेट खेळणे जीवावर बेतले
श्रीवर्धनच्या वेळास समुद्रकिनारी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांसह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना आपला...
एकाच जागेची दोनदा सफाई करुन उकळले 19 लाख, पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाचा भ्रष्ट...
पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. कामे न करता बिले काढण्याचा सपाटा लावला आहे. संचालक मंडळाने त्यांच्या दोन वर्षांच्या...
चौकशीसाठी आणलेल्या पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या, चिखली येथील घटनेने खळबळ
पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात आशा सेविका असलेल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिचा गळा दाबून खून केला. तसेच स्वतःही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न...
नगरमधील 625 ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज; 23, 24, 25 एप्रिलला आरक्षण सोडत निश्चित
नगर जिल्ह्यातील 1 हजार 223 ग्रामपंचायतींचे पुढील पाच वर्षांसाठी तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण 23...
साताऱ्यातील 45 गावे, 298 वाड्यांना टँकरने पाणी
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. तसेच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतही आटू लागल्याने जिल्ह्यात टंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे....