सामना ऑनलाईन
2408 लेख
0 प्रतिक्रिया
‘परे’च्या ब्लॉकदरम्यान गरजेनुसार जादा बसफेऱ्या बेस्टची मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्परता
पश्चिम रेल्वेवर 26 ते 30 डिसेंबरपर्यंत घेतल्या जाणाऱ्या ब्लॉकदरम्यान बेस्टने मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात जादा बसफेऱ्या चालवण्यास तयारी दर्शवली आहे. रेल्वे प्रशासनाच्या विनंती...
ठाण्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरण – बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई; हायकोर्टाची अतिरिक्त...
ठाण्यातील अनधिकृत बांधकामाना जबाबदार असणाऱ्या पालिका प्रशासनासह राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. बेकायदा बांधकामे पाठीशी घालणाऱ्या ठाणे पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त...
भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून नैतिक विज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ, मद्रास उच्च न्यायालयाचे...
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी आर स्वामिनाथन यांनी “भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो नैतिक शास्त्र आहे,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत केंद्र सरकारला कोयंबतूरस्थित...
क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष, पुण्यातील ज्येष्ठाची 1.32 कोटी रुपयांची सायबर फसवणूक
पुणे शहर सायबर पोलिसांनी 62 वर्षांच्या खराडी येथील रहिवाशाच्या तक्रारीवरून 1.32 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत...
लातूरच्या खरोसा डोंगरात दिसला बिबट्या, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील ऐतिहासिक खरोसा गावच्या डोंगराळ भागात बिबट्या दिसला आहे. विशेष म्हणजे, एका शेतकऱ्याने या बिबट्याला शिकारीसह प्रत्यक्ष पाहिल्याने परिसरात प्रचंड खळबळ...
भाजपच्या राज्यात सामाजिक सलोख्या प्रमाणे निसर्गही उद्ध्वस्त केला जात आहे, अरवली पर्वतरांगांवरून आदित्य ठाकरे...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. “केंद्र सरकारचे पर्यावरण मंत्री अरवली...
शिंदे गटाने खर्च केलेल्या पैशातून एखाद्या गरीब देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकली असती, काँग्रेस...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की निकाल प्रेरणादायी आहेत आणि पक्ष म्हणून आम्ही भविष्यासाठी आशावादी...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने 100 चा आकडा 100 टक्के पार करणार,...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीबाबत ठाम भूमिका मांडली. “कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे....
कोल्ड्रिफ विषबाधेतील पहिल्या बालरुग्णाला वाचवण्यात यश, नागपूरच्या AIMS च्या डॉक्टरांनी साधली किमया
विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 24 मुलांचा मृत्यू झाला होता. पण याच प्रकरणात उपचार घेत असलेल्या मुलांपैकी पहिल्यांदाच एक पाच वर्षीय मुलगा पूर्णपणे बरा होऊन...
बांगलादेशी समजून छत्तीसगडच्या मजुराची जमावाकडून हत्या, केरळमधील धक्कादायक घटना
रोजंदारीच्या कामाच्या शोधात केरळला गेलेल्या छत्तीसगडमधील एका तरुण मजुराची “बांगलादेशी” समजून जमावाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील करही...
BSF भरती नियमांत बदल, 50 टक्के रिक्त पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव
केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलमधील भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत जनरल ड्युटी कॅडरशी संबंधित नियमांमध्ये दुरुस्ती केली आहे. Border Security Force Act, 1968 अंतर्गत...
उत्तर हिंदुस्थानातील धुक्यांचा हवाई वाहतुकीला फटका, अयोध्येतून मुंबईला निघालेली उड्डाणं रद्द
उत्तर हिंदुस्थानात दाट धुक्याचा फटका हवाई वाहतुकीला बसू लागला असून अयोध्या येथील महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी 21 डिसेंबर रोजी दोन नियोजित कमर्शियल उड्डाणे...
महाराष्ट्राचा वाळवंट करून नागरिकांना मंगळावर जगण्याची तयारी करून दिली जात आहे का? आदित्य ठाकरे...
पर्यावरण आणि हवामान बदलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढवत आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये...
सामान्यांच्या खिशाला खात्री, रेल्वेकडून प्रवासी भाड्यात वाढ
देशातील प्रवासी भाड्यांमध्ये बदल करत भारतीय रेल्वेने रविवारी नवी भाडे रचना जाहीर केली. ही नवी रचना 26 डिसेंबर 2025 पासून लागू होणार असून, या...
देशात पाच हजार शाळांमध्ये शून्य विद्यार्थी, सरकारी शाळांचे भीषण वास्तव
देशातील सरकारी शिक्षणव्यवस्थेतील गंभीर वास्तव संसदेत सादर झालेल्या ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2024–25 या शैक्षणिक वर्षात देशातील 5,149 सरकारी शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंद...
लोकप्रिय ब्रॅण्ड जायवॉकिंगच्या सेलसाठी जेन झीची गर्दी, काळा घोडा परिसरात एकच गोंधळ
मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेल्या काळा घोडा परिसरात शनिवारी प्रचंड गोंधळ उडाला. लोकप्रिय स्ट्रीटवेअर ब्रँड जायवॉकिंगने आयोजित केलेल्या डिस्काऊंट सॅम्पल सेलमुळे अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने...
राज्य आणि केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेकडे हजारो कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी, RTI मधून...
राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून मुंबई महापालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) तब्बल 3,000 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी आहे. गेल्या 5 वर्षांत त्यापैकी केवळ...
नवलच! माही आणि लिम्पोपो
>> अरुण
पृथ्वीच्या रचनेचे आपल्या सोयीचे भाग म्हणजे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध. त्याचा मध्य म्हणजे विषुववृत्त. मात्र पृथ्वीच्या साडेतेवीस अंशाच्या स्वतःच्याच अक्षाशी असलेल्या तिरपेपणामुळे किंवा...
मनी मानव व्यर्थ चिंता वाहते
>> संध्या शहापुरे
शाळेत असताना पाठय़पुस्तकात आम्हाला एक कविता होती ‘चिंतातूर जंतू’. राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांची कविता. ‘चिंतातूर जंतू , कसली कसली चिंता करतो...
ऐकावे जनांचे… वित्त व्यवस्थापनाचे सोपे धडे
>> अक्षय मोटेगावकर
प्रत्येकासाठी फायनान्स म्हणजेच अर्थ, वित्त व्यवस्थापन हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. अर्थ साक्षरता म्हणजे नेमके काय हे समजावून सांगणारे, या क्षेत्रातील समज...
गाथेच्या शोधात – भारतीय बौद्ध इतिहासाचे सुवर्णपान
>> विशाल फुटाणे
कलबुर्गीतील सन्नटी व कानगनहल्ली हा परिसर भारतीय पुरातत्त्व इतिहासाचा मौन साक्षीदार आहे. इथे सापडलेले सम्राट अशोकाचे जगातील एकमेव असे शिल्प, स्तूप, अनेक...
पुरातत्त्व डायरी – प्रवरा खोऱ्यातील बहुस्तरीय केंद्र
>> प्रा. आशुतोष पाटील
ह. धी. सांकलिया स्मृतिगृहातील (डेक्कन कॉलेज) नेवासाच्या स्तर क्रमाचे त्रिमिती मॉडेल पुरापाषाणापासून ते प्रारंभिक ऐतिहासिक आणि इंडो-रोमन व्यापार काळापर्यंतचे पुरावे, तसेच स्थानिक...
शांती कायदा नव्हे तर ट्रम्प कायदा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारच्या SHANTI विधेयकावर गंभीर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट आरोप केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...
रत्नागिरी शहरात बिबट्या; थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी शहरात बिबट्याने शिरकाव केल्याने रत्नागिरीकरांची झोप उडाली आहे.दोन दिवसांपूर्वीच अभ्युदयनगर येथे सीसीटिव्हीत बिबट्या दिसला होता.यापार्श्वभूमीवर पोलिसांनी थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील सर्व नागरिकांना...
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणातील एक...
आता हिवाळाच्या सुट्टीतही न्यायालयीन कामकाज सुरू राहणार, सरन्यायाधीश सुर्य कांत याचा निर्णय
न्यायपालिकेत साधारणतः सुट्ट्यांचा काळ शांततेचा मानला जातो. मात्र यंदा हिवाळी सुट्टीतही न्यायालयीन कामकाज सुरू राहणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मोठा निर्णय घेत हिवाळी...
मनरेगा योजनेवर मोदी सरकारने बुलडोजर चालवला, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची टीका
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी VB-G-RAM-G विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 20 वर्षांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना...
आम्हाला फक्त खुर्च्यांची चिंता असती, तर आम्ही भाजपसोबत गेलो असतो; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ज्या ज्या शहरांवर किंवा राज्यांवर भाजप सत्तेत आली, तिथे उलट दिशेने प्रवास सुरू झाला आहे टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार...
वाशिममध्ये भाजप उमेदवाराकडून शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, जीवे मारण्याची दिली धमकी
वाशिममध्ये भाजपच्या उमेदवाराकडून दादागिरीचा गंभीर प्रकार समोर आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उमेदवारावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न आणि गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली...
अंमलबजावणीबाबत मात्र दुष्काळ, शेतकरी योजनांबाबत रोहित पवार यांची टीका
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खैरात करणाऱ्या सरकारला या योजनांसाठी निधीची तरतूदही करता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
























































































