सामना ऑनलाईन
2270 लेख
0 प्रतिक्रिया
एआय शिका, नाहीतर नोकऱ्या जातील; गुगलच्या डीपमाईंड सीईओंचा इशारा
मायक्रोसॉफ्टने अलीकडेच तब्बल 6 हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. त्यापैकी सॉफ्टवेअर अभियंत्यांनी बनवलेल्या एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलीजन्सने त्यांच्याच नोकऱ्या गिळल्या. त्यामुळे आता गुगलचे डीपमाईंड सीईओ...
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी एअरफोर्सचे जवान झोपले होते, भाजप आमदाराकडून हवाई दलाचा अपमान
भाजप नेते विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता आणखी एका भाजप नेत्याने हवाई दलाचा अपमान केला आहे. ऑपरेशन...
मुंबईकरांनो छत्री बाळगा, पुढच्या 24 तासांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढच्या 24 तासांच मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे...
मुंबईत कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटाचे घर मिळायला पाहिजे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुंबईत...
अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये 100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असणार्या बीड जिल्ह्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा पालकमंत्री मिळाला आहे. असे असले तरी बीड जिल्ह्याची आवस्था तशीच आहे....
दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करा, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी
दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करा, अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे मत...
अहिल्यादेवी स्मृतीस्थळ आणि तीर्थस्थळांसाठी साडे पाच हजार कोटींचा निधी, राज्य सरकारचा निर्णय
राज्य सरकारने मंदिर आणि तीर्थस्थळ विकासासाठी साडे पाच हजार कोटींचा रुपयांचा निधी जाहीर केला आहे. राज्य सरकारचे नुकतेच अहिल्यानगरमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत...
संरक्षक भिंत बांधण्यासाठी पाच कोटी रुपये द्या, भाजप आमदार लोढा यांचे सरकारला पत्र
मलबार हिलमध्ये एक संरक्षक भिंत कोसळली होती. ही भिंत बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी लागेल असे पत्र भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सरकारला दिले...
सर्पदंश झालेल्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू, सरकारी अनास्थेचा बळी
शहापूर, कसारा परिसरात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. रुग्णांना प्राथमिक उपचारही मिळत नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. सर्पदंश झालेल्या मुलाचा उपचाराअभावी तडफडून...
अवकाळीचा फटका, भाजीपाला कुजला; एपीएमसीत दहा ट्रक माल कचऱ्यात, टोमॅटो, कोबी, फरसबी उत्पादक शेतकऱ्यांचे...
मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात धुमाकूळ घातलेल्या अवकाळी पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे मार्केटमध्ये सुमारे ६० टक्के भाजीपाला कुजलेल्या अवस्थेत...
कल्याणपाठोपाठ डोंबिवलीत कोरोनाचा बळी, केडीएमसी प्रशासन अलर्ट
कल्याणनंतर आता डोंबिवलीतही कोरोनामुळे एका 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. केडीएमसी...
खोपोली नगरपालिकेचा तुघलकी कारभारः जेसीबीने 18 झाडांची केली कत्तल
नाल्याचे काम सुरू असताना वृक्षप्रेमींनी लावलेल्या 18 झाडांची कत्तल केल्याचा प्रकार खोपोलीत उघडकीस आला आहे. ठेकेदाराच्या या कारनाम्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून खोपोली...
भाजीपाल्याच्या आडून गोमांसाची तस्करी, कसारा घाटातील अवघड वळणावर टेम्पो पलटी
कसारा घाटातील अवघड वळणावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो पलटी झाली. ही घटना आज पहाटे घडली. या अपघातानंतर डाळिंब, भाजीपाल्याच्या...
मोदी सरकार हाय हाय, फडणवीस हाय हाय, आशासेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उपासमार मोर्चा; सात महिन्यांपासून...
गेल्या सात महिन्यांपासून मानधनाची फुटकी कवडीही न मिळाल्या आशासेविका आणि गटप्रवर्तकांच्या संतापाचा स्फोट झाला आहे. पालघर जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक आशासेविकांनी पालघर जिल्हाधिकारी...
मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत महाफुटी, सरनाईकांविरोधात भाजपचा लेटर बॉम्ब; सरनाईक म्हणतात करा माझी चौकशी
मीरा-भाईंदरमध्ये मिंधे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कामामुळे महायुती सरकार बदनाम होत असल्याने त्याविरोधात नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
पाऊस धरण क्षेत्रात कोसळलाच नाही तरी ठाणेकरांना ऑगस्टपर्यंत पाण्याचे नो टेन्शन, भातसात 33 तर...
एकीकडे 15 दिवस आधीच दाखल झालेल्या पावसाने पहिल्याच दिवशी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्याला झोडपून काढले असतानाच हा पाऊस ठाणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र कोसळलाच...
घातक रसायनांची बेकायदा वाहतूक, बोईसर पोलीस ठाण्यात टँकरचालकासह तिघांवर गुन्हा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता घातक रसायनाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी बोईसर पोलिसांनी टँकरचालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रात...
चार किलो गांजा विकताना मनसे उपाध्यक्षाला अटक
गांजा विक्री करणाऱ्या मनसे उपाध्यक्षाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कुमार पुजारी (34) असे अटक केलेल्या मनसे उपाध्यक्षाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी जवळपास...
कोरोना रुग्ण वाढले; महाराष्ट्रात 66 बाधित
महाराष्ट्रात नवीन 66 कोविडबाधित आढळल्याचे वृत्त आहे. तर बुधवारी सकाळपर्यंत देशभरात तब्बल 1047 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशात 10 नवीन...
तहव्वूर राणाच्या याचिकेवर तिहार जेल, एनआयएला नोटीस; कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी हवी
कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याने न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने तिहार...
लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला; मालकाला सात वर्षांनंतर तुरुंगवास दंडाधिकाऱ्यांनी ठोठावला चार हजारांचा...
लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावल्याप्रकरणी पुत्र्याच्या मालकाला येथील दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. ऋषभ पटेल असे त्या पुत्र्याच्या मालकाचे नाव असून याप्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी त्याला दोषी...
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या बहाण्याने कोट्यवधीचा गंडा; दोघांना अटक, दक्षिण सायबर पोलिसांची कारवाई
शेअर मार्केटमध्ये गुंतवा आणि मोठा नफा कमवा असे आमिष दाखवून एका अकाऊंटंटची कोट्यवधीची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दक्षिण सायबर पोलिसांनी...
ठाण्यातील हजारो कोटींच्या जमीन घोटाळ्यावर कारवाईत टाळाटाळ, फडणवीसांचे आदेश पोलिसांकडून पायदळी; अंबादास दानवे यांचा...
ठाणे येथील एका ट्रस्टची सुमारे दीड हजार कोटी रुपये किमतीची 65 एकर जमीन एका खासगी संस्थेला कवडीमोल दरात हस्तांतरीत करण्यात आली. त्याप्रकरणी चौकशीचे आदेश...
Operation Sindoor – शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानने केल्या होत्या हिंदुस्थानकडे विनवण्या, बड्या लष्करी अधिकाऱ्याने केले दोनदा...
ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता. पण त्यावेळी पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी दोन वेळा फोन केला होता. तसेच हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात 160 जणांचा...
ठाण्यात हजारो कोटी रुपयांच्या जमिनीचा गैरव्यवहार, पोलिसांकडून साधी दखलही नाही; अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्री...
ठाण्यात हजारो कोटी रुपयांजच्या जमिनीचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच ज्या...
तमिळ भाषेतूनच कानडीचा जन्म, अभिनेते कमल हासन यांच्या विधानाने वाद
कानडी भाषेचा जन्म हा तमिळ भाषेतून झाला आहे असे विधान अभिनेते कमल हासन यांनी केले होते. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. हासन यांनी...
मुंबईत जे पाणी भरलं त्यासाठी पालकमंत्री जबाबदार नाही का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
सोमवारी मुंबईत पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. यासाठी कंत्राटदार जबाबदार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्याचे पाण्याचे पंप वेळेत न लावल्याने या...
माकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड लहानू कोम यांचे निधन, आदिवासी समाजासाठी भरीव योगदान
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. 1959 पासून ते पक्षाच्या माध्यमातून काम करत होते. आत...
मिंधे गटाला शहा आणि फडणवीसांनी महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे, संजय राऊत यांची टीका
संजय शिरसाट यांच्या मुलाने मूळ किंमतीपेक्षा कमी दरात 67 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...
नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष काढून दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं...
फडणवीसांचा जेव्हा जन्मही झाले नव्हता तेव्हा स्वातंत्र्यवीर ही पदवी सावरकरांना महाराष्ट्राने दिली, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी...