सामना ऑनलाईन
2275 लेख
0 प्रतिक्रिया
अबब.. वसईतील झाडाला 54 किलोचा फणस
फणस म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. मग तो कापा असो की बरका. त्याचा घमघमाट हा अनेकांना साद घालतो. सध्या फणसाचा हंगाम सुरू असून...
लेखापालाला मिळाली 58 लाखांची भरपाई, अपघातात पाय गमावला; चार वर्षांनंतर मिळाला न्याय
अपघातात पाय गमावलेल्या एका लेखापालाला तब्बल चार वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण या विशेष न्यायालयाने 58 लाख 26 हजार रुपयांची...
ठाण्यात वाहतूक शाखेची पुन्हा ‘उचलेगिरी’, पोलिसांनी घेतली 20 टोईंग व्हॅनची चाचणी
बेकायदा पद्धतीने ठाण्याच्या रस्त्यावर वाहने पार्किंग करणे आता महाग पडणार आहे. कारण गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले टोईंग व्हॅन सुरू झाल्यानंतर वाहतूक शाखेची पुन्हा...
पनवेलमध्ये 13 बोगस शाळा, पंचायत समितीने बजावल्या नोटिसा
तालुक्यातील विविध ठिकाणी संस्थाचालकांनी शिक्षणाचा धंदा सुरू केला असून 13 बोगस शाळा आढळून आल्या आहेत. या शाळा त्वरित बंद कराव्यात, अशा नोटिसा पनवेल पंचायत...
खालापूरजवळ ‘शिवशाही’ला अपघात; 13 जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटे शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. खालापूर टोलनाक्याजवळील धामणी गावाच्या हद्दीत पुणे लेनवर हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने जोराची धडक...
विजेच्या लपंडावाचा शहापुरातील व्यापारी, लघुउद्योजकांना ‘शॉक’; महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दुरुस्तीच्या नावाखाली दहा तास बत्तीगुल होत असल्याने व्यापारी व लघुउद्योजकांना नुकसानीचा...
रायगडातील 118 गावांना पावसाचा फटका, 452 हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीचे नुकसान; 1 हजार 57 शेतकरी...
मागील आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील तब्बल 118 गावांना फटका बसला आहे. या पावसाने आंबा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समोर आले...
अलिबागचा जिल्हा तुरुंग बनला कोंडवाडा, क्षमता 82 कैद्यांची; कोंबले 202 प्रशासनावर ताण
जिल्हा कारागृहाचा दर्जा असलेला अलिबाग शहरातील तुरुंग अक्षरशः कोंडवाडा बनला आहे. या तुरुंगाची क्षमता 82 कैद्यांची असतानाही प्रत्यक्षात 202 कैदी कोंबले असून त्यांना अनेक...
‘माथेरानची राणी’ सुट्टीवर; पावसाळा संपेपर्यंत टॉय ट्रेन बंद
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेली टॉय ट्रेन म्हणजेच 'माथेरानची राणी' पावसाळा संपेपर्यंत बंद राहणार आहे. भूस्खलन होऊन पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी रेल्वे...
मिंधे गटाचे ऐलान.. निवडणुकीत अजित पवार गटाशी युती नाही, रायगडात महायुतीत भडका
रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंधे गट व अजित पवार गट यांच्यात वारंवार खटके उडत असतानाच आता महायुतीमध्ये भडका उडाला आहे. आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजित...
महावितरण कार्यालयाला अदानींच्या फोटोंचे तोरण, महाविकास आघाडीचे बदलापुरात आंदोलन
जुने वीज मीटर बदलून नवीन डिजिटल स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा महावितरणने सुरू केला आहे. नागरिकांचा विरोध डावलून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असल्याने नागरिकांमध्ये...
छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सहा जणांवर होते 25 लाखांचे बक्षीस
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियानात पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुकुमा भागात 16 नक्षलवाद्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. त्यात सहा नक्षलवाद्यांवर 25...
राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतली आकडेवारी...
राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण...
मनरेगा घोटाळ्यात भाजप मंत्र्यांच्या मुलाला पुन्हा अटक, नुकताच मिळाला होता जामीन
गुजरातमधील भाजपचे मंत्री बच्चूभाई खाबड यांचा मुलगा बलवंत खाबड याला पुन्हा अटक केली आहे. मनरेगा घोटाळ्या प्रकरणी बलवंत खाबडला पोलिसांनी अटक केली होती. आता...
दहा वर्षीय मुलीवर बलात्कार, वेळेत उपचार न मिळाल्याने पीडितेचा मृत्यू
बिहारमध्ये एका लहान मुलीवर बलात्कार झाला होता. त्यात वेळेत उपचार न मिळाल्याने या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाने हलगर्जीपणा दाखवल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा...
लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली
लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कुणावरही कारवाई करणार नाही असेही अजित पवार म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना अजित...
नाशिकमध्ये गुजराती कंत्राटदार येणार आणि पाच ते दहा हजार कोटी रुपये घेऊन जाणार, संजय...
दत्तक घेतलेल्या नाशिक शहराचे फडणवीसांनी अनाथआश्रम करून टाकला अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच नाशिकमध्ये गुजराती...
नाझरे धरणातील पाणीसाठा वाढला; मान्सूनपूर्व पावसामुळे कहा नदी वाहू लागली
जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगाव व इतर 36 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरणातील पाणीसाठ्यात मान्सूनपूर्व पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माझ्यामुळेच; ‘एसंशि’ गटाचे प्रताप सरनाईक पुन्हा बरळले
मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे, ती आमची लाडकी बहीण आहे, असे वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'एसंशि' गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आज पुन्हा बरळले. मराठीचा...
मुश्रीफांची सत्ता नावालाच; जिल्ह्याची आर्थिक नाडी भाजपच्या हाती
शीतल धनवडे, कोल्हापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मंत्री हसन मुश्रीफ पुत्र नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली. या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या संस्थांमुळे जिल्ह्याची आर्थिक नाडी...
कात्रज तलावातून काढलेला गाळ पुन्हा तलावात! पालिकेचा नियोजनशून्य कारभार
प्रमोद जाधव, पुणे
महापालिकेने शहरातील तलाब सुशोभीकरणाअंतर्गत कात्रज येथील प्राणिसंग्रहालयातील तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले होते. मात्र, तलावातील गाळ उचलून अन्यत्र न टाकता कृत्रिम...
साई संस्थानच्या दक्षिणा पेटीतील दीड लाख लंपास, शिपायावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संस्थानच्या दक्षिणा पेटीतील रकमेची मोजदाद सुरू असताना लेखा शाखेतील शिपायाने हातचलाखीने दीड लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिर्डी...
पुन्हा एकदा शरद पवार, अजित पवार एकत्र; बंद दाराआड चर्चा
कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात आज साखर संकुल येथे झालेल्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत...
अहिल्यानगरला भाजपाच्या शहरजिल्हाध्यक्ष निवडीवरून नाराजीनाट्य सुरू
अहिल्यानगर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची भाजपने निवड केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच या संदर्भामध्ये एकत्रित बैठक घेऊन...
आता हे मला खूप महागात पडतंय, कृषीमंत्री कोकाटेंच्या विधानावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार?, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. आता कोकाटे यांची विधानं मलाच...
पाऊस आणि भुस्खलनामुळे ईशान्येकडील राज्यात हाहाःकार, हजारो नागरिक विस्थापित
पाऊस आणि भुस्खलनामुळे ईशान्येकडील राज्यांची दैना उडाली आहे. या राज्यांत पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 78 हजार लोक विस्थापित झाले आहेत....
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हिमाचल प्रदेशमधून 20 वर्षीय तरुणाला अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशमधून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव अभिषेक भारद्वाज असून तो कांगडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. गेल्या अनेक...
NIA ची आठ राज्यांत 15 ठिकाणी धाड, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपातून काही जण ताब्यात
राष्ट्रीय तपाससंस्थेने शनिवारी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यासंबंधित आठ राज्यांत 15 ठिकाणी छापे मारले आहेत. NIA ने दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, पश्चिम बंगाल...
दगडूशेठ साकारणार पद्मनाभ स्वामी मंदिर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने 133 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे, अशी...
पालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे झाडे पुणेकरांच्या मुळावर! दोघांचा जीव गेल्यानंतरही कारभार ढिम्मच
पुण्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी न केलेली तयारी आणि दुर्लक्ष यांमुळे पुणेकरांना...