ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2281 लेख 0 प्रतिक्रिया

सातारा जिल्ह्यातून 96 विशेष बस धावणार

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात 26 जून रोजी आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ...

गाझामधील नरसंहारावर पंतप्रधान मोदींच्या मौनाने हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजनैतिक पतला ठेच बसली, काँग्रेसची टीका

गाझा पट्टीत इस्रायलचा नरसंहार सुरूच आहे असे विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे. तसेच यावर पंतप्रधान मोदींनी मौन साधले आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या...

अमेरिकेत WhatsApp वापरण्यावर बंदी, मेटा कंपनीला धक्का

अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह्ज (कनिष्ठ सभागृह) ने सरकारी डिव्हाइसेसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यावर बंदी घातली आहे. यामागे सायबर सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसी संदर्भातील चिंता असल्याचे सांगितले...

महाराष्ट्रातली अंदाज समिती ही संशयाच्या घेऱ्यात, अंबादास दानवे यांनी दिली महत्त्वाची सूचना

महाराष्ट्रावर साडेनऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. अंदाज समितीची सूचना राज्य सरकारला देतील त्या महत्त्वाच्या असतील असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते...

मोदी-शाह बोले.. भाऊ-भाई-दादा हले.. हिंदी सक्तीवरून अंबादास यांचा टोला

केंद्र सरकारने घेतलेले निर्णय कुठलाही विचार न करता राज्याच्या माथी मारले जात आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी...

भांडूपमध्ये घराची भिंत कोसळून तीन जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर

मुंबईतल्या भांडूपमध्ये घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपाचर सुरू आहेत. भांडूपच्या एस वॉर्डमध्ये सकाळी 9...

जून महिन्यातच रानसई धरण ओव्हर फ्लो, उरणकरांची पाण्याची चिंता मिटली

उरण तालुक्यातील अडीच लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण जुनमध्येच मंगळवारी सकाळी सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहु लागले आहे. मागील काही दिवसांपासून कोसळणारे...

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, गेल्या पाच महिन्यांत राज्यातून 17 हजारहून अधिक महिला बेपत्ता

गेल्या पाच महिन्यात राज्यातून 17 हजारहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातून 30 हजारहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत,...

हिंदीसाठी बैठका घ्याव्या लागतात हा मराठीचा अपमान, संजय राऊत यांचा घणाघात

सरकारचं बैठकांचं गुऱ्हाळ हाच मराठीचा अपमान आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच फडणवीस तुम्ही...

मुंब्र्यातील 17 बेकायदा इमारतींचे प्रकरण, मुंब्र्यात युपीसारखे ‘माफियाराज’; भूमाफियांकडून तक्रारदारांना धमक्या

खान कंपाऊंडमधील 'त्या' 17 बेकायदा इमारती प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असतानाच स्थानिक गुंड, भूमाफिया आणि बिल्डरांकडून मूळ जागामालक, तक्रारदार आणि वकिलांना धमकावले जात असल्याचे...

रायगडात लाडक्या बहिणींवर अत्याचार, पाच महिन्यांत 36 बलात्कार, 78 जणींचा विनयभंग

लाडक्या बहिणींच्या नावावर एकीकडे सत्ताधारी राजकारण करीत असतानाच दुसरीकडे रायगड जिल्ह्यात मात्र लाडक्या बहिणींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. जानेवारी ते मे अशा पाच महिन्यांत...

बेलापूर-पनवेलदरम्यान 5 महिन्यांत 29 प्रवाशांचे बळी, हार्बर रेल्वे मार्ग बनला मृत्यूचा सापळा

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेपेक्षा सर्वाधिक सुरक्षित म्हणून ओळखला जाणारा हार्बर रेल्वे मार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर बेलापूर ते पनवेल न...

खासगी क्लासच्या शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम लकी रायला पोक्सो

मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लकी राय उर्फ पुणेनद्रु राय (50) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे या नराधमाने...

पाच वर्षांत 203 बालमृत्यू, 36 मातामृत्यू; शहापुरात आरोग्य यंत्रणा सलाईनवर, कुपोषणाचा विळखा घट्ट

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग मूलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे. शहापूरवासीयांच्या नशिबी आरोग्य, शिक्षण, पाण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागत आहे. आरोग्य...

कोपर उड्डाणपुलाला खड्ड्यांचे ग्रहण, वाहतूककोंडीमुळे डोंबिवलीकर त्रस्त

डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी वेढला आहे. खड्यांच्या ग्रहणामुळे डोंबिवलीकर त्रस्त झाले असून वाहनचालकांना दररोज तासन्तास वाहतूककोंडीत अडकून...

नाग पडला, कुत्रा भुंकला, चोर पळाला; उल्हासनगरातील महादेव मंदिरात चोरीचा डाव फसला

उल्हासनगर शहरातील महादेव मंदिरातील पिंडीवरील धातूचा नाग चोरत असताना तो नाग खाली पडला आणि आवाज झाला. आवाज ऐकताच कुत्र्यांनी जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. क्षणाचाही...

चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची धो धो धम्मालऽऽऽ, संडे असो वा मंडे आमचा रोजच फन...

ऐतिहासिक चिरनेर गावातील आक्कादेवी बंधारा सध्या पर्यटकांना साद घालत आहे. हिरवीगार झाडी.. कधी रिमझिम तर कधी कोसळणारा धो धो पाऊस अशा वातावरणात संडे असो...

पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा

मान्सून दाखल झाल्यानंतरही पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती. आता पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पाऊस पडेल असा...

विधानसभेच्या पोटनिवणुकीत दोन ठिकाणी ‘आप’चा विजय; भाजप, काँग्रेस आणि तृणमूलला प्रत्येकी एक जागा

चार राज्यांतील पाच विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण पाचपैकी दोन जागांवर आम आदमी पक्षाचा विजय झाला आहे. काँग्रेस, भाजप आणि...

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पंजाबमधून दोघांना अटक, ISI एजंटशी संपर्क साधल्याचे तपासात आले समोर

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुरप्रीत सिंह ऊर्फ गोपी फौजी आणि साहिल मसीह ऊर्फ शाली अशी आरोपींची नावं आहे. या...

माझ्या नवऱ्याला माओवादी घोषित करून गोळ्या घातल्या, छत्तीसगडमधील महिलेचा आरोप

बीजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका माओवादी नक्षलवाद्याचा मृत्यू झाला होता. पण आपला पती हा माओवादी नव्हताच असा दावा त्या मृत व्यक्तीच्या पत्नीने केला...

कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने टाकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

एका नातवाने आपल्या आजीला आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून पोबारा केला आहे. या आजींची तब्येत इतकी खालावलेली होती की त्यांना धड उठून उभंही राहता...

परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी केली मारहाण, मुलीचा मृत्यू; सांगलीतली धक्कादायक घटना

परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीतल्या आटपाडीत ही धक्कादायक घटना घडली असून...

आता मतदार ओळखपत्राची होणार Home Delivery, ते ही फक्त 15 दिवसांत

नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांना त्यांच्या नावांची मतदार यादीत नोंद झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत मतदार ओळखपत्र (EPIC) मिळणार आहे. 18 जून पासून निवडणूक आयोगाने...

गेल्या 15 वर्षांत लोकल अपघातात मृत पावलेल्यांपैकी एक तृतीयांश मृतदेहांची ओळखच पटली नाही, माहिती...

गेल्या 15 वर्षांत मुंबईतील रेल्वे मार्गांवर मृत्यू झालेल्यांपैकी जवळपास एकतृतीयांश मृतदेहांची ओळखच पटलीले नाहिये. या मृतदेहांची ओळख न पटल्याने त्यांच्या मृतदेहाचा ताबा कुणालाच देता...

इराण बंद करणार तेल कॉरिडॉर? जग ‘गॅस’वर

अमेरिकेने अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने लष्करी आणि आर्थिक असे दोन्ही मार्ग अवलंबण्याची तयारी केली आहे. इराणच्या संसदेने होर्मुझ तेल कॉरिडॉर बंद...

इराणसाठी मुस्लिम देश एकवटले! युरोपियन देश अमेरिकेच्या बाजूने

इराण-इस्रायल युद्धात उडी घेऊन अमेरिकेने इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या कृत्याचा जगातील अनेक देशांनी तीव्र शब्दांत निषेध केला...

भाजपच्या दबावाखालीच सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचे फर्मान

देशातील निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असून त्यामुळेच त्यांनी मतदान प्रक्रियेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो निवडणुकीनंतर 45 दिवसांत नष्ट करण्याचा निर्णय घेतला...

मुंबईत अनुपमा सिरीयलच्या सेटवर आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील फिल्मसिटी भागात आग लागली आहे. हिंदी सिरीयल अनुपमाच्या सेटवर ही आग लागली असून युद्धपातळीवर आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये सकाळी...

इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातील 177 प्रवासी बचावले, तांत्रिक बिघाडामुळे चंदीगड विमानतळावर थांबवले विमान

एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीषण घटना ताजी असतानाच आज इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात टळल्याची घटना समोर आली. तांत्रिक बिघाडाची तक्रार आल्यानंतर आज चंदीगड विमानतळावर...

संबंधित बातम्या