सामना ऑनलाईन
2322 लेख
0 प्रतिक्रिया
लेख – मराठी ज्ञानभाषा कधी होणार?
>> दिलीप देशपांडे
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी ती ज्ञानभाषा कशी होईल आणि टिकून राहील याचा विचार महत्त्वाचा आहे आणि ते सर्वस्वी...
जाऊ शब्दांच्या गावा – दिस येतील…
>> साधना गोरे
आज मराठी भाषा दिन, सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या...
काहीही झाले तरी दोषींना मात्र सोडणार नाही, पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढू – रोहित...
अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणातील सर्व माहिती आणि उपलब्ध पुरावे आज सीआयडीकडे सुपूर्द केल्याची...
कंत्राटदारांच्या फायद्यासाठी पालिकेच्या ठेवी मोडल्या, आदित्य ठाकरे यांची टीका
महाराष्ट्राला जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार...
अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल यांच्याकडून घोषणा
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली. “सामान्य...
अजित पवार यांच्या अपघातातील उर्वरित पुरावेही गोळा करणार, सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती
अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी आज पुण्यात सीआयडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी तपासाच्या व्याप्तीबाबत सविस्तर माहिती दिली....
व्हीएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, रोहित पवार यांची मागणी
दोन दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अहवालाचा आधार घेत आम्ही एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आमदार रोहित...
हिंदुस्थान-अमेरिका करारामुळे कृषी बाजारपेठांवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता, काँग्रेसची टीका
इंडिया–अमेरिका व्यापार कराराचा शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सरकारवर टीका केली आहे. “पंजाबमध्ये शेतकरी परिषद बोलवा, तेथील शेतकरी संघटनांशी चर्चा...
“मुख्य प्रवाहात येणं हाच योग्य मार्ग”, गडचिरोलीत माजी नक्षल कमांडरची कबुली
माजी नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांनी सशस्त्र चळवळीबाबत आत्मपरीक्षण करत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. लोकांचा पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांच्या प्रश्नांसोबत...
लातूरमध्ये 30 ते 32 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच ठिकाणी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. थोरलेवाडी येथील क्राइस्ट...
दादा जग सोडून गेले, तरी आपल्या हृदयातून कधी जाणार नाही, भास्कर जाधव यांनी अजित...
अजित दादा म्हणजे महाराष्ट्राचा आधारवड. पक्ष, जात, धर्म, पंथ न पाहता मदत करणारा नेता होता अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार...
अजित दादांसारखा एक विश्वासू, दिलदार सहकारी आणि मित्र गमावला, उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
आनंदाने भरलेली बारामती अजित पवार यांच्या निधनाने पूर्णपणे पोरकी झालेली पाहिली, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात अजित...
पंतप्रधान मोदी झुकलेले आणि थकलेले, अमेरिका व्यापार करार आणि अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते जयराम रमेश...
हिंदुस्थान–अमेरिका व्यापार करार आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2026 संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवरून काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक ठरल्याचे...
संगमेश्वरातील कनकाडी परिसरात वणवा; 600 काजू कलमे जळून खाक, 10 बागायतदारांचे लाखोंचे नुकसान
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे–कनकाडी परिसरात शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण वणव्यामुळे कष्टकरी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अवघ्या काही क्षणांत सुमारे 600 काजू कलमे आगीत जळून खाक...
मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार, आजारी प्रवाशांना होणार तत्काळ उपचार
मध्य रेल्वेने मुंबई विभागातील अनेक उपनगरी स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (Emergency Medical Rooms) उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 10 महत्त्वाच्या स्थानकांसाठी ई-लिलावाची प्रक्रिया यशस्वीरीत्या...
प्रतीक्षा संपली, दृश्यमचा तिसरा भाग एप्रिलमध्ये होणार प्रदर्शित
दृश्यम या सिनेमाचे आतापर्तंयत दोन पार्ट येऊन गेले होते. या सिनेमाना प्रेक्षकांच्या हृदयात घर केले होते. पण आता प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड आणखी वाढणार आहे,...
दिल्लीतील परिस्थिती गॅस चेंबरसारखी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले भाजपचे वाभाडे
दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर आता भारतीय जनता पक्षातीलच नेते प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील परिस्थितीवर टीका...
कानरकोंड सड्यावर सापडली दोन ऐतिहासिक कातळशिल्पे; हजारो वर्षांचा वारसा उजेडात, संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वपूर्ण शोध
संगमेश्वर तालुक्यातील कानरकोंड हे गाव निसर्गरम्य डोंगर पठारावर वसलेले असून शांत आणि रम्य वातावरणासाठी ओळखले जाते. मात्र या गावाच्या परिसरात दडलेला प्राचीन इतिहास नुकत्याच...
संगमेश्वरात चौपदरीकरणामुळे घरांना तडे, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई–गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते माभळे दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या विकासाची कामेामुळे माभळे गावातील काही घरांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे...
अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांशी विश्वासघात, राहुल गांधींची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेसोबत होणाऱ्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या करारामुळे हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांशी...
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना सेवेतून काढण्याची प्रक्रिया सुरू, विकास खारगे समिती लवकरच...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार भागीदार असलेल्या अमाडेया एंटरप्रायझेस एलएलपीशी संबंधित 300 कोटी रुपयांच्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात अनियमितता केल्याच्या आरोपांवरून राज्य...
देशाच्या खजिन्यातील 1.28 लाख कोटी रुपयांचे सोनं गायब, आरबीआयच्या ताज्या आकडेवारीने खळबळ
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी जाहीर केलेल्या परकीय चलन साठ्याच्या (फॉरेक्स रिझर्व्ह) ताज्या आकडेवारीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ एका आठवड्यात देशाच्या सोन्याच्या...
सायबर सुरक्षा – धोक्याच्या वळणावर…
>> वैशाली मंडपे
नुकतीच गाझियाबादमधील तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना ‘कोरियन लव्हर गेम’ या टास्क-आधारित...
बोलीभाषेची समृद्धी – मुंबई किनाऱ्याची वाडवळी बोली
>> वर्णिका काकडे
वाडवळी भाषा ही मुख्यत महाराष्ट्रात उत्तर कोकणात बोलली जाते. ही भाषा देहेरी ते मुंबई गिरगावपर्यंत पसरलेल्या वाडवळ समाजाची बोलीभाषा आहे. ही भाषा...
उद्याची शेती – शाळेपासून कृषी शिक्षण विषय!
>> रितेश पोपळघट
मागील काळात राज्य सरकारने कृषी हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र याचा गांभीर्याने विचार...
अंतराळाचे अंतरंग – लाल बिंदूंचा उलगडा
>> सुजाता बाबर
लिटल रेड डॉट्सचा उलगडा हा आधुनिक खगोल भौतिकशास्त्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामुळे प्रचलित सिद्धांतांना नव्याने आकार मिळत आहे आणि विश्वाच्या प्रारंभीच्या...
गुणच दोष ठरतात तेव्हा…
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
गुणानामेव दौरात्म्यात् धुरि धुर्यो नियुज्यते । असंजातकिणस्कन्ध सुखं स्वपिति गौर्गली ।।
गुणच आपले शत्रू ठरतात जसे की, जो समर्थ आणि कर्तबगार असतो...
घोषणांनी नव्हे, तर पुराव्यांमधूनच विजय सिद्ध होतो, सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे प्रतिपादन
हिंदुस्थानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेबाबत भाष्य करताना राष्ट्रीय सुरक्षेची यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली....
मुलुंडमधील स्लॅब दुर्घटनेनंतर कंत्राटदाराला 5 कोटींचा दंड; एमएमआरडीएकडून कारवाई
मुलुंड पश्चिम येथील एलबीएस मार्गावर काँक्रीट स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि तिघे जखमी झाल्याच्या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात कंत्राटदारावर...
मुंबईत आधीच प्रदूषण त्यात आणखी झाडं तोडणार, नाना-नानी पार्कमधील कोस्टल रोडसाठी 184 झाडांवर कुऱ्हाड
वर्सोवा–भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी अंधेरीतील सात बंगला परिसरातील नाना-नानी पार्कमध्ये 184 झाडे तोडण्याचा आणि आणखी 164 झाडे पुनर्लागवडीसाठी हलवण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने मांडला आहे.
2001...























































































