
करण जोहरचा फेमस टॉक शो कॉफि विथ करणमध्ये अनुष्काने उपस्थिती लावली मात्र ती आपला नवरा विराट कोहलीला घेऊ आलेली नाही. यावर आता करण जोहर यांनीच खुलासा केला आहे. आता या घटनेचा खुलासा खुद्द करण जोहरने केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ‘कॉफी विथ करण’मध्ये कधीच सहभागी झालेले नाहीत. नुकताच करण जोहर सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.आता या घटनेचा खुलासा खुद्द करण जोहरने केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा’कॉफी विथ करण’मध्ये कधीच सहभागी झालेले नाहीत.
करण जोहर सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. सानिया मिर्झाने आपल्या पॉडकास्टमध्ये करण जोहरला विचारले की, कोणत्या सेलिब्रिटींना तुम्ही तुमच्या शोमध्ये बोलावत आहात आणि ते नकार देत आहेत. त्यावर करण म्हणतो करण आणि बीर कपूर या आधीच्या सिझनमध्ये आले आहेत, मात्र गेले तीन सिझन त्याला शो साठी विचारतोय तर त्यावर तो नकार देतोय. कोणतं एक नाव जे आतापर्यंत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आले नाही. करण थोडा विचार करुन बोलणार इतक्यात सानियानेच म्हटलं की, विराट कोहली.
सानियाच्या या गोष्टीवरुन करण म्हणाला, की तो क्रिकेटरना त्याच्या शोमध्ये बोलावत नाही. त्याने हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यातील प्रकरणाचा संदर्भ देत म्हटले की त्या वादानंतर तो कोणत्याही क्रिकेटपटूंना आमंत्रित करत नाही आणि त्यांना कधीही विचारणार नाही. 2019 मध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला करण जोहरच्या शोमध्ये आल्यानंतर ट्रोलचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर त्यांना महिलांवरच्या कमेण्ट्समुळे त्यांना टिकेचा सामाना करावा लागला होता. त्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंनी माफी मागितली असली तरी, त्यांना ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून निलंबित करण्यात आले.


























































