सामना ऑनलाईन
3508 लेख
0 प्रतिक्रिया
कैलास मानसरोवर यात्रेसाठी 13 मेपर्यंत नोंदणी
कैलास मानसरोवर यात्रा येत्या 30 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा पाच वर्षांनंतर सुरू करण्यात येत आहे. या यात्रेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली...
इंग्रजीची सक्ती केल्याने दीड लाख हिंदुस्थानी ट्रक चालक संकटात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा सत्तेत येऊन अवघे 100 दिवस झाले आहेत, परंतु त्यांनी या 100 दिवसांत जे निर्णय घेतले आहे, त्याने संपूर्ण...
ऑफर! अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू
अमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी 1 मे 2025 पासून सेल सुरू केला आहे. हा सेल कधीपर्यंत सुरू राहणार आहे, यासंबंधी दोन्ही कंपन्यांनी तारीख सांगितली...
जीएसटीतून सरकारने कमावले 2.37 लाख कोटी
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून सरकारची घसघशीत कमाई झाली आहे. एप्रिल 2025 मध्ये सरकारने जीएसटीतून 2.37 लाख कोटी रुपये कमावले आहेत. हे आतापर्यंतचे...
युनियन बँक ऑफ इंडियात 500 पदांची भरती
युनियन बँक ऑफ इंडियात स्पेशलिस्ट ऑफिसर (एसओ) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) 250 पदे आणि असिस्टंट मॅनेजर (आयटी) 250 पदे...
मोटोरोलाचा वॉटरप्रूफ स्मार्ट फोन हिंदुस्थानात लाँच
मोटोरोलाने आपला एज 60 प्रो हा स्मार्टफोन हिंदुस्थानात लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा फोन वॉटप्रूफ फोन आहे. या फोनमध्ये 6000...
एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजा
1 मे 2025 पासून आता एटीएममधून पैसे काढणे महाग झाले आहे. आरबीआयच्या नव्या नियमानुसार, आता कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून केवळ पाच...
मेट्रो आणि समृद्धीला मोदींचा ‘थांबा’, पंतप्रधान आले… गेले, उद्घाटनांचा मुहूर्त टळला
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत आले आणि ‘वेव्हज समिट’ला हजेरी लावून तेथूनच माघारी परतले. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...
महामार्गावर कोंडीमारा! मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर, तब्बल 10 किलोमीटरच्या रांगा
मे महिना हा सुट्ट्यांचा ओळखला जातो. अनेकांची पावले कुटुंबकबिल्यासह गावाच्या दिशेने वळतात. मात्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान...
मालवणमधील शिवपुतळ्याचे लोकार्पण लांबणीवर
पहलगाम हल्ल्यामुळे मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकला आहे. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार होते, मात्र आता...
सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी नाही! गुजरातच्या कंपनीला न्यायालयाने फटकारले
सर्वोच्च न्यायालय फक्त श्रीमंतांसाठी नाही. श्रीमंत पक्षकार प्रकरणे तातडीने सूचिबद्ध करून घेतात, असा संदेश लोकांमध्ये जाता कामा नये. आम्ही तसे घडू देणार नाही, असे...
मृत्यू नोंदणीवरून थेट मतदार यादीतून नाव हटवणार, महाराष्ट्रातील निवडणुकीत ‘गडबडी’च्या तक्रारींनंतर जाग
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. बऱ्याच ठिकाणी मृत मतदारांच्या नावे मतदान केल्याचे आढळून आले होते. याची गंभीर दखल...
100 दिवसांच्या प्रगतीपुस्तकात मिंधे आणि अजितदादा नापास
महायुती सरकारचे 100 दिवसांच्या परीक्षेच्या निकालाचे प्रगतीपुस्तक आज जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास...
महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचा मजबूत आधारस्तंभ, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास...
जातनिहाय जनगणना; सरकारने हेडलाईन दिली पण डेडलाईन कधी देणार, काँग्रेसचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला बातम्यांमध्ये झळकत ठेवण्यात माहीर आहेत. जात जनगणनेची घोषणा करून सरकारने हेडलाईन दिली, पण त्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिली नाही. ही...
अनधिकृत बांधकामांवर हातोडाच मारला पाहिजे, कोर्टानेही दया दाखवू नये; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अनधिकृत, बेकायदा बांधकामांवर हातोडा मारलाच पाहिजे. कायदा धाब्यावर बसवून तसेच नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या बांधकामांना कोर्टानेही सहानुभूती दाखवू नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने...
अमेरिकेचा निरोप… संपर्क वाढवा, संघर्ष नको! आखाती देशांतूनही आवाहन, शेजारधर्म पाळा
पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नसून सीमेवर अंदाधुंद गोळीबार सुरूच आहे. सलग सातव्यांदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर सीमेवरील गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,...
मे महिना भलताच ‘ताप’दायक, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
यंदा मार्चच्या सुरुवातीपासून उष्णतेने संपूर्ण देशाला हैराण केले आहे. तापमानाने सलग दोन महिन्यांत अनेकदा विक्रमी पातळी गाठली. त्यातच मे महिनाही भलताच ‘ताप’दायक असेल, असा...
दवाखान्यांमध्ये रुग्णांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, मुंबई महापालिकेची डिजिटल आरोग्य सेवेची सुरुवात
मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये गेल्यावर केसपेपर काढा, नाव नोंदवा या गोष्टी आता इतिहासजमा होणार असून मुंबई महापालिका 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पालिका दवाखान्यांमध्ये (एचएमआयएस...
ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेसुद्धा अतिरेकीच!
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशात आणि जगभरात निषेध व्यक्त झाला. कश्मीरमधील अतिरेक्यांची घरे स्फोटाने उडवून देण्यात आली, पण ज्या लोकांच्या धोरणांमुळे दररोज सात शेतकरी...
‘आयसीएसई’च्या दहावीच्या परीक्षेत वुलन मिल शाळेचा 100 टक्के निकाल, धारावीची युवश्री सर्वानन आली प्रथम
मुंबई महापालिकेच्या माहीममधील वुलन मिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. धारावीची युवश्री सर्वानन ही विद्यार्थिनी 93.02 टक्के मिळवून पहिली तर...
वेव्हज ही संस्कृती आणि क्रिएटिव्हीटीची लाट, नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
वेव्हज हे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे. वेव्हज हे केवळ एक संक्षिप्त रुप नसून ते संस्कृती आणि क्रिएटिव्हिटीची लाट आहे, असे...
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मामाच्या गावी आले, नदीत अंघोळीसाठी गेले अन् सहाही जण बुडाले
मामाच्या गावी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सहा मुलांचा मेश्वो नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सहा मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे...
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने 23 मे पर्यंत आपले...
Jalna News – दागिन्यांसाठी नातवांनीच आजीचा काटा काढला, पोलिसांनी 36 तासांत दोघांना ठोकल्या बेड्या
दागिन्यांसाठी नातवांनीच आजीची हत्या केल्याची खळबळजनक घटना जालन्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही नातवांना बेड्या ठोकल्या आहेत. केशराबाई गंगाधर ढाकणे(65) असे मयत महिलेचे नाव आहे....
पाच मित्र पोहत होते, अचानक दगडी विहीर कोसळली; तिघांना वाचवण्यात यश, दोघे ढिगाऱ्याखाली अडकले
उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे आता शाळांना सुट्ट्या लागल्याने शाळकरी मुले पोहण्यासाठी विहिरीत उतरली. मात्र यादरम्यान दगडी विहिरीचा कठडा कोसळल्याने दोन मुलं...
अटारी सीमेवर पाकिस्तानचा खोडसाळपणा, गेट न उघडल्याने दोन्ही बाजूंनी लोक अडकले
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानी नागरिकांना अटारी सीमेवरून परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र...
सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी आहे का? तातडीच्या सुनावणीला न्यायालयाचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरातमधील बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच खडे बोल सुनावले. सर्वोच्च न्यायालय हे काही फक्त श्रीमंतांसाठी नाही. न्यायालय फक्त श्रीमंतांसाठी आहे का, असा प्रश्न...





















































































