सामना ऑनलाईन
2594 लेख
0 प्रतिक्रिया
Merging Of Banks : 1 मे पासून देशातील ‘या’ 15 बँकांचे होणार विलीनीकरण, वाचा...
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवार 1 मे पासून देशातील 15 बँकाचे विलीनीकरण होणार आहे. या सर्व बँका ग्रामीण बँका असून देशातील बँकांची सेवा मजबूत...
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
भाजपा युती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. 25 वर्षापासून सुरु असलेली विमा...
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
देशात जनगणना करण्यास केंद्रातील मोदी सरकार चार वर्षांपासून टाळाटाळ करीत आहे. तर विरोधकांकडून जातिनिहाय जनगणनेची मागणी होत होती. अखेर विरोधकांच्या मागणीला यश आले असून...
पहलगामचा बदला! लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य!! पंतप्रधान मोदी म्हणाले… टाईम, टार्गेट आणि अॅटॅक कसा करायचा...
दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीय संकल्प आहे. टार्गेट (लक्ष्य), टाईम आणि हल्ला कशा प्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे. त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी...
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत, मोफत शिक्षण आणि एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली.
राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या...
इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी
पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून वातावरणात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आणि वापर वाढावा...
साखर कारखान्यातील बोगस कर्जमाफी, मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा
पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नऊ कोटी बोगस कर्जमाफीप्रकरणी भाजप नेते आणि जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांविरुद्ध...
कश्मीरमधील 50 पर्यटन स्थळे बंद, अब्दुल्ला सरकारचा मोठा निर्णय
पलहगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मू-कश्मीरमधील जवळपास 87 पैकी तब्बल 50 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात...
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी! न्यायमूर्ती भूषण गवई नवे सरन्यायाधीश,नियुक्तीवर राष्ट्रपतींची मोहोर
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्ती प्रस्तावाला मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली....
ड्रग्ज तस्करीत पोलीस,कस्टम अधीक्षक, हॉकीपटूसह 10 जणांना अटक,नवी मुंबई क्राईम ब्रँचची धडक कारवाई
आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजाच्या तस्करीप्रकरणी नवी मुंबई शहरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी धरपकड केली आहे. ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सहभागी असलेल्या दहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यामध्ये...
सामना अग्रलेख – ना नल, ना जल!पाणी कुठे मुरले ?
मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे जलसंधारणाचा आढावा घेताना ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार कामे घेण्याचे निर्देश प्रशासनाला देत आहेत आणि तिकडे त्यांचे एक मंत्री जलजीवन मिशन कसे...
लेख – वैविध्य अक्षय्य पुण्यसोहळ्याचे
>> सु. ल. हिंगणे
मुहूर्तशास्त्रानुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय म्हणजे कधीही क्षय अथवा अंत न होणारा. म्हणून या दिवशी ज्याची सुरुवात होते...
ठसा – प्रकाश भेंडे
>> दिलीप ठाकूर
मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक यशस्वी कलाकार दांपत्य प्रकाश भेंडे व उमा भेंडे. दुर्दैवाने उमा भेंडे यांच्या निधनानंतर प्रकाश भेंडे यांनी आपल्या चित्रकलेच्या...
मतदार यादीशी आधार जोडणे ऐच्छिकच
मतदार यादीतील अनियमितता दूर करून त्यात पारदर्शकता आणण्याकरिता आधारशी लिंक करणे तूर्तास तरी मतदारांना बंधनकारक नसेल, असे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा...







































































