आनंदाचा शिधा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलाच नाही, तुम्ही आणि तुमचं ट्रिपल इंजिन सरकार नेमकं करतंय काय? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियंका जोशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल.


























































