मराठवाड्यात पुरामुळे शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावलं आहे. त्यावर सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. यावरून युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियांका जोशी यांनी सरकारवर टीका केली आहे.
मराठवाड्यात पुरामुळे शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावलं आहे. त्यावर सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. यावरून युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियांका जोशी यांनी सरकारवर टीका केली आहे.