सामना ऑनलाईन
915 लेख
0 प्रतिक्रिया
तळावासीयांचा खडखड प्रवास थांबला; रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला सुरुवात
रस्त्याची चाळण झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांमधून ये-जा करणाऱ्या तळावासीयांचा प्रवास आता सुकर होणार आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त...
येऊरमधील बेकायदा हॉटेल्स, बार, मॅरेज हॉलवर फिरणार ‘बुलडोझर’; ठाणे पालिका इन अॅक्शन, एक महिन्यात...
निसर्गाचे वरदान लाभलेल्या येऊरला इको सेन्सेटिव्ह झोन (पर्यावरणीय संवेदनशीर क्षेत्र) म्हणून सरकारने जाहीर केले. पण गेल्या काही वर्षांत निसर्गाचे रक्षण करण्याऐवजी तेथे बेकायदा हॉटेल्स,...
दुरुस्ती सुरू असतानाच कसाऱ्यातील रेल्वे पुलाला भगदाड; ढिगारा ट्रॅकवर कोसळला; बंदी असूनही अवजड वाहने...
शहरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे पुलाची दुरुस्ती सुरू असतानाच पुलाला आज मोठे भगदाड पडले. त्याचा ढिगारा थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळला. सुदैवाने त्यावेळी...
वाड्यातील विद्यार्थी, रुग्णांची आठ किमी फरफट; निंबवली-पालसई रस्त्याची चाळण, वाहतूक बंद
धुवांधार पावसात निंबवली-पालसई या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे मिनीडोअर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी आपल्या गाड्या...
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यास टाळाटाळ; शिवसेनेने युनिव्हर्सिटीला दिली...
मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये ठराव मंजूर होऊनही कल्याण उपकेंद्राला दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव अद्याप दिलेले नाही. प्रशासन मुद्दामहून टाळाटाळ करत आहे....
Sindhudurg News – अवलिया कलाकाराने शेवंती फुलाच्या पाकळीवर साकारली विठुरायाची सुबक प्रतिमा
आषाढी एकादशीचे निमित्त साधून कणकवली मधील कासार्डे जांभळवाडी येथील शिवाजी राजाराम डोईफोडे या अवलिया कलाकाराने शेवंती फुलाच्या पाकळीवर विठुरायाची सुबक प्रतिमा साकारली आहे.
शिवाजी राजाराम...
Photo – प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिर ‘ग्यानबा- तुकाराम’ जयघोषाने...
सर्व फोटो - संदीप पागडे
Photo – महाराष्ट्राचे वाघ! तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूंची’ गळाभेट
महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला... तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि...
Photo – ब्लॅक जम्पसुटमध्ये खोडकर किर्ती!
साउथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री किर्ती सुरेशने ब्लॅक जम्पसुटमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री किर्ती सुरेश सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंमधल्या खोडकर अदा पाहून...
मराठी संतावर पहिला पाश्चात्त्य चित्रपट; संत सावता माळी यांच्या जीवनावरील चित्रपट येणार भेटीला
युरोपमधील चित्रपट स्टुडिओने संत सावता माळी यांच्यावरील पहिला पाश्चात्त्य चित्रपट महाराष्ट्रात चित्रीत केला. हा महाराष्ट्रातील संत परंपरेवरील अनेक नियोजित चित्रपटांपैकी पहिला चित्रपट आहे. वर्षाअखेरीस...
डोंगरात टाकले लाखावर बीजगोळे; पर्यावरण संवर्धनासाठी मान्याचीवाडी ग्रामस्थांचा उपक्रम
बेकायदा वृक्षतोडीमुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि उद्ध्वस्त होणारी वनसंपदा जतन करण्यासाठी पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावातील बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले एक लाख बीजगोळे गावाशेजारच्या...
कुपोषित बालिकेच्या जीवाचा धोका टळला; कसाऱ्यात आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्परता
शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजना कागदावरच असल्याने शहापूर तालुक्यात कुपोषणाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. केवळ आपत्ती व्यवस्थापन टीमच्या तत्परतेमुळे ढेंगणमाळ गावातील एका तीन महिन्यांच्या...
ठाण्यात 15 दिवसांत 124 बेकायदा बांधकामांवर हातोडा; न्यायालयाच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांना दिसल्या इमारती
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर झोपलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. पालिका प्रशासनाने अवघ्या 15 दिवसांत पालिका हद्दीतील 124 बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकत इमारती उद्ध्वस्त...
वाढवणवासीयांना डहाणूच्या प्रांतांनी फसवले; शिष्टमंडळाला भेट नाकारल्याने संताप
वाढवणच्या समुद्रात जबरदस्तीने केलेल्या ड्रोन सर्व्हेच्या विरोधात काही दिवसांपूर्वी शेकडो भूमिपुत्रांनी जलसमाधी आंदोलन केले होते. आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी डहाणूचे प्रांताधिकारी विशाल खत्री हे...
ठाण्यात वाहतूक पोलिसांचे ‘टोईंग टोईंग’; नागरिकांचा विरोध झुगारून वागळेमध्ये वाहनांची उचलेगिरी सुरू
खड्डेमय रस्ते आणि वाहतूककोंडीमुळे त्रासलेल्या वाहनचालकांना आता टोईंग धाडीचाही सामना करावा लागत आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ठाण्यात वाहतूक पोलिसांनी आजपासून वागळेत 'टोईंग टोईंग'...
10 मिनिटांत झटपट बनवा चविष्ट शेवभाजी
हिंदुस्थानी थाळी ही भाज्यांशिवाय अपूर्ण असते. अनेकदा असे घडते की घरातील हिरव्या भाज्या संपतात. अशा परिस्थितीत लोणचे खाल्ले जाते किंवा चटणी बनवण्याचा एकमेव पर्याय...




















































































