सामना ऑनलाईन
3688 लेख
0 प्रतिक्रिया
कर्तृत्ववान महिला, युवतींचा होणार गौरव; स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कारासाठी आवाहन
जागतिक महिला दिनानिमित्त परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया मुंबईमधील कर्तृत्ववान महिलांचा स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव...
पोटच्या मुलांना 40 हजारांत विकले! गरिबीचे चटके; मिरजेत धक्कादायक घटना
प्रचंड गरिबी, व्यसनाधीन नवरा... पोटाची खळगी कशी भरणार? मुलांचे संगोपन कसे करणार? या विवंचनेतून एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांना 40 हजार रुपयांत विकले....
उद्योग जगतात एआय धोरण लवकरच – उद्योगमंत्री
‘कृत्रिम बुद्धिमता (एआय) विकसित करताना माणसाचा मेंदू आवश्यक आहे. कंपन्यांमध्ये उत्पादन करण्यासाठी माणसांची आवश्यकता लागणार आहे. देशातील उद्योग जगतातील पहिले एआय धोरण चार महिन्यांत...
विद्यमान सरपंचांना मुदतवाढीचा बोनस! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारी प्रशासक नेमण्याऐवजी विद्यमान सरपंचांनाच सहा महिने प्रशासक कालावधीसाठी मुदत वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण अधिसूचना आज जारी करण्यात आली. त्याचबरोबर मुदत...
सावधान! ही 32 विद्यापीठे आहेत बोगस, यादी जाहीर; महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश
दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट समिटमध्ये गोलगोटीयाज विद्यापीठाने चिनी रोबोट खरेदी करून स्वतः विकसित केल्याचे दाखवले होते. त्यानंतर आता विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विद्यापीठ...
संतोष देशमुख हत्या प्रकरण – कृष्णा आंधळे तीनदा गावाकडे येऊन गेला! धनंजय देशमुख यांचा मोठा...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोका लावण्यात आलेला आरोपी कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट धनंजय देशमुख यांनी...
पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, पाच सुरक्षा कर्मचारी ठार
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात आत्मघाती हल्ला करण्यात आला असून त्यात एका लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱयासह पाच सुरक्षा कर्मचारी ठार झाले. याशिवाय एका...
दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना दिल्लीत लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून लाल किल्ल्याजवळची सुरक्षा वाढवण्यात...
तिलक-सूर्यकुमारवर टीम इंडियाची जबाबदारी; आज सुपर एट फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर एट फेरीत हिंदुस्थानी संघासमोर दक्षिण आफ्रिका हे स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान असणार आहे....
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 फेब्रुवारी 2026 ते शनिवार 28 फेब्रुवारी 2026
>> नीलिमा प्रधान
मेष - कामाचे नियोजन करा
मेषेच्या एकादशात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. प्रत्येक दिवस यश देणारा आहे. त्यामुळे कामांचे योग्य नियोजन करा. नोकरीधंद्यात वर्चस्व...
रोखठोक – हा एपस्टिन कोणाचा कोण? भारतासाठी जणू महात्माच!
भारताच्या राजकारणात चारित्र्यहनन व चिखलफेकीचे पर्व सुरू झाले त्याला सर्वस्वी मोदी-शहांचा भाजप जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत चीनच्या घुसखोरीवर प्रश्न उपस्थित केले. पुरावा...
लेख – प्रीमियम वॉटर कल्चर
>> रंगनाथ कोकणे
भारतात एकीकडे कोटय़वधी नागरिक स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करत आहेत तर दुसरीकडे देशातील श्रीमंत वर्ग पाण्याकडे एक मूलभूत गरज म्हणून नाही तर आलिशान...
क्रिकेट बरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे – दिलीप वेंगसरकर
क्रिकेट बरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे. सध्या शालेय परीक्षांचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे काही काळ क्रिकेटला थोडा विराम देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत...
अद्वैय हिरे मूळ फिर्यादी, त्यांनी खोटी माहिती दिली; दादा भुसे प्रकरणावर संजय राऊत यांची...
अद्वैय हिरे हे मूळ फिर्यादी असून त्यांनी खोटी माहिती दिली, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दादा भुसे प्रकरणावर...
…तर ते पुन्हा शरणागती पत्करतील, ट्रम्प यांनी 10 टक्के ‘ग्लोबल टॅरिफ’ लावल्यानंतर राहुल गांधींचा...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. पंतप्रधान पुन्हा एकदा...
भाजपने आपल्या शहराला काय दिले?… विनाश! कांदळवनांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरांची कत्तल करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना समुद्राच्या अजस्त्र लाटांपासून वाचवणाऱ्या कांदळवनांवर कुऱ्हाड चालवण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला...
Nanded crime news – जेवत्या ताटावरून उठून भांडण सोडवायला गेला अन् जीवाला मुकला, बेदम...
अर्धापूर शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून झाला असून या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात चार जणा विरुद्ध...
दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; लाल किल्ल्याजवळील धार्मिक स्थळं लश्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
दिल्लीतील गर्दीची धार्मिक स्थळे आणि वारसा स्थळांवर पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या माहितीनंतर...
नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा! रोहित पवार यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि दिवंगत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची...
“देशामध्ये फक्त भाजप आणि संघाच्या लोकांना धोका, खरे म्हणजे त्यांना कुणी चापटही…”, अंबादास दानवेंच्या...
शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,...
सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प बिथरले, जगभरातील सर्वच देशांवर 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दणका दिला. राष्ट्राध्यक्षांना असे टॅरिफ लावण्याचा अधिकारच नाही, हे बेकायदेशीर आहे, असे खडे बोल सुनावत...
उरणच्या ओएनजीसीमध्ये पुन्हा आग; गॅस लाईनची दुरुस्ती सुरू असतानाच दुर्घटना, सुदैवाने जीवितहानी टळली
ओएनजीसी प्रकल्पात गॅस लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी मोजकेच कामगार कामावर होते. पण त्यांनी वेळीच बाहेर...
सोमवारपासून माथेरानमध्ये ई-रिक्षांचा बेमुदत बंद; सनियंत्रण समिती विरोधात संताप, 54 हात रिक्षाचालकांच्या नशिबी नरकयातनाच
निसर्गरम्य माथेरानमधील हाताने रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी सर्व चालकांना ई-रिक्षा द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सनियंत्रण समितीला दिले होते. पण हे आदेश...
रायगडात मोहोर काळवंडला; आंबा धोक्यात, ढगाळ वातावरण, उष्णतेचा पारा वाढू लागल्याने बागा संकटात
बदलत्या हवमानाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा पिकाला बसत आहे. ढगाळ वातावरण तसेच उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढू लागल्याने मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये...
शिवडीतील बीडीडी चाळी आणि झोपडपट्टीचा पुनर्विकास करा! शिवसेनेची मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे मागणी
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या शिवडी बीडीडी चाळींचा विकास राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार करावा तसेच शिवडी पूर्व पट्टय़ातील झोपडय़ांचा पुनर्विकास त्याच जागी करण्यात यावा,...
भाजप आमदाराची आरोपी भावांना मदत, तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव चर्चेत आले आहे....
ठाण्यात 25 हजार कुत्र्यांना रेबीजची लस; पालिकेची 50 जणांची टीम आजपासून रस्त्यावर
भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने मिशन रेबीजमुक्त ठाणे ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत उद्यापासून एक महिना तब्बल २५ हजार कुत्र्यांना...
ईव्हीएम हॅकिंगचे पुरावे कोर्टाला देणार, हिंमत असेल तर दावा ठोका; सत्ताधारी पक्षाचे आमदार शेळके...
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) हॅक केल्या होत्या असा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील...
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर होणार चकाचक; शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दर सोमवारी डीप क्लिनिंग
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर चकाचक होणार असून दर सोमवारी या परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात येणार...
बदलापुरात चाललंय तरी काय…चिमुकल्यांवरील अत्याचारांनंतर पैशांचे आमिष दाखवून अंडाशयांची तस्करी, पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या...
गेल्या काही महिन्यांपासून चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अवघ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असताना आता त्याच बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी...























































































