सामना ऑनलाईन
2675 लेख
0 प्रतिक्रिया
माजिवडा ते कापूरबावडी सर्कल ट्रॅफिकचा 21 दिवस जांगडगुत्ता; उड्डाणपुलावर मास्टिक टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीचे तीनतेरा
पावसाळ्यात खड्यांमुळे अनेक पुलांची दैना उडून कंबरतोड प्रवास करावा लागतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलावर आजपासून 21 दिवस मास्टिक टाकण्याचे काम हाती घेण्यात...
आईने पोटच्या तीन मुलींसह गळफास घेऊन जीवन संपवले; भिवंडीतील हृदयद्रावक घटना
आईने पोटच्या तीन मुलींसह गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीतील फेणे गावात घडली आहे. पुनिता भारती (३२), नंदिनी भारती (१२), नेहा भारती (७),...
सिनेविश्व – मल्टिप्लेक्सच्या झगमगाटात सिंगल स्क्रीन हवीत
>> दिलीप ठाकूर
आजच्या चित्रपटसृष्टीसमोरच्या अनेक आव्हानातील एक म्हणजे, सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स व ओटीटी अशा तिन्ही माध्यमांतील रसिकांना आवडेल असा चित्रपट पडद्यावर आणणे. एकाच वेळेस...
भ्रमंती – जंगलप्रसाराचा आगळा ध्यास
>> निलय वैद्य
‘पद्मश्री’ मारुती चित्तमपल्ली यांचा शिष्य, जंगल छायाचित्रकार आणि पर्यटक अमोल हेंद्रे यांनी भारतीय जंगलांचा प्रचार-प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा वसा घेतला. त्यांच्या अथक...
साय-फाय – ‘पाणी’ नावाचे शस्त्र
>> प्रसाद ताम्हनकर
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत हिंदुस्थानने 1960 साली दोन्ही देशांत करण्यात आलेला सिंधू पाणी वाटप करार रद्द केला. जागतिक...
भटकंती – मिनिएचर पुस्तकांचे म्युझियम
>> जयप्रकाश प्रधान
झरिफा या अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे प्रदर्शन...
विशेष – हसा आणि मस्त व्हा
>> विश्वास वसेकर
मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून पाळला जातो. याचा उगम भारतात झाला. याचा तपशील कळल्यावर अभिमान वाटेल. हास्य ही...
प्रयोगानुभव – कौटुंबिक मूल्यांचा प्रसन्न आविष्कार
>> पराग खोत
संयुक्त कुटुंबपद्धती आपण केव्हाच मागे सोडलीय. आता विभक्त कुटुंबपद्धतीचंही विघटन करून अधिकाधिक आत्मकेंद्रित होणं सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक नात्यांची वीण घट्ट...
हवामान – मानवी हस्तक्षेपाने मान्सूनला विलंब
>> श्रीनिवास औंधकर
एप्रिल-मे महिन्याचा उष्ण काळ आणि या दरम्यान हवामानात होणारे बदल यांच्या संकेतांवर येणाऱ्या काळातील मान्सूनचा अंदाज लावला जातो. हिमालयीन प्रदेशात ढगफुटी सामान्यत...
चंद्रपुरातील आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; सहा महिन्यांचा शस्त्र साठा निर्मितीचे आदेश
पहलगाम हल्ल्यानंतर दोन देशातील वाढलेला तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता भासू नये,...
महाराष्ट्रद्वेष्ट्या गुजराती तरुणाने केला छत्रपती शिवरायांचा घोर अवमान; अक्षयदीप विसावाडियाला अटक
महाराष्ट्र आणि मुंबईत मराठी माणसाच्या मुस्कटदाबीच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. मुंबईत राहयचे तर गुजराती बोलायला हवे, अशा धमक्याही अनेक गुजराती देत आहे. आता...
देशाचे लक्ष विचलीत करण्यासाठी जातीय जनगणनेची घोषणा करण्यात आली – संजय राऊत
पहलगाम हल्ल्यानंतर जनतेते संतापाची लाट आहे. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय...
विरोधी पक्षांनी सरकारच्या चुकांचे समर्थन करणे देशाला परवडणारे नाही; संजय राऊत यांची रोखठोक भूमिका
जम्मू कश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या हत्याकांड आणि दहशतवादी हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त पोकश घोषणा करू नये. बोलघेवडेपणा...
युद्धजन्य परिस्थिती असलेल्या देशाचे पंतप्रधान टंगळमंगळ करत फिरत नाहीत; संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा
युद्धजन्य परिस्थिती असलेल्या देशाचे पंतप्रधान टंगळमंगळ करत फिरत नाही, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा...
भय इथले संपत नाही… सहा वर्षांत पालघरमध्ये 264 भूकंपाचे धक्के
पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाची मालिका सुरू आहे. 2019 च्या जानेवारी महिन्यापासून एक-दोन दिवसांआड भूकंपाचे 143 तर 2020 ला जानेवारी ते डिसेंबरमध्ये 97...
सिंधूचे पाणी रोखले तर पाकिस्तान हल्ला करेल; ख्वाजा आसिफ यांची पुन्हा दर्पोक्ती
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर पावले उचलत सिंधू पाणी वाटप करार रद्द केला आहे. त्यामुळे पाकडे चांगलेच बिथरले आहेत. या मुद्द्यावरून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा...
रायगड जिल्ह्यात यंदा 211 ‘तळीये’; पावसाळयात जागते रहो ऽऽऽ, दरडग्रस्त गावांची संख्या वाढली
पावसाळा जवळ आला असतानाच रायगड जिल्ह्यात यंदा 211 'तळीये' असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या पाच वर्षांत दरडीपासून धोका असलेल्या गावांची संख्या 103...
भिवंडीतील आदिवासी पाड्यावर मातीमाफियांचा सुळसुळाट; वीटभट्टी मालकांचा गोरखधंदा शेकडो ब्रासचे उत्खनन
भिवंडी तालुक्यातील टेपाचा पाडा या आदिवासी पाड्यावर मातीमाफियांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू आहे. वीटभट्टी मालकांचा गोरखधंदा असून शेकडो ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आले आहे....
केंद्राच्या जलजीवन योजनेत डहाणूचा घसा कोरडा; हंडाभर पाण्यासाठी महिलांची दोन किलोमीटर पायपीट
>> महेंद्र पवार
केंद्र आणि राज्य शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन योजनेचा डंका पिटण्यात...
उल्हास नदीचे पाणी पिण्यालायक आहे का? प्रदूषण नियंत्रण मंडळाला नागरिकांचा सवाल
सांडपाणी आणि जलपर्णीच्या विळख्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलपर्णी काढण्याची मोहीम...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस - आजच्या दिवस मानसन्मानाचा आहे
आरोग्य - दिवसभरात उत्साह जाणवणार आहे
आर्थिक - कार्यक्षेत्रात...
दहशतवाद्यांची साथ देणाऱ्यांना सोडणार नाही, धडा शिकवण्याची रणनीती ठरली; अमेरिकेचे महत्त्वाचे संकेत
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणाव शिगेला पोहचला आहे. हिंदुस्थानकडून लष्करी कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची टरकली आहे. पाकिस्तानी नेते युद्धाबाबत दर्पोक्ती करत असले तरी कारवाईची...
दहशतवाद्यांशी संबंध, हे तर उघड गुपीत; बिलावल भुट्टो यांचीही जाहीर कबुली
पाकिस्तानने अमेरिका आणि ब्रिटनसाठी 30 वर्षे दहशतवाद पोसला आहे, असे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले होते. त्यांच्या विधानाचा दाखला देत पाकिस्तान...
ईव्हीएम असते तर त्यांना सर्वात वरचा क्रमांक मिळाला असता; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना...
सध्या राज्य सरकारचे प्रगती पुस्तक जाहीर झाले असून अनेकांच्या कामांबाबतच्या चर्चा होत आहेत. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी...
तुम लढो, हम कपडे सांभालते है, या भूमिकेला नेतृत्वगुण म्हणत नाहीत; संजय राऊत यांचा...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने ठोस भूमिका घेत कारवाई करण्याची गरज होती. देशातील सर्व जनतेसह विरोधी पक्षांनीही सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र, सरकारकडे राडकीय इच्छाशक्ती...
मीरा-भाईंदरमध्ये मिंध्यांना झटका; महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
मीरा-भाईंदरमध्ये मिंधे गटाला जोरदार झटका बसला आहे. महिला उपशहर संघटक कृष्ण मिश्रा यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश...
बेकायदा शाळा बंद करण्याच्या परीक्षेत ठाणे पालिका ‘नापास’; हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
ठाणे शहरात बेकायदा शाळांचे पीक फोफावले असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या बेकायदा शाळा बंद करण्याच्या परीक्षेत ठाणे पालिका सपशेल 'नापास' झाली...
वैदिक मंत्रांच्या जयघोषाने केदारनाथ धामचे दरवाजे उघडले; हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव
देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी सकाळी 7 वाजता विधिवत वैदिक मंत्रांच्या जयघोषाने भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते....
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांचा 350 कोटी निधी गेला कुठे? भ्रष्टाचाराच्या चौकशीची आयुक्तांकडे शिवसेनेची मागणी
कल्याण, डोंबिवलीतील रस्ते काँक्रीटीकरणासाठी 350 कोटींहून अधिक निधी शासनाने दिला आहे. मात्र त्यातून सुरू असलेली कामे निकृष्ट आहेत. बऱ्याच ठिकाणी अर्धवट कामे आहेत. डिपीनुसार...
राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; 40 विमान फेऱ्यांना फटका, रेड अलर्ट जारी
राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. काही भागात गारपीटही झाली, त्यामुळे तापमानात घट झाली आणि हवामान आल्हाददायक झाले. मात्र,...




















































































