सामना ऑनलाईन
सामना अग्रलेख – गवई गेले, सूर्य कांत आले! संविधानावरील जळमटे तशीच!
कायद्याचे राज्य हा आपल्या राज्यघटनेचा भरभक्कम मूलाधार आहे आणि म्हणूनच आपल्या मनाला येईल तसे करण्याचा आपल्या राज्यघटनेने केंद्र सरकारला, इतकेच काय, पण केंद्र सरकारच्या...
लेख – भेसळखोर गुन्हेगारांना लगाम
>> सूर्यकांत पाठक
अलीकडच्या काळात अनुचित खाद्य पदार्थाची प्रसिद्धी आणि लेबलिंग यांसारख्या गोष्टी वाढताना दिसत आहेत. चुकीचे ब्रॅडिंग, लेबलिंग या दोन्ही गोष्टी ग्राहकांच्या आरोग्याला हानीकारक...
मुद्दा – उत्पादन वृद्धी जोमात, पण…
>> अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात तसेच कमी वेळेत भरपूर उत्पादन होत असल्याची सध्या सर्वदूर चर्चा...
भुयारी मेट्रो मार्गिकेत पुन्हा भयकंप; सिद्धिविनायक स्थानकात ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेस सेवा...
भुयारी मेट्रो मार्गिकेवरील सिद्धिविनायक स्थानकात मंगळवारी सकाळी एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ऐन गर्दीच्या वेळेस कफ परेडच्या दिशेकडील सेवा ठप्प झाली. जवळपास दहा...
एसटीच्या प्रवासी थांब्यांवर झळकले ‘जय महाराष्ट्र’, महामंडळाच्या लोगोमध्ये तातडीने केली सुधारणा
एसटी महामंडळाच्या मुंबईतील प्रवासी थांब्यांवर अखेर ‘जय महाराष्ट्र’ झळकले आहे. जाहिरातदारांसाठी बसथांबे आंदण देताना महामंडळाने आपल्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख वगळला होता. त्यासंदर्भात दै....
राज्यातील न्यायालयांची अवस्था बघा, हायकोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावले
राज्यातील कनिष्ठ न्यायालयांच्या इमारतींची दुरवस्था झाली असून 100 वर्षे जुन्या इमारतींना हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्यास दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर...
लक्षवेधी धरणे आंदोलनानंतर बेस्ट प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर; सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, थकीत देणी मिळणार,...
बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनामुळे प्रशासन अखेर ‘अॅक्शन मोड’वर आले. सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या ग्रॅच्युईटीसह इतर थकीत देणी लवकरात लवकर देण्यात येतील, आवश्यक...
सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची 19 हजार कोटी थकबाकी
राज्याच्या तिजोरीत सध्या निधीची चणचण असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची बिले थकल्याने कंत्राटदार हवालदिल झाले आहेत. सरकारने आतापर्यंत 20 हजार कोटी रुपयांची बिले दिली...
सोसायटीची नोंदणी करताना सविस्तर कारण नमूद हवे
गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करताना निबंधकाने त्याचे सविस्तर कारण नमूद करायलाच हवे, असे उच्च न्यायालयाने बजावले आहे. सोसायटी नोंदणीसाठी अर्ज आल्यानंतर निबंधकाने सर्व कागदपत्रांची पडताळणी...
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, तब्बल 11 लाख दुबार मतदार
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र या यादीत अनेक घोळ असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि...
ICC Men’s T20 WC Schedule – 20 संघ, 55 सामने; टी20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर,...
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्खेच 2026 दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20...
पंडित-क्षीरसागरांत वादाची ठिणगी, पवारांच्या भेटीने घड्याची टिकटिक मंदावली
बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये क्षीरसागर घराणे आणि पंडित घराण्याचा राजकीय वाद सर्वश्रूत आहे. त्यातच पंडितांनी बीडच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरूवात केल्याने राजकीय समिकरणे बदलली. आणि...
अजित पवार म्हणाले रामकृष्ण हरी, लोक म्हणाले वाजवा तुतारी… लक्षात आल्यावर दादांकडून सारवासारव
आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अजित पवारांचे आणखी एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत सारवासारव केल्याचे दिसून आले. नगरपरिषद निवडणुकांसाठी सोमवारी सभांचा...
IIT बॉम्बेचे नाव IIT मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त...
भाजपला मुंबई विषयी असलेला सुप्त राग आणि द्वेष पुन्हा एकदा आला समोर आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं...
मी दलित समाजातील असल्यामुळे मला राम मंदिर ध्वजारोहण कार्यक्रमात बोलावलं नाही, अयोध्येचे खासदार अवधेश...
राम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना समारंभाला आमंत्रित न केल्याबद्दल अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "रामललांच्या दरबारातील धर्मध्वज...
अजित पवारांचा कोरडा दम! कर्मचार्यांनी शेतकर्यांच्या अनुदानात ५० कोटीचा हात मारल्याचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा ते बीडमध्ये येतात तेव्हा तेव्हा ते भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज अधिकार्यांना सोडणार नाही, असा देऊन...
बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर, संपूर्ण देशात भाजपला हादरवून टाकेन – ममता...
"भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण हिंदुस्थानात हादरवून...
धारावीच्या मतदार यादीत जवळपास ७०,००० मतदारांची हेराफेरी, काँग्रेस आमदाराचा आरोप
धारावीच्या मतदार यादीत जवळपास ७०,००० मतदारांची हेराफेरी झाली आहे, असा आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या आहेत...
एक्झॉस्ट फॅन असा करा स्वच्छ, हे करून पहा
स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन ठराविक अंतराने स्वच्छ करायला हवा. बाजारात त्यासाठी काही क्लिनर्स उपलब्ध आहेत. सर्वात चांगला उपाय म्हणजे स्टीम क्लिनिंग. एका भांडय़ात पाणी उकळा....
असं झालं तर… ‘यूपीआय’ने चुकीच्या व्यक्तीला पेमेंट झाले तर
1 आजकाल यूपीआयमुळे काही क्षणात पैसे ट्रान्स्फर करता येतात. मात्र, चुकीच्या ठिकाणी पेमेंट झाले तर, पैसे कसे परत मिळतील, याचे टेन्शन येते.
2 आरबीआयने यासंदर्भात...
धरम-युगाचा अस्त! पुरुषी – मर्दानी सौंदर्याचं देणं लाभलेला महानायक अप्सरांच्या प्रदेशात निघून गेला…
अन्यायाविरुद्ध पहाडाप्रमाणे उभा ठाकणारा ही मॅन आणि नायिकेकडे स्वप्नाळू नजरेनं पाहणारा हँडसम नायक ही दोन्ही रूपं सारख्याच ताकदीने साकारणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरचा...
मतदार यादीतील गोंधळ दूर करा! हरकतींसाठी 21 दिवस द्या… अन्यथा निवडणूक रद्द करा! उद्धव...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत गंभीर त्रुटी आणि गोंधळ आहे. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतदार यादीमधील दोष दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा,...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मर्यादेबाबत निर्णायक सुनावणी; कोर्टाच्या...
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालय मंगळवारी ठरवणार आहे. 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर व चंद्रपूर या दोन...
पवारांची ‘दादा’गिरी; बाकी नेत्यांची शहरं भिकारxx
मी पालकमंत्री आहे, माझं लक्ष असतं. मी कामाचा माणूस आहे, आधी करतो मग बोलतो. इतर नेते आणि त्यांची शहरं भिकारxx आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य...
भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला दिल्यास दंड, राज्य सरकारचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश; वर्षभरात सात...
भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे सर्वसामान्य लोक भीतीच्या छायेत आहेत. गेल्या वर्षभरात राज्याच्या ग्रामीण भागातील सात लाख लोकांना कुत्रे चावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला...
सामना अग्रलेख – लोभस ‘ही-मॅन’, अलविदा धरमजी!
चित्रपटसृष्टीच्या मायावी दुनियेत कमालीचे यशस्वी होऊनही धर्मेंद्र यांचे पाय सदैव जमिनीवरच राहिले. ‘मुझे लोगों ने हिरो बनाया, पर मै तो सिर्फ इन्सान बनना चाहता...
लेख – कधी बदलणार मानसिकता?
>> संदीप वाकचौरे
‘युडायस प्लस’चा ताजा अहवाल असे दर्शवतो की, देशातील सरकारी शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक आणि खासगी शाळांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे. हे चित्र...
मुद्दा – शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला
>> दिलीप देशपांडे
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. दिवाळीपूर्वी तातडीची मदत दिली गेली, पण बऱयाच ठिकाणी ती मिळाली नाही. सध्याच्या सरकारने निवडणुकीत...
बोरिवलीतील समस्यांविरुद्ध मोर्चात भाजप उतरणार! आमदार भाजपचा, खासदार भाजपचा, सत्ता भाजपची
बोरिवलीतील विविध समस्यांवर बुधवारी इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर ते गोयल शॉपिंग सेंटरपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. व्यापारी संघटना हा मोर्चा काढणार असली तरी त्यावर भाजपच्या...
एसटी महामंडळाला ‘जय महाराष्ट्र’चा विसर, मुंबईच्या रस्त्यांवरील थांब्यांवर चुकीचा ‘लोगो’
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या ‘लालपरी’वर अन्यायाचे सत्र सुरू असतानाच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख टाळला जात आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम...






















































































