ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3232 लेख 0 प्रतिक्रिया

हे सरकार नागरिकांना त्यांचे गुलाम बनवत आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्र सरकार व पोलिसांवर...

"नागरिकांना केंद्र सरकारचे गुलाम बनवले जात आहे का. त्यांनी आंदोलन करायचे नाही का निदर्शने करायची नाहीत, नक्की चालले तरी काय आहे? सरकार विरोधात घोषणाबाजी...

Photo – दर्या राजाला आज उधाण आयलंय…

मुंबईला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी पावसासोबतच समुद्रात देखील उंच लाटा उसळल्या होत्या. पावसाचा व मोठ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी मरिन ड्राईव्हवर लोकांनी गर्दी केली...

तिवरे धरण पुनर्बांधणीचे ७० टक्के काम पूर्ण, दुर्घटनेला सात वर्ष पूर्ण पण अद्याप दोषींवर...

तब्बल २२ जणांचा बळी घेणाऱ्या आणि अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या तिवरे धरण दुर्घटनेला बुधवारी (२ जुलै) सात वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर धरणाच्या...

सचिन अहिर यांचे सदस्यत्व निलंबित करावे, हे पक्षांतर बंदी कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन; पृथ्वीराज चव्हाण...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी असे म्हटले आहे....

एल्गार! उद्धव ठाकरे यांची उद्या पत्रकार परिषद, काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजेच 3 जुलै 2026 रोजी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहे. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता ही पत्रकार...

वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकता चोरीचे देशासमोर मोठे संकट, लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवा...

देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची...

हिंदू विवाहासाठी विधी आणि सात फेरे आवश्यक, केवळ मॅरेज सर्टिफिकेट आहे म्हणून लग्न मानता...

एखाद्या व्यक्तीकडे मॅरेज सर्टिफिकेट अर्थात विवाह प्रमाणपत्र आहे म्हणून त्याचे हिंदू पद्धतीने लग्न झाले असे मानले जाऊ शकत नाही. ज्या वेळी एखाद्या हिंदू व्यक्तीने...

पडद्याआडून – ‘थोडं नॉटी, थोडं थॉटी’ -‘श्रमेश बेटकर कॉमेडी शो’

>> पराग खोत आनंददायी हास्यानुभव मराठी रंगभूमीवर स्टँड-अप कॉमेडी हा प्रकार अजूनही स्वत-ची एक विशिष्ट ओळख निर्माण करण्याच्या टप्प्यात आहे. हिंदी आणि इंग्रजी स्टँड-अपच्या प्रभावामुळे...

व्हेनेझुएलातून मृतदेह आणताच राकेशचे कुटुंब हादरले, हृदय, मेंदूसह शरीरातील महत्त्वाचे अवयव गायब

अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये मृत झालेले हिंदुस्थानी खलाशी राकेश चौहान यांचा मृतदेह अखेर हिंदुस्थानात आणण्यात आला, परंतु त्यांच्या मृतदेहातून हृदय, मेंदूसह महत्त्वाचे अवयव गायब असल्याने राकेश...

विद्यार्थी पळवण्यासाठी कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा, फिजिक्सवाल्याकडून शिक्षकांना 15 लाखांपर्यंत ऑफर

भरमसाठ पॅकेज देणाऱ्या आयआयटी-जेईई आणि नीट परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली आहे. विद्यार्थी मिळवण्यासाठी पळवापळवीचे प्रकार उघडकीस आले असून विद्यार्थी आणण्यासाठी कोचिंग सेंटर्सकडून...

हे करून पहा -पावसाळ्यातही मसाले राहतील चांगले

 बदलत्या वातावरणामुळे अनेकदा किचनमधले मसाले लवकर खराब होतात. याचे मुख्य कारण म्हणजे हवेतील वाढलेली आर्द्रता. जास्त आर्द्रतेच्या संपका&त आल्याने मसाले ओलसर होतात आणि...

आता पीएफ काढणे अधिक सोपे…

कर्मचारी कारणाशिवाय त्यांच्या निधीपैकी 75 टक्के पर्यंत रक्कम काढू शकतील. केंद्र सरकार 2 जुलै 2026 पासून ईपीएफओ 2.01 नवीन प्रणाली लागू करत आहे. नवीन प्रणालीमुळे...

विजया मेहता अनंतात विलीन; नाना पाटेकर, नसिरुद्दीन शहांसह मान्यवरांनी दिला अखेरचा निरोप

रंगभूमीच्या युगप्रवर्तक, ज्येष्ठ - श्रेष्ठ नाटय़ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील मार्गदर्शक आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले! विजया...

टीईटी परीक्षेचे पेपर कुठे छापतात हे शिक्षणमंत्र्यांना माहितीच नाही! भाजप आमदार सुधीर मुनगंटीवर यांचा...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीईटीचा पेपर फुटल्यामुळे राज्य सरकारची आधीच नाचक्की झाली आहे. पेपरफुटीवरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारसुद्धा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर सवाल...

‘बनवाबनवी’ – डिजिटल विनोदाचा रंगमंचावरील नवा प्रयोग

  सोशल मीडियावरील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्सना व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा धाडसी प्रयोग म्हणजे समीर खांडेकर लिखित-दिग्दर्शित ‘बनवाबनवी’. या नाटकात भूमिका करणारे सर्व कलावंत सोशल मीडियावर लाखोंनी...

व्हॉट्सअॅपचे ‘युजरनेम फीचर’ वादाच्या भोवऱ्यात

  व्हॉट्सअॅपने नव्या युजरनेम फीचरची घोषणा करताच हे फीचर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर कोणाशीही संवाद साधण्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर देण्याची गरज...

निवृत्तीच्या दिवशीच आयएएस अधिकाऱ्याला अटक, 169 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

हरयाणा राज्य प्रदूषण मंडळाच्या मुदत ठेवींमधून 169 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सीबीआयने प्रदीप कुमार यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच अटक केली. त्यांच्यासह दोन माजी बँक...

अमळनेरच्या वाडी संस्थांनला मोठी आग, सर्व काही जळाले पण देव शाबूत मात्र राहिले

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रति पंढरपूर अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थांन ला शॉर्ट सर्किटने आग लागली. दरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील यांनी...

Palghar News पावसाच्या रेड अलर्टमुळे पालघरमध्ये शाळा,महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

  पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने गुरुवारी जिल्हा प्रशासनाने 2 जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाची स्थिती लक्षात घेता...

आवडत्या क्रिकेट बॉल सोबत विहानला दिला अखेरचा निरोप, आई वडिलांनी फोडला टाहो

चेंबूर येथे झाड अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तव याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या एकुलत्या एक मुलाचे अंत्यसस्कार करताना...

निलंगा तालुका हादरला, ​कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांनी संपवले जीवन

निसर्गाची अवकृपा, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च आणि बँकांसह खाजगी कर्जाचा डोंगर अशा चौफेर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट...

खासदार महुआ मोइत्रा यांच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकली

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी बुधवारी भाजप कार्यकर्त्यांवर कृष्णानगर येथील त्यांच्या कार्यालयावर अंडी आणि भाज्या फेकून हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी फेसबुक...

नातं टिकवायचं असेल तर जुळवून घ्यावं लागतं, झीनत अमान यांचा तरुणाईला मोलाचा सल्ला

आजच्या काळात सर्वात जास्त नातं टिकवणं अवघड काम आहे. असं असलं तरी नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत. जर नातं टिकवायचं असेल तर...

मासळीचं लोणचं, फिश फिंगर्स,फिश कोनचाट आणि बटरफ्लाय; जादा मासळी वाया जाणार नाही; भाईंदरमधील मच्छीमारांना...

मोठय़ा प्रमाणावर मासळी मिळाली की एकतर ती स्वस्तात विकावी लागते किंवा फेकून द्यावी लागते. मात्र यापुढे जादा मासळी वाया जाणार नाही. याच मासळीपासून चवदार...

कातळशिल्पांचा सहावीच्या पाठ्यपुस्तकात समावेश

प्राचीन काळात कोकणातील कातळावर मानवाने चित्रे रेखाटली, त्या कातळशिल्पांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला. आता कातळशिल्पांची ओळख इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना इतिहास-नागरिकशास्त्राच्या पाठय़पुस्तकातून होणार आहे. रत्नागिरी जिह्यातील...

गावागावांत एसी बार, म्युझिक, बसायला गुबगुबीत गाद्या आल्या, पण नाट्यगृहांची परिस्थिती अतिशय दयनीय, रंगकर्मी...

 मराठी नाटकांना नेहमीच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आलेला आहे. त्यामुळे अनेक नाटके ही हाऊसफुल होतात, परंतु काही नाटय़गृहांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. तांत्रिक बिघाड,...

शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा, पीएम-किसान योजनेचा हप्ता मिळाला फक्त एक पैसा!

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत एका शेतकरी महिलेच्या खात्यात केवळ एक पैसा जमा झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खरे म्हणजे या शेतकऱयाच्या...

धर्मस्वातंत्र्य विधेयक अंतिम मान्यतेसाठी केंद्राकडे

राज्य सरकारने नुकतेच धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर केले असून अंतिम मान्यतेसाठी ते केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहे. धर्मांतर सक्तीच्या घटना लक्षात घेऊनच विधेयक तयार करण्यात...

आमदारांच्या चेहऱ्याचे ‘स्कॅनिंग’ न होता विधान भवनात प्रवेशासाठी ‘रेकग्नेशन’ कसे झाले, आदित्य ठाकरे यांचा...

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनात प्रवेश करण्यासाठी लोकप्रतिनिधींपासून पत्रकारांसाठी ‘फेशिअल रेकग्नेशन सिस्टम’ आणली; पण कोणत्याही आमदाराच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग न होता विधान भवनात फेशिअल रेकग्नेशन...

रोज दहा तास वीज खंडित होतेय,बेस्टने दखल का घेतली नाही?विधानसभा अध्यक्षांची कठोर भूमिका

मुंबईच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत आहे. मुंबईसारख्या शहरात विजेचा हा खेळखंडोबा सर्वच बाबतीत नुकसानकारक ठरत आहे. विजेच्या या लपंडावाचे...

संबंधित बातम्या