सामना ऑनलाईन
2686 लेख
0 प्रतिक्रिया
आशिया कपसाठी शुभमन गिलच्या पुनरागमनाची चर्चा
हिंदुस्थानच्या टी-20 संघापासून काहीसा दूर असलेल्या शुभमन गिलला पुन्हा एकदा या वेगवान क्रिकेटचे वेध लागले आहेत. इंग्लंड दौऱयात चार शतकांसह 754 धावा करत ‘प्लेअर...
बुची बाबू स्पर्धेत ऋतुराज आणि पृथ्वी खेळणार
भारतीय क्रिकेटपटू रुतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांची चेन्नईत 18 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान होणाऱया बुची बाबू क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 17 सदस्यीय संघात...
शेअर बाजारात चढ-उतार
गुरुवारी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. बीएसई सेन्सेक्स सकाळी 154 अंकानी वधारला होता. मात्र दुपारच्या सत्रात यात घसरण झाली. सेन्सेक्स 57 अंकांनी वधारून 80,597...
Photo – स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याच्या रंगांची रोषणाई
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.
मतदार यादीतून वगळलेल्या ‘त्या’ मतदारांची यादी जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
मतदार फेरपडताळणी प्रक्रियेत बिहारमधील मतदार यादीतून वगळलेले 65 लाख मतदारांची माहिती निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले...
वाहनचालकांना दिलासा! हायसिक्युरिटी नंबरप्लेट लावण्याची अंतिम मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवली
2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवी हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची...
पंतप्रधानपदावर नजर ठेवून फडणवीस यांनी बंच ऑफ थॉटला अभिप्रेत असा जनसुरक्षा कायदा आणला: हर्षवर्धन...
देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. महाराष्ट्राच्या या चिप मिनिस्टरला आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू...
Kishtwar Cloudburst – किश्तवाडमधील ढगफुटीतील मृतांचा आकडा 38 वर, दोन जवानांचा देखील समावेश
जम्मू कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे आतापपर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये CISF जवानांचा देखील समावेश आहे.
38 bodies recovered...
आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केले की, भाजप थयथयाट का करतो? आदित्य ठाकरे यांचा जोरदार...
‘मतचोरी हा जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीतील सर्वात मोठा गुन्हा आहे. ही चोरी झाली आहे आणि ती पकडली गेली आहे. आता आयोगाने राहुल गांधी यांच्याशी...
राज्यात कुणी काय खावे हे आता सरकार ठरवणार का?विरोधकांचा सरकारला सवाल
राज्यातील अनेक महानगरपालिकांनी 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून सर्वत्र संताप व्यक्त होत असून राज्यात...
भुयारी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन रखडले! 15 ऑगस्टची डेडलाईन हुकणार; गणेशोत्सवातील मुहूर्तासाठी धडपड
भुयारी मेट्रो-3 अर्थात अॅक्वा लाईनच्या बहुप्रतीक्षित तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाबाबत संभ्रम कायम आहे. वरळी ते कफ परेडपर्यंतचा टप्पा 15 ऑगस्टला खुला करण्याची डेडलाईन निश्चित केली...
लोककलेचा आवाज घुमला, मराठी मातीचा सोहळा रंगला; ‘द फोक आख्याना’ने रसिकांची मने जिंकली
पाश्चात्य कला हातपाय पसरू लागल्याने महाराष्ट्राची लोककला लोप पावत चालली आहे. अशा वेळी लोककलांना संजीवनी देण्यासाठी, त्यांना मानसन्मान, गतवैभव परत मिळवून देण्यासाठी युवा कलावंतांनी...
मिठानगरच्या राजाने घेतला पर्यावरणाचा वसा, यंदापासून टिश्यू पेपरच्या 25 फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार
ओपीची, मातीची मूर्ती असा वाद सुरू असताना गोरेगावमधील मिठानगरच्या राजाने पर्यावरण रक्षणाचा वसा घेऊन एक महत्त्वपूर्ण संदेश मुंबईकरांना दिला आहे. येथील बाळ मित्र मंडळ...
हिंदुस्थानची पावले पुन्हा राष्ट्रकुल यजमानपदाच्या दिशेने
2010 सालच्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा वाईट अनुभव विसरून हिंदुस्थानने पुन्हा एकदा यजमानपदाच्या दिशेने पावले टाकली आहेत. हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) 2030 च्या...
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट नकोच; सामन्यावर बहिष्काराची हरभजनची मागणी
पाकिस्तानविरुद्ध कोणताही खेळ नको, त्यांच्याविरुद्ध बहिष्काराचे वातावरण तापले असतानाही बीसीसीआय यूएईमध्ये आशिया कपच्या आयोजनासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण हरभजन सिंगने देशप्रेमी भूमिका...
… तर निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये, रोहित पवार यांची टीका
बिहारच्या मतदार यादीतील ज्या लोकांना निवडणूक आयोगाने मृत घोषित केले अशा काही व्यक्तींची लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज भेट...
एसटीच्या गळक्या बसमध्ये “श्रावणधारा”, प्रवाशांवर रेनकोट घालून बसण्याची वेळ
रत्नागिरीत आज दिवसभर श्रावणधारा कोसळत होत्या.संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.रत्नागिरीत वाहतूक करणाऱ्या एसटीच्या बसमध्येही “श्रावणधारा” कोसळत होत्या.गळक्या बसमुळे आता प्रवास करताना बसमध्येही रेनकोट...
जेवणात विष कालवून मी 2800 कुत्र्यांना मारलंय, जेडीएसच्या नेत्याचा धक्कादायक दावा
कर्नाटकमधील जनता दल सेक्युलरचे आमदार एसएल भोजेगौडा यांनी भटक्या कुत्र्यांबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. ''चिकमंगळुरच्या पालिकेत जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा आम्ही जेवणात विष...
भाजप आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय? हर्षवर्धन सपकाळ यांचा बोचरा सवाल
स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत...
जीवनात अनेक घटना घडल्या पण कधी मृत व्यक्तींसोबत चहा प्यायची संधी नव्हती मिळाली, राहुल...
ज्यांना निवडणूक आयोगाने मृत घोषित केले अशा काही व्यक्तींना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते, असा दावा निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या योगेंद्र...
हिंदुस्थानात अंबानी कुटुंब सर्वात श्रीमंत, हुरून इंडियाने जाहीर केली धनवान परिवारांची यादी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे देशात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हुरून इंडियाच्या 2025 च्या मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेसच्या यादीत अंबानी कुटुंबाने पहिले...
दिल्लीतही टेस्लाचे शोरूम उघडले
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरापाठोपाठ आता दिल्लीतही टेस्लाची एन्ट्री झाली आहे. कंपनीने आपले दुसरे शोरूम दिल्लीत उघडले आहे. दिल्लीच्या या शोरूममध्ये कंपनीने 7...
मिनिमम बॅलन्सवरून आरबीआयचे हात वर गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणतात, बँकांना ते स्वातंत्र्य
खासगी बँक आयसीआयसीआयने खातेदारांना बचत खात्यात किमान 50 हजार रुपये ठेवण्यास सांगितले आहे. याआधी बँकेत किमान दहा हजार रुपये ठेवावे लागत होते, परंतु...
एआय टुल ‘ग्रोक’ सर्वांसाठी फ्री
प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देत इलॉन मस्क यांनी आपले एआय टुल ‘ग्रोक’ सर्वांसाठी फ्री केले आहे. यानिमित्ताने मस्क यांनी युजर्सला शानदार गिफ्ट दिले आहे....
बीसीसीआयचे मिशन स्ट्राँग इंडिया, वैभव सूर्यवंशीचे बंगळुरूमध्ये विशेष प्रशिक्षण सुरू
एकीकडे दिग्गज खेळाडू निवृत्त होत असताना टीम इंडियाला स्ट्राँग करण्यासाठी बीसीसीआयने आपल्या तरुण पिढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मिसरूडही न फुटलेल्या 14 वर्षीय...
शुभमन गिल ठरला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’
हिंदुस्थानी कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला जुलै महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीबद्दल त्याला...
भाजपमध्ये गेलेल्यांवर कपाळाला हात लावून बसण्याची वेळ आलीय! उद्धव ठाकरे यांचा गद्दारांना टोला
सत्तेच्या नादाला लागून जे लोक भाजपमध्ये गेले आहेत त्यांच्यावर आता कपाळाला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. कारण आता भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे,...
भाजपा सत्तेवर असेपर्यंत लोकशाही सुरक्षित नाही
निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून निवडणुकीत भाजपच्या पदरी अपयश येते तिथे लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. भाजप सरकार सत्तेवर असेपर्यंत देशात खरी...
रोहित-विराटचं चुकलं!कसोटीऐवजी वन डेमधून निवृत्त व्हायला हवे होते
तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही संन्यास घेऊ शकतात, अशा बातम्यांची सध्या लाट आलीय. या दोघांचं...
वरळी-शिवडी एलिव्हेटेड प्रकल्पाला गती मिळणार,अडथळा ठरणारी तीन बांधकामे हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वरळी-शिवडी एलिव्हेटेड प्रकल्पाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प 20 वर्षांपासून अपूर्ण असून या विलंबामुळे येथील झोपडीधारकांना अजूनही पुनर्वसनाचा लाभ मिळालेला...






















































































