सामना ऑनलाईन
3408 लेख
0 प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदत द्या, अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही; काँग्रेसचा सरकारला इशारा
राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे, शेतकऱ्याचे होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे, संसार उघडय़ावर आला आहे. बळीराजाला आता मदतीची व आधाराची गरज...
पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी काढली ‘वरात’
अतिवृष्टीमुळे शेतपीकांची आणि जमिनीची अतोनात हानी झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार वाहून गेला. शेतकऱ्यांना कधी एकदा नुकसानीचे पंचनामे होतात आणि मदत मिळते असे झाले...
पूरस्थितीवर विशेष अधिवेशन बोलवा, जयंत पाटील यांची मागणी
राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल...
मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी ‘वन तिकीट अॅप’
मुंबई महानगरात मेट्रो सेवांचा विस्तार होत आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी ओएनडीसी नेटवर्कवर ‘वनतिकीट अॅप’ उपलब्ध करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवासी...
हिंसक आंदोलनानंतर पर्यटनाला फटका; लेहमधील हजारो कुटुंबांवर पोटापाण्याचे संकट
पर्यटन हाच रोजगाराचा एकमेव स्रोत असलेल्या लेहमधील हजारो कुटुंबांसमोर पोटापाण्याचे संकट उभे राहिले आहे. पूर्ण राज्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर पर्यटकांनी लडाखकडे पाठ...
मुलीचा विनयभंग करणारा अटकेत
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून गेलेल्या एकाला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. पप्पू नायक असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेसाठी सांताक्रुझ पोलिसांनी दहा दिवसा फिल्डिंग...
आश्रमात काळे धंदे करणाऱ्या चैतन्यानंद बाबाला अटक
दिल्लीत काळे धंदे करणारा स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी याला आज आग्रा येथून अटक झाली. 17 विद्यार्थिनींनी त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले...
वनिता तळेकर यांचे निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वनिता तळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 74 वर्षे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा...
जोगेश्वरी पूर्वमधील अपुऱ्या, दूषित पाणीपुरवठय़ाची समस्या दूर करा, अन्यथा आंदोलन छेडणार; शिवसेनेचा पालिकेला इशारा
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील के पूर्व आणि पी दक्षिण विभागात होणाऱ्या अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी हैराण आहेत. लवकरात लवकर ही समस्या दूर न...
Marathwada Flood – शेतकऱ्यांना मदत करा, साहित्यिकांचे आवाहन
‘आभाळ फाटले, ठिगळं तरी किती लावणार!’ असे म्हणून चालणार नाही. लिहित्या संवेदनशील हातांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती मदत केली पाहिजे, असा विचार मांडून 99...
आक्षेपार्ह चित्रांचे प्रदर्शन; धार्मिक भावना भडकवल्याचा गुन्हा दाखल
कुलाबा येथील मस्कारा कलादालनात आक्षेपार्ह चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याने संताप उसळला असून पोलिसांनी चित्रकार व कलादालनाच्या मालकाविरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा गुन्हा नोंदवला...
अभिनेत्याच्या कॅफेमध्ये अपहार करणारा अटकेत
अभिनेत्याच्या कॅफे शॉपमध्ये 35 लाखांचा अपहार प्रकरणी एकाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. अजय सिंग रावत असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर...
बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला देणारा ग्रामविकास अधिकारी बडतर्फ
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने एका बांग्लादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आला होता. बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला देण्याऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेने सेवेतून...
पोलीस हवालदारासह दहा आरोपींची सुटका, एमआयडीसी पोलिसांना चपराक
कोटयवधी रुपयांच्या सोन्याच्या कच्रयाच्या चोरी प्रकरणातून अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिस हवालदार संतोष राठोड यांच्यासह दहा आरोपींची निर्दोष सुटका केली. एमआयडीसी पोलीस या चोरीचे...
सायबरबुलिंग, ऑनलाईन शोषणाला आळा, ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप कार्यान्वित
ब्रश ऑफ होपच्या मोबाईल ऑप्लिकेशन, चॅटबॉट व सुधारित वेबसाईटचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन ही समाजासमोरील गंभीर समस्या आहे. समाजातील प्रत्येक घटक विशेषतः...
अपघातानंतर कार पेटली
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा टॅप रस्त्यावर सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणाऱ्या कारचा अपघात झाला. हा अपघात दुपारच्या सुमाराला झाला. मार्गफलक न दिसल्याने कारने अचानक रस्त्यावरील कठडय़ाला धडक...
Ahilyanagar Rain – शेवगाव तालुक्यात विक्रमी पाऊस; 113 गावे जलमय, शेतकरी हवालदिल
शेवगाव तालुक्यात शनिवारी (27 सप्टेंबर 2025) रात्री पासून सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील 113 गावे जलमय झाली आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांसह...
जायकवाडीचे सर्व दरवाजे 8 फूटांनी वर, पैठणमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने धरणाचे सर्व 27 दरवाजे प्रत्येकी 8 फूटांनी वर करण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला नाथसागर जलाशयात 2...
Jalna Rain – भोकरदन तालुक्यात मुसळधार पावसाचा धुडगूस! दहाही मंडळात अतीवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान
भोकरदन तालुक्यातील दहाही मंडळात शनिवारी (27 सप्टेंबर 2025) दुपारी चार पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर थैमान घातलं. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे....
ISPL Season 3 – टेनिस बॉल टी-10 स्पर्धेचे बिगुल वाजले, सर्वोत्तम खेळाडूला नवी कोरी...
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत गुजरातच्या सुरतमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे....
Ahilyanagar Rain – सीना नदीला महापूर, शासकीय बंधारा फुटल्याने शेतजमीनी वाहून गेल्या; अधिकाऱ्यांचा पंचनामा...
मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सीना नदीला महापूर आल्याने शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्जत...
Solapur Rain- पावसाचं थैमान… शेतकऱ्यांचा आक्रोश; राज्यकर्ते मात्र गरबा खेळण्यात व्यस्त, मिसेस मुख्यमंत्र्यांची पण...
सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सांगोला तालुक्याला याचा...
कृषिमंत्री भरणे म्हणतात, पंचनाम्यांचा अहवाल आल्याशिवाय काही नाही!
‘पंचनामे झाल्याशिवाय आणि त्यांचा अहवाल आल्याशिवाय काही करता येणार नाही,’ असे सांगत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्तांना...
बिहारला 7500 कोटी पंजाबला फक्त 1600 कोटी, केंद्र सरकारकडून दुजाभाव; भगवंत मान यांचा आरोप
पंजाबमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 2 हजार 300 गावे बुडाली. जवळपास 20 लाख लोकांना याचा फटका बसला. या अडचणीच्या काळात केंद्र सरकाकडून पंजाबला 1600...
कल्याण रिंगरोडच्या कामामुळे 283 कोटींचा फटका! नगरविकास आणि एमएमआरडीएच्या कारभारावर ‘कॅग’चे ताशेरे
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आवश्यक बाबींची पूर्तता न करताच कल्याण रिंगरोडच्या कामाचा घाट घातला. या कामासाठी आवश्यक जमीन हस्तांतरित करण्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेला आलेल्या अपयशामुळे...
विधानसभेत मांडलेल्या कपात सूचनांचे उत्तर देण्यास प्रशासनाची टाळाटाळ, सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे वेधले विधानसभा...
विधानसभा सदस्यांनी सभागृहात मांडलेल्या कपात सूचनेवर संबंधित विभागाने एक महिन्याच्या आत मंत्रिमहोदयांच्या सहीनिशी लेखी उत्तर देणे बंधनकारक आहे. मात्र, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या नगरविकास...
ठाणे-बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गासाठी 300 कोटींचा निधी वितरित; घोडबंदरच्या...
मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह आणि ठाणे ते बोरिवली दरम्यान भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. या...
साऊथ स्टार विजयच्या सभेत चेंगराचेंगरी; आठ मुले, 16 महिलांसह 36 जणांचा मृत्यू
अभिनय सोडून राजकारणाच्या आखाडय़ात उतरलेला तामिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या नव्या पक्षाच्या जाहीर सभेत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू झाला, तर 40 हून...
वांगचुक यांचा पाकिस्तान दौरा युनोच्या कार्यक्रमाचाच भाग, सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्ला
लडाखमधील पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो कमालीच्या संतापल्या आहेत. त्यांनी केंद्र सरकारसह भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘वांगचुक यांचा पाकिस्तान...
मुंबई गेली खड्डय़ात… रस्त्यांची चाळण; पावसात तब्बल 27 हजार 334 खड्डे, पालिकेची हायकोर्टात माहिती
>>रतींद्र नाईक<<
मुंबईकरांचा प्रवास चकचकीत आणि गुळगुळीत रस्त्यावरून व्हावा यासाठी शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करणार, असे गाजर दाखवणाऱ्या महायुती सरकारचे आश्वासन पाण्यात गेले आहे. यंदाच्या...























































































