सामना ऑनलाईन
2344 लेख
0 प्रतिक्रिया
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
राज्यात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, पण पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात पाहणी साठी गेले नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच...
कारचालकाने ब्रेक दाबताच आठ वाहने एकमेकांवर आदळली, मुलुंड टोलनाक्यावर विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
वाहनांची सतत गर्दी असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर आज सकाळी विचित्र अपघात झाला. एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि आठ वाहने एकमेकांवर आदळली. केवळ दैव बलवत्तर...
नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाचा मुहूर्त हुकणार? सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार विमानतळाचे उद्घाटन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याचा दावा सिडको आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी हाही मुहूर्त...
नवी मुंबई विमानतळ नामांतरावरून बाळ्यामामा म्हात्रे कपिल पाटलांना भिडले, दिबांचे नाव देण्यावरून भाजपची चालढकल
आलेल्या कृती समितीच्या बैठकीत भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि माजी मंत्री कपिल पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी आंदोलन छेडावेच लागले,...
मुंब्रा बायपासवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडले
भरधाव कंटेनरने तीन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना आज दुपारी मुंब्रा बायपासवरील गावदेवी मंदिराजवळ घडली. या अपघातात हसन शेख (19), मोहिनउद्दीन शेख (19), अफजल शेख (22)...
बंदी असतानाही 300रुपये घेऊन अवजड वाहनांना प्रवेश, भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी मानकोली नाक्यावर वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतर काही काळ वाहतूककोंडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा भिवंडी वाहतूक पोलिसांची...
मुंबई-अहमदाबाद मृत्यूचा महामार्ग, 18 महिन्यांत 65 जणांचा बळी; व्हाईट टॉपिंगनंतरही दुर्घटनांचे सत्र कायम
सचीन जगताप, पालघर
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा आता मृत्यूचा महामार्ग बनला आहे. या महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 18 महिन्यांत 151 अपघात घडले असून त्यामध्ये...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट उद्या ठाण्यात उलगडणार, सतीश भिडे यांचा ‘गीत वीर विनायक’ कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट 24 डिसेंबर रोजी उलगडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अष्टभुजा देवीसमोर घेतलेल्या प्रतिज्ञापासून ते त्यांच्या महानिर्वाणापर्यंतचा समग्र इतिहास सावरकर चरित्र...
आधी पूल बांधा, मगच रस्ता बंद करा ! पूर्वेकडे जाण्यास मोठा फेरा मारावा लागणार;...
अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन येथे रेल्वेने सुरू केलेले संरक्षण भिंतीचे काम वादात सापडले आहे. नागरिकांनी विरोध करत हे काम थांबवले. संरक्षक भिंतीमुळे अंबरनाथ पश्चिमहून...
अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस, घर कोसळून तीन जण जखमी
अहिल्यानगरमधील जामखेड परिसरात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले...
केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे, GST वरून रोहित पवार यांची टीका
भरमसाठ प्रमाणात GST आकारून केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातून 20 ते 25 लाख कोटी रुपये कमावले असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
शहापुरात भाजपला खिंडार; शिवसेनेत इनकमिंग जोरात, भाजप, अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या खांद्यावर भगवा
काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील चेरपोली येथील शकडो तरुणांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. यापाठोपाठ आता खातिवली, वेहळोली व दहागाव येथे भाजपला...
ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार, झोकात धावली ठाण्याची मेट्रो
ठाण्यात मेट्रोची यशस्वी ट्रायल घेण्यात आली, त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली....
मराठवाड्यावर अस्मानी संकट, ढगसदृश्य पावसामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत
मराठवाड्यातील अनेक जिल्हात ढगसदृश्य पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थित निर्माण झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम,...
राजुरा मतदारसंघातली माहिती देण्यास राज्य निवडणूक आयोगाची टाळाटाळ, मतचोरीचा संथगतीने तपास सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजूरा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीही सुरू केली आहे. पण निवडणूक आयोग...
प्रेक्षकांना विकली एक्सपायर्ड कोल्ड्रिंक्स, आचार्य अत्रे नाट्यगृहात गोंधळ; संतप्त नाट्यरसिकांनी विचारला जाब
कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. नाटकाच्या मध्यांतरावेळी उपाहारगृहचालकाने प्रेक्षकांना चक्क एक्सपायरी संपलेले कोल्ड्रिंक्स दिले. काही दक्ष नागरिकांनी कोल्ड्रिंक्सवरील तारीख तपासली असता...
भिवंडीत युरिया खताचा काळाबाजार, 266८ गोण्या जप्त; 12 जणांवर गुन्हा
भिवंडी तालुक्यातील कुरूंद गावच्या हद्दीतील की स्क्वेअर या गोदाम संकुलातील गोदामावर कृषी विभाग व पडघा पोलि सांनी छापा टाकून युरिया खताचा काळाबाजार उघड केला....
रायगडात शिक्षणाची पहिली पायरीच ढासळली; समाजमंदिर,707 अंगणवाड्यांना इमारती नाहीत, व्यायामशाळेत विद्यार्थ्यांना आसरा
शहरांमध्ये जुनियर केजी, सिनियर केजीतून शिक्षणाचा श्रीगणेशा होत असला तरी आजही ग्रामीण भागामध्ये अंगणवाड्यांना शिक्षणाची पहिली पायरी म्हणून ओळखले जाते. मात्र शिक्षण विभागाच्या 'अशिक्षित'...
शेतकऱ्यांची बारदाने कुणी कुरतडली? 80 लाखांच्या घोटाळ्याची पुन्हा चौकशी
शहापूर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांची बारदाने कुणी कुरतडली याचा शोध घेण्यासाठी 80 लाखांच्या बारदान घोटाळ्याची आता पुन्हा चौकशी होणार आहे. आठ महिन्यांपूर्वी नेमण्यात आलेल्या लेखापालांच्या...
उदे गं अंबे उदेऽ ठाण्यात आज 3 हजार 800 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा; तीन हजार पोलिसांचा...
'उदे गं अंबे उदे' चा गजर करत सोमवारी ठिकठिकाणी देवीचे आगमन होणार आहे. ठाण्यात तब्बल तीन हजार 800 दुर्गादेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देवीच्या...
मुख्यमंत्री फडणवीसांनी जास्तीत जास्त काळ ठाण्यात घालवावा अन्यथा ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही...
ठाणे हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे शहर आहे, हे शहर विकायला काढलंय अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच...
जय शहांना या देशाचा नागरिक म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? संजय राऊत यांचा...
अंधभक्तांना भारत पाक सामना पाहता यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी पाच वाजता भाषण केलं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...
बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब, पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजाद्याच्या कृतीवरून संजय राऊत यांची...
रविवारी दुबईत हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामना पार पडला. पण पाकिस्तानी बॅट्समन साहिबजादा फरहान याने अर्धशतक झाल्यानंतर AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची...
लातूरमध्ये ओढ्याच्या पाण्यात दोनजन गेले वाहून; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश
ओढ्यावर आलेल्या पाण्यातून शेताकडे जात असताना दोन इसम वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.तर एकजण बचावला असल्याची घटना घडली आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात रात्री...
ट्रम्पने H1-B व्हिसावर वाढवले शुल्क, हिंदुस्थानींची अमेरिकेत पोहोचण्यासाठी एकच झुंबड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1-B व्हिसाचे शुल्क थेट 80 लाखांवर नेल्याने अमेरिकेतील कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयाची घोषणा...
आम्ही EVM हॅक केले तर काँग्रेस नेत्यांना वाईट वाटलं, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता याचं...
आम्ही एकदा EVM हॅक केलं तर त्यांना वाईट वाटलं असे विधान भाजप नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले आहे. NDTV या वृत्त...
कडुलिंबाची 10 झाडं लावा, खुनाच्या आरोपाखाली दोषी व्यक्तीला कोर्टाचे आदेश
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने खूनाच्या एका प्रकरणात दोषी ठरवलेल्या व्यक्तीची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे. कारण या व्यक्तीने 10 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला...
2014 नंतर निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात, प्रशांत किशोर यांचे विधान
टी.एन शेषन यांच्यामुळे निवडणूक आयोगाला प्रतिष्ठा मिळाली, पण 2014 पासून आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली असे विधान जन सुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी केले...
हा पुरस्कार मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मोहनलाल यांची पहिली प्रतिक्रिया
सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कात मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित करतो अशी प्रतिक्रिया मोहनलाल यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना मोहनलाल...
मुंबईत या आठवड्यातही पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट
मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पुणे आणि रायगडसह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत पावसाची...























































































