ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1017 लेख 0 प्रतिक्रिया

माथेरानमध्ये 70 फूट दरीत ट्रेकर्स कोसळला

माथेरान येथील पेब किल्ल्यावर सर करण्यासाठी गेलेला ट्रेकर्स पाय घसरून 70 फूट खोल दरीत कोसळून जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. विशाल चव्हाण असे...

Pickle- पावसाळ्यात घरच्या लोणच्याला बुरशी येते का? जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स

हिंदुस्थानी घरांमध्ये लोणच्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते. अनेकदा असे घडते की पावसाळ्यात लोणचे खराब होते, म्हणजेच लोणच्याला बुरशी येते. घरी जेवण कितीही साधे बनवले तरी,...

Monsoon Care- पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स घालणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

एकीकडे पावसाळा थंडावा आणि ताजेपणा आणतो, तर दुसरीकडे अनेक प्रकारचे आजार आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढवतो. या ऋतूत वातावरण दमट होते, ज्यामुळे जिवाणू आणि...

दुधातील मखाण्यापासून ते संध्याकाळच्या चाटपर्यंत, मखाना पासून बनवा विविध चविष्ट रेसिपी 

शरीराला थंडावा देणाऱ्या, हलक्या आणि पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या आहाराची गरज वाढते. अशा वेळी, आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की आपण असे काय खावे जे चविष्ट...

Skin Care – सकाळी किंवा रात्री त्वचेची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या

आपल्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आपण त्वचेची काळजी घेणारे प्रोडक्ट वापरतो. त्वचेची काळजी घेण्याचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये सकाळच्या वेळेस त्वचेची काळजी आणि दुसरी म्हणजे...

रुमाली रोटी हिंदुस्थानी आहाराचा भाग कशी बनली? जाणून घेऊया सविस्तर

रुमाली रोटी हिंदुस्थानात अगदी आवडीने खाल्ली जाते. ती विशेषतः तंदुरी किंवा अनेक प्रकारच्या कबाबसोबत खाल्ली जाते. रुमाली रोटी कापडासारखी अगदी पातळ असते, आणि त्याची...

तूप आणि बदाम घालून बनवा देशी काजळ, डोळ्यांना मिळतील खूप फायदे

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळचा वापर केला जातो. पण बाजारात विकल्या जाणाऱ्या काजळात रसायने असतात. यामुळे डोळ्यांना हानी पोहोचते. म्हणूनच खासकरुन डोळ्यांसाठी आपण नैसर्गिक काजळ...

महापालिकेला मालमत्तांचा थांगपत्ताच नाही! नव्या अधिकाऱ्यांकडून केवळ रेकॉर्ड करण्याच्या घोषणा, माहिती घेण्यासाठी तीन समित्या

पुणे महापालिकेने लाखो रुपये खर्चुन बांधलेल्या मालमत्तांचा नेमका काय वापर होतो, त्या कोणाच्या ताब्यात आहेत, भवन विभागाकडून त्यांचे हस्तांतरण झाले आहे का, तसेच या...

शहापुरात वीज कोसळून पाच वर्षांत 24 बळी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासींचा जीव मुठीत

>> नरेश जाधव शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम पठारी भागातील खेड्या-पाड्यात दरवर्षी वीज कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तीय व जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात. मागील पाच वर्षांत या...

कोल्हापूर-कर्नाळ रस्त्याचा 46 कोटींचा निधी परत जाणार; सांगली महापालिकेच्या नाकर्तेपणाचा नागरिकांना फटका

सांगली शहरातील एस.टी. स्टैंड ते अंकली रस्ता चौपदरीकरण व अंकली पोलीस चौकी ते शिवशंभू चौक रस्ता काँक्रिटीकरणासाठी आलेला 46 कोटींचा निधी परतीच्या वाटेवर आहे....

मुरबाडमध्ये घरकुल योजनेचे लाभ धनदांडग्यांनी लाटले; गरजू लाभार्थ्यांची घरासाठी वणवण

मुरबाडजवळील देवराळवाडीवरील भरत भस्मा याचे कुडाचे घर अतिवृष्टीत कोसळले. घरातील अख्खं कुटुंब गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यातील घरकुल योजनेचा घोटाळा चव्हाट्यावर आला...

अलमट्टीची पातळी 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत ठेवा; संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य बैठकीत चर्चा

यंदा मान्सूनच्या हंगामात सरासरीपेक्षा अधिक 106 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे चार टक्के कमी-अधिक तफावत...

पॉवर नॅप म्हणजे काय, आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घ्या

पॉवर नॅप तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ही एक छोटी पण प्रभावी झोप आहे. सुमारे 20 ते 30 मिनिटांची ही झोप...

या लोकांनी आहारात चुकूनही अंडी खाऊ नयेत, वाचा

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे आपण कायम ऐकत आलो आहे. असे असले तरीही मात्र अंडी कायम खाणे हे हितावह नाही. अंड्यांमध्ये प्रथिनांचा...

Skin Care- रोज चेहरा धुताना तुम्हीही या चुका करताय का?

चेहरा धुणे ही दैनंदिन दिनचर्येची एक प्रक्रिया आहे, परंतु उन्हाळ्यात घाम, ऊन आणि धुळीमुळे चेहऱ्यावरील चमक कमी होते. चेहऱ्यावर मुरुमे, जळजळ, खाज सुटणे यासारख्या...

Photo – श्वेतांबरा! पांढऱ्या साडीत मराठी अभिनेत्रीचे खुलले सौंदर्य

मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही झळकलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेने सध्या सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा सुरु आहे. अश्विनीने या फोटोंमध्ये कॉटन पांढरी साडी परिधान केलेली...

मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध विवाहितेची तक्रार; मानसिक व शारीरिक छळाचा गंभीर आरोप

राज्याचे मिंधे गटाचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले...

ग्राहक आयोगाचा सरकारी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत बांबू शेतीचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत ग्राहक आयोगाने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीबुशन कंपनीच्या (एमएसइडीसीएल) चार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे....

अवकाळीमुळे शेडनेटचे मोठे नुकसान; लग्न समारंभातील मंडपही उडाले

जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अस्मानी संकटामुळे फळबागांचे व भाजीपाला नेटशेडचे नुकसान होत आहे. सध्या...

जालना शहर, जिल्हयात जोरदार पाऊस

चातकासारखी वाट पहायला लावणारा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. सलग तीन दिवस पाऊस झाल्यानंतर एक दिवसाची विश्रांती झाल्यानंतर आज...

‘शिंदे गटात आला तरच जगू देऊ, नसता खल्लास करू’ शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत साळुंखे...

आमच्या विरोधातील खटल्यात साक्षीदार झालास? लय माज आला काय? तू शिंदे गटात का येत नाहीस, शिंदे गटात आला तरच तुला जगू देऊ, नसता खल्लास...

यंदाही पूरस्थितीचा धोका कायम

>> प्रमोद जाधव पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार आणि नालेसफाईची कामे अद्यापि पूर्ण झालेली नाहीत. अनेक भागांत वरवरची कामे झाली असून, प्रत्यक्ष...

बेकायदा महाकाय होर्डिंग हटवा ! शिवसेनेची पनवेल महापालिकेवर धडक

राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींच्या स्पर्धेत शहरात बेकायदा महाकाय होर्डिंग उभे करण्यात आल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे हे अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवण्यात यावेत...

साताऱ्यातील 18 महसुली मंडलांत अतिवृष्टी; नद्या, नाल्यांचे पाणी शेतात घुसले, दरडी कोसळून वाहतूक ठप्प

सातारा जिल्ह्यात कधी नव्हे इतका मे महिन्यात अक्षरशः पावसाळ्यासारखा पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आज 'रेड अलर्ट' दिला असला, तरी पावसाचा जोर कमी होता. तथापि,...

बदलापुरातील 150 वर्षे जुन्या वटवृक्षाला अखेर जीवदान मिळाले; नागरिकांच्या दत्त चौकाचे अबाधित रेट्यानंतर अस्तित्व...

बदलापूर शहरात उभारण्यात येत असलेल्या सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी बदलापुरातील सुमारे 150 वर्षे जुन्या वटवृक्षाचा बळी जाणार होता. मात्र बदलापूरच्या दत्त चौक परिसराची ओळख असलेल्या...

स्मरण – धर्मनिरपेक्ष नेहरू

>> जगदीश काबरे पं. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या राष्ट्रनिर्मितीत त्यांचा वाटा किती मोठा आहे, हे वेगळे सांगायला नकोच. त्यांची...

प्रयोगानुभव – एक निखळ हास्ययात्रा

>> पराग खोत ‘स्टँडअप टॉक शो’ हा नाटय़ प्रकार मराठी रंगभूमीला अजिबातच नवा नाही. अनेक दिग्गज मंडळींनी तो सादर करून त्याला मानाचे पान दिले आहे....

निमित्त – तंबाखूला नाही म्हणा… रोजच!

>> वर्षा चोपडे असे म्हणतात, चुकीच्या सवयी लागायला वेळ लागत नाही, पण व्यसन कुठलेही असो, त्याचा आनंद क्षणिक असला तरी दुष्परिणाम घातक आहेत. कोवळ्या वयात...

Ratnagiri News – रत्नागिरीत अवैधरित्या राहणाऱ्या 13 बांगलादेशींवर कारवाई; मायदेशात केली रवानगी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबेर 2024 रोजी मिळालेल्या माहितीनुसार पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, हिंदूस्थानमध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत...

संबंधित बातम्या