ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1977 लेख 0 प्रतिक्रिया

पाकड्यांना खुमखुमी; प्रत्यक्षात चार दिवसच युद्ध लढण्याएवढा शस्त्रसाठा, अहवालातील माहिती

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान- पाकिस्तानात तणाव वाढला आहे. तसेच पाकिस्तानकडूनही युद्धाबाबत आणि अण्वस्त्र वापराबाबत दर्पोक्ती करत फुत्कार सोडण्यात येत आहे. पाकिस्तान युद्धाची खुमखमी दाखवत...

बनावट नोटा छापून चलनात आणल्या; भोपाळमध्ये डिलिव्हरी बॉयला अटक

भोपाळ पोलिसांनी घरी बनावट नोटा छापल्याबद्दल आणि चलनात आणल्याबाबत एका डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. पोलिसांनी एका संशयित दुचाकीस्वाराला अडवले आणि त्याची तपासणी केली....

पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पवालांनी पाकिस्तान बिथरला असला तरी त्यांच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सलग दहाव्या रात्री त्यांनी नियंत्रण रेषेवरील...

टॅरिफ वॉर ओसरले, सोन्याचे भाव घसरले; सोन्याच्या दरात मोठी घसरण

सध्याच्या बदललेल्या जागतिक वातावरणामुळो सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेने टॅरिफबाबत संयमाची भूमिका घेतल्याने टॅरिफ वॉर निवळण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे जागतिक तणाव...

वैदिक मंत्रोच्चारात बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; सर्व चारधाम दर्शनासाठी खुले झाल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

उत्तराखंडमधील चारधामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी भाविकांसाठी उघडण्यात आले. दरवाजे उघडताच मंदिराचा परिसर 'जय बद्री विशाल' च्या जयघोषाने दुमदुमून गेला. तसेच यावेळी...

आंबेगावात पाण्यासाठी आंदोलकांच्या कालव्यात उड्या; कालव्याचे कुलूप तोडून पाणी सोडण्याचा इशारा

डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) डाव्या कालव्यातून घोडशाखेला पाणी सोडले जात नसल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी कालव्यात उड्या मारल्या. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी कालव्यात...

हिंदुस्थानच्या कारवाईने पाकडे बिथरले; धास्तावल्याने हिंदुस्थानी जहाजांसाठी बंदरे बंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान - पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या घटनेनंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकडे चांगलेच धास्तावले असून ते...

पुण्यात दोन लाख मीटरच्या रीडिंगसाठी केवळ 24 कर्मचारी; समान पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुमारे 1 लाख 80 हजार मीटर बसविले आहेत. मात्र, मीटरचे रीडिंग घेण्यासाठी महापालिकेकडे केवळ 24 मीटर रीडर आहेत. व्यावसायिक...

क्लस्टरच्या नावाखाली धोकादायक इमारतींचा आकडा फुगवण्याचा घाट; ठाण्यात बिल्डरांच्या फायद्यासाठी अदृश्य हातांची खेळी

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात यंदा 88 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या आता तब्बल साडेचार हजार झाली आहे....

सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर; रायगडातील 70 पुलांचे युद्धपातळीवर स्ट्रक्चरल ऑडिट

महाडच्या सावित्री नदीत बस कोसळून 40 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. अशीच एखादी भयंकर दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील 70 पूल...

माजिवडा ते कापूरबावडी सर्कल ट्रॅफिकचा 21 दिवस जांगडगुत्ता; उड्डाणपुलावर मास्टिक टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीचे तीनतेरा

पावसाळ्यात खड्यांमुळे अनेक पुलांची दैना उडून कंबरतोड प्रवास करावा लागतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलावर आजपासून 21 दिवस मास्टिक टाकण्याचे काम हाती घेण्यात...
suicide

आईने पोटच्या तीन मुलींसह गळफास घेऊन जीवन संपवले; भिवंडीतील हृदयद्रावक घटना

आईने पोटच्या तीन मुलींसह गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीतील फेणे गावात घडली आहे. पुनिता भारती (३२), नंदिनी भारती (१२), नेहा भारती (७),...

सिनेविश्व – मल्टिप्लेक्सच्या झगमगाटात सिंगल स्क्रीन हवीत

>> दिलीप ठाकूर आजच्या चित्रपटसृष्टीसमोरच्या अनेक आव्हानातील एक म्हणजे, सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स व ओटीटी अशा तिन्ही माध्यमांतील रसिकांना आवडेल असा चित्रपट पडद्यावर आणणे. एकाच वेळेस...

भ्रमंती – जंगलप्रसाराचा आगळा ध्यास

>> निलय वैद्य ‘पद्मश्री’ मारुती चित्तमपल्ली यांचा शिष्य, जंगल छायाचित्रकार आणि पर्यटक अमोल हेंद्रे यांनी भारतीय जंगलांचा प्रचार-प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा वसा घेतला. त्यांच्या अथक...

साय-फाय – ‘पाणी’ नावाचे शस्त्र

>> प्रसाद ताम्हनकर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत हिंदुस्थानने 1960 साली दोन्ही देशांत करण्यात आलेला सिंधू पाणी वाटप करार रद्द केला. जागतिक...

भटकंती – मिनिएचर पुस्तकांचे म्युझियम

>> जयप्रकाश प्रधान झरिफा या अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे प्रदर्शन...

विशेष – हसा आणि मस्त व्हा

>> विश्वास वसेकर मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून पाळला जातो. याचा उगम भारतात झाला. याचा तपशील कळल्यावर अभिमान वाटेल. हास्य ही...

प्रयोगानुभव – कौटुंबिक मूल्यांचा प्रसन्न आविष्कार

>> पराग खोत संयुक्त कुटुंबपद्धती आपण केव्हाच मागे सोडलीय. आता विभक्त कुटुंबपद्धतीचंही विघटन करून अधिकाधिक आत्मकेंद्रित होणं सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक नात्यांची वीण घट्ट...

हवामान – मानवी हस्तक्षेपाने मान्सूनला विलंब

>> श्रीनिवास औंधकर एप्रिल-मे महिन्याचा उष्ण काळ आणि या दरम्यान हवामानात होणारे बदल यांच्या संकेतांवर येणाऱ्या काळातील मान्सूनचा अंदाज लावला जातो. हिमालयीन प्रदेशात ढगफुटी सामान्यत...

चंद्रपुरातील आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; सहा महिन्यांचा शस्त्र साठा निर्मितीचे आदेश

पहलगाम हल्ल्यानंतर दोन देशातील वाढलेला तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता भासू नये,...

महाराष्ट्रद्वेष्ट्या गुजराती तरुणाने केला छत्रपती शिवरायांचा घोर अवमान; अक्षयदीप विसावाडियाला अटक

महाराष्ट्र आणि मुंबईत मराठी माणसाच्या मुस्कटदाबीच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. मुंबईत राहयचे तर गुजराती बोलायला हवे, अशा धमक्याही अनेक गुजराती देत आहे. आता...

देशाचे लक्ष विचलीत करण्यासाठी जातीय जनगणनेची घोषणा करण्यात आली – संजय राऊत

पहलगाम हल्ल्यानंतर जनतेते संतापाची लाट आहे. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय...

विरोधी पक्षांनी सरकारच्या चुकांचे समर्थन करणे देशाला परवडणारे नाही; संजय राऊत यांची रोखठोक भूमिका

जम्मू कश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या हत्याकांड आणि दहशतवादी हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त पोकश घोषणा करू नये. बोलघेवडेपणा...

युद्धजन्य परिस्थिती असलेल्या देशाचे पंतप्रधान टंगळमंगळ करत फिरत नाहीत; संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा

युद्धजन्य परिस्थिती असलेल्या देशाचे पंतप्रधान टंगळमंगळ करत फिरत नाही, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा...

भय इथले संपत नाही… सहा वर्षांत पालघरमध्ये 264 भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाची मालिका सुरू आहे. 2019 च्या जानेवारी महिन्यापासून एक-दोन दिवसांआड भूकंपाचे 143 तर 2020 ला जानेवारी ते डिसेंबरमध्ये 97...

सिंधूचे पाणी रोखले तर पाकिस्तान हल्ला करेल; ख्वाजा आसिफ यांची पुन्हा दर्पोक्ती

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर पावले उचलत सिंधू पाणी वाटप करार रद्द केला आहे. त्यामुळे पाकडे चांगलेच बिथरले आहेत. या मुद्द्यावरून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा...

रायगड जिल्ह्यात यंदा 211 ‘तळीये’; पावसाळयात जागते रहो ऽऽऽ, दरडग्रस्त गावांची संख्या वाढली

पावसाळा जवळ आला असतानाच रायगड जिल्ह्यात यंदा 211 'तळीये' असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या पाच वर्षांत दरडीपासून धोका असलेल्या गावांची संख्या 103...

भिवंडीतील आदिवासी पाड्यावर मातीमाफियांचा सुळसुळाट; वीटभट्टी मालकांचा गोरखधंदा शेकडो ब्रासचे उत्खनन

भिवंडी तालुक्यातील टेपाचा पाडा या आदिवासी पाड्यावर मातीमाफियांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू आहे. वीटभट्टी मालकांचा गोरखधंदा असून शेकडो ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आले आहे....

केंद्राच्या जलजीवन योजनेत डहाणूचा घसा कोरडा; हंडाभर पाण्यासाठी महिलांची दोन किलोमीटर पायपीट

>> महेंद्र पवार केंद्र आणि राज्य शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन योजनेचा डंका पिटण्यात...

उल्हास नदीचे पाणी पिण्यालायक आहे का? प्रदूषण नियंत्रण मंडळाला नागरिकांचा सवाल

सांडपाणी आणि जलपर्णीच्या विळख्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलपर्णी काढण्याची मोहीम...

संबंधित बातम्या