सामना ऑनलाईन
1837 लेख
0 प्रतिक्रिया
हिंजवडी आयटी पार्कमध्ये बसने पादचाऱ्यांना चिरडले, चिमुकल्या भावासह दोन बहिणींचा मृत्यू
आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱया दारूच्या नशेतील बसचालकाचे नियंत्रण सुटून थेट पदपथावर गेली. या भरधाव बसने पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातात सहा वर्षांच्या...
पोक्सोचा गुन्हा : येडियुरप्पांचा तपास सुरू; अटकेची टांगती तलवार
बलात्कार पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल झालेले भाजपचे वजनदार नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बेंगळुरू कोर्टाने समन्स बजावले आहे. उद्या,...
आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, मतदारयाद्यांतील घोळ शोधण्यासाठी शिवसेनेची मुंबईत धडक मोहीम
मतदार याद्यांमधील घोळ शोधण्यासाठी शिवसेनेने मुंबईत धडक मोहीम सुरू केली असून घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दुबार मतदार, वगळलेले मतदार आणि याद्यांमधील घोळ...
दिल्ली विमानतळावर झाला होता सायबर हल्ला, केंद्र सरकारकडून राज्यसभेत कबुली, विमानांमध्ये चुकीचे सिग्नल मिळाले
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जीपीएस यंत्रणेवर सायबर हल्ला झाल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी संसदेत मान्य केले....
काय झाडी काय धाडी
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदे गटातील वाद टोकला गेला आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर काय डोंगर, काय झाडी फेम माजी आमदार शहाजीबापू...
मुंबईत चार हजार मतदान केंद्रे वाढवली; एका ठिकाणच्या मतदारांची संख्या बाराशेवरून आठशेवर, गर्दी आणि...
मुंबईमध्ये मतदान केंद्रांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि दुबार मतदानाला आळा घालण्यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून मतदान केंद्रांची संख्या सात हजारांवरून...
का रे अबोला! का रे दुरावा!! फडणवीस-शिंदे एकाच हॉटेलात, पण ना भेट ना...
शिवसेना फोडताना रात्रीच्या किर्र अंधारात हुडी घालून एकमेकांना भेटणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोमवारी एकाच हॉटेलात मुक्कामाला होते, एकाच तालुक्यात त्यांच्या सभाही होत्या,...
निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात
अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्व स्तरांतून जोरदार टीका होत आहे. न्यायालयाचा निर्णय आठवडाभरापूर्वी आला तेव्हाच आयोगाने हे...
मला टक्कल पडलं तरी लोक अक्कल शिकवतात
टक्कल पडलं तरी लोक अक्कल शिकवतात, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली. राजगुरू नगरमध्ये सभा सुरू असताना बाबा राक्षे हे व्यासपीठावर गेले...
मुंबईत 15 टक्के पाणीकपात रद्द
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने 3 व 4 डिसेंबर रोजी 14 वॉर्डमध्ये...
एसआयआर’वरून संसदेत रणकंदन
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मतदार फेरपडताळणी प्रक्रियेच्या (एसआयआर) मुद्दय़ावरून संसदेत आज मोठे रणकंदन झाले. एसआयआरवर तातडीने चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहांत...
मतदारांना प्रलोभनं देणं भोवणार; शिंदे, अजितदादा, गुलाबराव आणि जयकुमार गोरेंसह 20 नेते रडारवर
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना प्रलोभनं देणे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आता भोवणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास...
नगरपरिषद, पंचायतींसाठी आज मतदान! 50 हजार उमेदवार रिंगणात
राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (मंगळवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीत 264 नगराध्यक्षपदाच्या जागांसाठी चार हजाराहून अधिक, तर नगरसेवकपदासाठी 50 हजारांच्या...
कोकणातील दशावतारी नाट्यसंस्कृती जपण्यासाठी ‘माता यशोदा’चा पुढाकार
कोकणातील दशावतार कला नाटय़ संस्कृती जपण्यासाठी श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली ‘माता यशोदा’तर्फे यंदाही भाई व आबा कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळ, नेरूर...
हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूंबद्दल व्यक्त केली चिंता, सीपीआर प्रणालीचे शिक्षण शाळेपासूनच द्या! शिवसेनेची लोकसभेत...
‘हृदयविकाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या लक्षात घेता विद्यार्थीदशेतच सीपीआर प्रणाली शिकवण्याचा विचार सरकारने करावा,’ अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने आज लोकसभेत करण्यात आली. शिवसेना नेते...
‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणांचा तपास सीबीआयकडे; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, सहकार्य करण्याचे राज्यांना निर्देश
खोटय़ा तक्रारीची भीती दाखवून घरातच डिजिटल अरेस्ट करण्याच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलले आहे. संपूर्ण देशभरातील...
आहारात बीट समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
निरोगी राहण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे हे फार गरजेचे आहे. पौष्टीक आहार हे निरोगी राहण्याचे गुपित आहे. निरोगी राहण्यासाठी आहारात विविध फळे तसेच ठराविक...
किचनमधील भांड्यांना मांसांहारी पदार्थांचा वास येत असल्यास या टिप्स वापरा
आपल्याकडे बहुतांशी घरांमध्ये मासांहार हा केला जातो. मासांहार शिजवल्यानंतर अनेकदा भांड्यांना तसाच वास राहतो. अनेकदा तर भांडी धुतल्यानंतरही हा वास कायम राहतो. बरेच लोक...
रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या
माणसाला रोज साधारणपणे 7 ते 9 तासांची झोप ही आवश्यक असते. परंतु झोपेचा कालावधी वयानुसार हा बदलत असतो. वयस्कर (60 वर्षांपेक्षा जास्त) यांच्यासाठी 6-7 तास...
टोमॅटोचा वापर करा आणि सुंदर दिसा, वाचा
भाज्यांची चव वाढवण्यासाठी त्याचबरोबर विविध प्रकारची सॅलड करण्यासाठी टोमॅटो हा आपल्या किचनमध्ये असतोच. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात....
शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर या भांड्यात अन्न शिजवा, वाचा
लोखंडी कढईत स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी, लोखंडी कढईचा वापर करणे गरजेचे असते. लोखंडी कढईत अन्न शिजवतो तेव्हा त्यात,...
.. म्हणूनच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगीत करण्यात आले, हेमामालिनी यांनी सांगितलं यामागचं कारण
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी त्यांची अंत्ययात्रा न काढताच अगदी खासगीमध्ये विधी उरकले. त्यामुळे चाहते निराश झाले होते. परंतु यामागचे नेमके काय कारण...
श्रीलंकेतील महाप्रलयात अडकला मराठी अभिनेता, वाचा नेमकं काय घडलं?
श्रीलंकेमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे तिथली परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आत्तापर्यंत या महाप्रलयात 56 जणांचा मृत्यू झाला असून,...
नाशिकमधील वृक्षतोडीविरोधात लेखक पटकथाकार अरविंद जगताप यांची सरकारविरोधातील पोस्ट व्हायरल, एक एक मोठा मंत्री...
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभसाठी तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला होता. आता याच विषयावर लेखक पटकथाकार अरविंद जगताप यांनीही सरकारविरोधात आवाज उठवला आहे....
हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
आपल्या आरोग्यासाठी गूळ हा फार महत्त्वाचा मानला जातो. सध्याच्या घडीला अनेकजण गुळाचा चहा पिण्याचे प्रमाण वाढत आहे. गुळाचा चहा आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही असे...
सोलो ट्रॅव्हल करताना काय दक्षता घेणे गरजेचे आहे, वाचा
प्रवास करण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही ज्याठिकाणी जाणार आहात, त्याठिकाणी आधी कुणी जाऊन आले असेल तर, तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते....
वजन कमी करायचं असेल तर आजपासून ही फळे खायला हवीत, वाचा
सध्याच्या घडीला वाढत्या वजनामुळे अनेकांना चिंता ग्रासली आहे. बाहेरचे अति खाण्यामुळे वजनवाढीची समस्या वाढू लागली आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार हा खूप गरजेचा...
रोज तीस मिनिटे चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
हाडांच्या स्नायू साठी चालणं हा एक उत्तम पर्याय मानला जातो. अनेक महिलांमध्ये तसेच पुरुषांमध्ये सध्याच्या घडीला ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा वाढू लागला आहे. या जोडीला सर्कोपनिया...
उत्तराखंडमधील चमोली येथे भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद, प्रशासनाकडून अलर्ट जारी
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात रविवारी (३० नोव्हेंबर) सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 होती. ही...
महेश मांजरेकरांचे 29 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन, भरत जाधव सोबत रंगणार अभिनयाची जुगलबंदी
Marathi Play: मराठी माणूस आणि नाटक हे अतूट समीकरण आहे. मराठी रंगभूमीवर येत असलेली दर्जेदार नाटकं ही मराठी माणसाचा जीव की प्राण आहेत. म्हणूनच...























































































