देवाभाऊ, दादा, मिंधेंनी राज्याचं दिवाळं काढलंय. लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडल्यामुळे सरकारला सतत कर्ज काढावं लागतंय.
देवाभाऊ, दादा, मिंधेंनी राज्याचं दिवाळं काढलंय. लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडल्यामुळे सरकारला सतत कर्ज काढावं लागतंय.