सामना ऑनलाईन
2344 लेख
0 प्रतिक्रिया
थोडं थांबा, पेट्रोल कारच्या किमतीत ईव्ही कार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा दावा
हिंदुस्थानात कार कंपन्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत, परंतु या कारच्या किमती खूपच जास्त असल्याने याकडे मध्यमवर्गीय लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. परंतु पुढील...
सामना अग्रलेख – पॅकेज नव्हे, क्रूर चेष्टा!
राज्य सरकारचे 31 हजार 628 कोटींचे पॅकेज म्हणजे ‘आकडे मोठे, मदत खोटी’ असा प्रकार आहे. हे 31 हजार कोटी सरकार कसे आणि कधी उभे...
आभाळमाया- कोजागिरीचा ‘सुपरमून’!
>> वैश्विक
येत्या 6 तारखेची रात्र पाऊस नसला तर लख्ख चंद्रप्रकाशाने उजळलेली असेल. आश्विन महिन्यातील ही पौर्णिमा कोजागिरी किंवा नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी होते. पाऊस...
लेख – शंभर वर्षांनंतरही जगण्याचे स्वप्न
>> डॉ. संजय वर्मा
अलीकडेच चीन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये माणूस दीडशे वर्षे जिवंत राहू शकतो, यासंदर्भातील संवाद उघड झाल्याने मानवाच्या दीर्घायुष्यासाठीच्या प्रयत्नांबाबतची चर्चा नव्याने सुरू...
पंतप्रधान मोदींचे भाषण ‘कोरडे’, पूरग्रस्त महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले. पण एकीकडे मराठवाड्यात पूराने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरी काढले...
पुढील उन्हाळ्यापासून पंजाबमध्ये लोडशेडिंग होणार नाही, आप नेते अरविंद केजरीवाल यांची घोषणा
पुढील उन्हाळ्यापासून पंजाबमध्ये लोडशेडिंग होणार नाही अशी घोषणा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. पंजाबमध्ये वीज क्षेत्रातील सुधारणांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू...
आंध्र प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात...
लाडकी बहीण योजने प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम का जमा करत नाहीत? सुप्रिया सुळे...
निवडणुकीपूर्वी ज्या प्रमाणे लाडकी बहीण साठी पैसे थेट खात्यात जमा केले होते, तसेच शेतकऱ्यांना का मदत दिली जात नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
कर्नाटकात भाजप नेत्याची भोसकून हत्या, चार जणांना अटक
कर्नाटकातून भाजप युवा मोर्चाच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील कोप्पळ येथे भाजप युवा मोर्चाच्या एका माजी स्थानिक पदाधिकाऱ्याची जुन्या वैमनस्यातून...
झुंड चित्रपटातील बाबूचा खून, नागपुरात खळबळ
नागराज मंजूळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेल्या झुंड चित्रपटातील प्रियांशू क्षत्रिय ऊर्फ बाबू छत्री याचा खून झाला आहे. बाबू हा कुख्यात गुन्हेगार...
विंचू दंशावर चिपळूण, घोणसरेत मिळणार मोफत प्रतिविष; घोड्याचे रक्त वापरून तयार होणार सिरम
घोड्याचे रक्त वापरून तयार करण्यात आलेले विंचूदंश प्रतिविष सिरम (प्रिमिस्कॉर्प अँटी व्हेनम) आता चिपळूण आणि घोणसरे येथे मोफत उपलब्ध झाले आहे. नारायणगाव (पुणे) येथील...
पाकिस्तानी सैन्यावर तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला, कर्नल आणि मेजरसह 11 जण ठार
पाकिस्तानच्या सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल, मेजर यांच्यासह 11 सैनिक ठार झाले आहेत. हा हल्ला खैबर पख्तूनख्वाच्या ओरकजई प्रांतात झाला...
Nanded News – आम्ही जगायचे की मरायचे ते सांगा; लोकप्रतिनिधींना फटकारत शेतकऱ्यांचा सामूहिक जलसमाधीचा...
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या बॅकवाटरमुळे धर्माबाद तालुक्यातील शेती पुर्णतः पाण्याखाली गेलेली आहे. असे असताना या भागाचे आमदार फिरकून पाहण्यास तयार नसल्याने रोशनगावच्या...
हे तर संघाचे षडयंत्र, विजयादशमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या वृत्तावर सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार नाही, असे स्पष्टीकरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी दिले आहे. हे संघाचे षडयंत्र...
अहिल्यानगरमध्ये साडेतीन तासांच्या मुसळधार पावसाने दाणादाण, गोदावरीतुन 13 हजार क्युसेसने विसर्ग सुरू
अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यात पहाटे साडेपाचनंतर सुमारे तीन ते साडेतीन तास मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसामुळे तालुक्यातील विविध भागांत अक्षरशः दाणादाण उडाली. काही...
संकटात मराठवाडा; भाजीपालाच शिल्लक राहिला नाही, पुणे विभागातून महागड्या भाजीपाल्याच्या आयातीला सुरूवात
उदय जोशी, बीड
अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाड्यामध्ये हाहा:कार उडवून दिला आहे. एकट्या मराठवाड्यामध्ये 50 लाख हेक्टर शेती पाण्याखाली आहे. खरीप हंगाम तर नेस्तनाबूत झालाच, मोठ्या प्रमाणावर...
लोकलमधून निर्माल्य म्हणून फेकला नारळ; तरुणाच्या डोक्याला आदळून दुदैवी मृत्यू
धावत्या लोकल मधून फेकलेला निर्माल्याचा नारळ डोक्यावर आदळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसईमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर...
हिंगोलीत अतिवृष्टी, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोलीत शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत शिवारात गुडघ्या एवढे पाणी साचून पिकांचा चिखल झाला आहे. तर धरणाच्या वरील बाजूस पाण्याची आवक वाढल्याने इसापूर...
बीड जिल्ह्यात 48 महसुलात अतिवृष्टी, 7 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात 48 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अनेक महसूल मंडळामध्ये 5 पेक्षा जास्त वेळेस अतिवृष्टी झाल्याने मोठा हाहाकार उडाला आहे....
संभाजीनगरमध्ये गिरीजा नदीला पूर, शेतात शिरले पाणी
संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील प्रमुख असलेली गिरीजा नदीला पूर आला आहे. नदीतले पाणी पात्र सोडून बाजूच्या शेतात शिरत आहे. तसेच कान्होरी येथील पुल पाण्याखाली गेला...
बुलेट ट्रेनची आठ स्थानकं जवळपास पूर्ण, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 12 स्थानके आहेत. यापैकी 8 स्थानकांचे काम पूर्ण...
अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याची खड्डयांनी चाळण, संतप्त नागरिकांचा घोडेगावात ‘रास्ता रोको’
अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर पडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे त्रासलेले नागरिक आज रस्त्यावर उतरले. या मार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात घडत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने आज...
भरपावसात श्री अंबाबाई-त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा
शारदीय नवरात्रोत्सवातील परंपरेनुसार ललित पंचमीनिमित्त सकाळी दहाच्या सुमारास करवीर निवासिनी श्री अंबाबाई सोन्याच्या सजवलेल्या पालखीतून पारंपरिक लवाजम्यासह आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला बाहेर पडली.पाठोपाठ...
शनिशिंगणापूर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय सील, प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारताच जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानात भ्रष्टाचाराचे ढग आणखी गडद झाले आहेत. देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर...
लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला; तिघे ताब्यात, अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील अरणगाव परिसरातील घटना
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदुर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर-दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे...
पंचनाम्यांचा अहवाल आल्याशिवाय काही नाही! कृषिमंत्री भरणे यांनी माढ्यातील पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली
‘पंचनामे झाल्याशिवाय आणि त्यांचा अहवाल आल्याशिवाय काही करता येणार नाही,’ असे सांगत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली. काही मिनिटांच्या पाहणी दौऱ्यात...
शेतकऱ्यांचा संताप पाहून सदाभाऊ खोतांनी काढला पळ, उंदरगाव ग्रामस्थांचा आक्रोश
सोलापुरातील माढा तालुक्यातील उंदरगावाला भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आज भेट दिली. या भेटी दरम्यान पूरग्रस्त ग्रामस्थांनी सदाभाऊंना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. लोकसभा...
लातूर जिल्ह्यात 24 तासात 75.3 मिलिमीटर सरासरी पाऊस, सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात
लातूर जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. मागील 24 तासात लातूर जिल्ह्यात 75.3 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली...
ईडीच्या भितीने पळून गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50 हजार कोटी पडतील...
पीएम केअर फंडात महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये गेले, ते पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...
डोंबिवली स्थानकात अरुंद फलाट, बंद एस्कलेटरमुळे अपघाताचा धोका; शिवसेनेचे स्टेशन मास्तरांना निवेदन
डोंबिवली रेल्वे स्थानकावरील कल्याण व मुंबई दिशेकडील पाच क्रमांकाचा प्लॅटफॉर्म अरुंद आहे. शिवाय सरकते जिनेही नादुरुस्त आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. अपघाताचा धोकाही...























































































