Photo – आदित्य ठाकरे यांचा धारावी कोळीवाड्यातील नागरिकांशी संवाद

Photo - Rupesh Jadhav

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावी कोळीवाड्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

(सर्व फोटो – रुपेश जाधव)