
अखेरपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहा धावा राखून यजमान इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकत टीम इंडियाने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानात फिरून चाहत्यांसोबत विजय साजरा केला.
(सर्व फोटो – BCCI)