सामना ऑनलाईन
1326 लेख
0 प्रतिक्रिया
कोरड पडली घशाला.. लाज नाही प्रशासनाला; पाण्यासाठी उल्हासनगरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये तब्बल 200 टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले असून या भरमसाट...
400 गावे पुराशी लढणार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; फर्स्ट एड बॉक्स, लाइफ जॅकेट, फोल्डिंग...
पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवल्यास या संकटाचा मुकाबला करण्यासाठी 400 गावे सज्ज झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील अलर्ट मोडवर असून गावागावांमध्ये जनजागृतीबरोबरच विविध साहित्यांचे वाटप करण्यात...
Photo – शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा
शेतकर्यांच्या कर्जमाफीसह अन्य न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात...
हर घर मे नल; नल मे नही जल ; 185 कनेक्शन, पण 20 तोट्यांनाच...
हर घर नल से जल.. अशा जाहिराती करून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. मात्र ही कामे अनेक ठिकाणी कागदावरच राहिली असून ग्रामीण भागात या...
रुग्णवाहिकेला पाच तास उशीर, डहाणूत मातेचा तडफडून मृत्यू, उपचाराअभावी बाळही दगावले; ग्रामीण भागात आरोग्य...
वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच मातेचाही तडफडून जीव गेल्याची धक्कादायक घटना डहाणूत घडली आहे. प्रसूतीनंतर प्रकृती गंभीर झाल्याने कैनाड...





























































