सामना ऑनलाईन
1912 लेख
0 प्रतिक्रिया
उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान, रस्ते पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत, 15 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राजधानी देहराडूनसह राज्याच्या विविध भागात सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने...
निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा
वातावरणात बदल झाला की, आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. खासकरून थंडीमध्ये केस खूपच कोरडे होऊ लागतात. केसांमध्ये कोंड्याची समस्या ही थंडीमध्ये वाढते. त्यामुळे केसांची...
युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले
ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दोघांनाही नोटीस पाठवून...
लवंग घालून चहा पिण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल, वाचा
लवंग हा असा मसाला आहे, ज्याचा वापर खाण्यापासून ते आरोग्यासाठी केला जातो. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या लवंग चहाचे फायदे आयुर्वेदात औषध म्हणून वापरले...
Beed News – माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावास पुराचा वेढा
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली या दिड हजार लोकवस्तीच्या गावास खेटून सिंदफणा नदी वाहते व ती पुढे जाऊन मंजरथ येथे गोदावरी नदीस मिळते....
माजी आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या...
‘या’ चहाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी आहे सर्वात उत्तम
आपल्याकडे कुणीही पाहुणे आल्यावर सर्वात आधी चहा देण्याची पद्धत आहे. चहा आपल्या हिंदुस्थानींसाठी सर्वात लोकप्रिय पेय मानले जाते. चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग...
Himachal News – मंडीमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन, 3 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला आहे. गेल्या २४ तासांपासून मंडी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नद्या...
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये हे खायला विसरू नका, वाचा
वजन कमी करण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट खूप महत्त्वाचा मानला जातो. लठ्ठपणा ही आजच्या काळातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. खरे तर लठ्ठपणाचे एक कारण म्हणजे आपल्या...
देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटी, 100 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटीमुळे अनेक हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. सहस्त्रधारा येथे रात्री ११ वाजता अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटीसारखी परिस्थिती...
दातांचा पिवळेपणा दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग, या टिप्स फॉलो करा
पांढरे आणि चमकणारे दात आपला आत्मविश्वास वाढवतात. परंतु खाण्याच्या सवयी, चहा-कॉफीचे जास्त सेवन, धूम्रपान आणि योग्य काळजीचा अभाव यामुळे दात पिवळे होतात. काही घरगुती...
पस्तीशीनंतर महिलांची हाडे का कमकुवत होतात? जाणून घ्या यामागची महत्त्वाची कारणे
वयाच्या पस्तीशीनंतर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. ही प्रक्रिया नैसर्गिक असून, वय वाढल्याने, हार्मोनल बदल आणि जीवनशैलीतील घटक हाडांच्या ताकदीवर परिणाम करतात. वेळीच खबरदारी...
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श, नवजात बालकांसाठी 30 लिटर ब्रेस्टमिल्क केले...
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अलीकडेच आई झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर आता ती तिच्या दुसऱ्या निर्णयामुळे चर्चेत आहे आणि तिचे सर्व स्तरातून खूप कौतुक...
‘ही’ डाळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता करेल दूर, वाचा सविस्तर
अलिकडे बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे, शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता सामान्य होत चालली आहे. विशेषतः व्हिटॅमिन बी १२, हा एक घटक आहे जो...
राजापूर तालुक्यातील ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्गावरील खड्डे सकाळी बुजवले, संध्याकाळी उखडले, ग्रामस्थ संतप्त
राजापूर तालुक्यातील ओणी–पाचल–अणूस्कुरा मार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे आयुष्य अक्षरशः धोक्यात आणले आहे. रविवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरले आणि संध्याकाळी लगेचच उखडले. यामुळे सार्वजनिक...
गुडघ्यांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी हे आहेत हमखास खात्रीशीर उपाय, वाचा
प्रत्येकाला आपली त्वचा स्वच्छ, चमकदार आणि सुंदर दिसावी असे वाटते. परंतु शरीराचे काही भाग जसे की गुडघे, कोपर आणि मान अनेकदा काळी पडते आणि...
33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?
३३ वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये राहत असलेल्या ७३ वर्षीय शीख महिला हरजीत कौर यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शीख समुदायात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे....
स्मार्टफोनची बॅटरी फुगल्यावर काय करावे? वाचा या टिप्स
सध्याच्या घडीला स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा गरजेचा भाग झालेला आहे. परंतु अनेकदा आपल्याला स्मार्टफोनची बॅटरी फुगलेली दिसते. ही अशी बॅटरी खूप धोकादायक ठरू शकते. बॅटरी...
दिव्यात चाळीच्या गॅलरीचा भाग कोसळला; 10 जणांची सुखरुपपणे सुटका..
ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या दिवा परिसरामध्ये एन. आर. नगर मधील संजय म्हात्रे चाळीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे स्लॅब...
सरकारला खडे बोल
देशासाठी हा काळा दिवस - अशोक पंडित
‘देशासाठी हा काळा दिवस आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली. ’पाकिस्तानला जे करायचे...
नाशिकमध्ये जय शहा यांच्या प्रतिमेला घातला बांगड्यांचा हार
नाशिकमध्ये हिंदुस्थानच्या क्रिकेट बोर्डाचे जय शहा यांच्या प्रतिमेला बांगडय़ांचा हार घालून संताप व्यक्त केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता, भगिनींचे अश्रू सुकलेले नसताना...
Photo – पाकिस्तानशी क्रिकेट नकोच! महिला आघाडीची उग्र निदर्शने
मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडला असला तरी देशवासीयांची भावना नेमकी त्याविरोधात आहे. याची प्रचीती आज आली. पाकिस्तानशी क्रिकेट नकोच असे म्हणत राज्यात चांद्यापासून...
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
आजकाल DIY चा युग सुरू आहे. फिटनेसपासून ते ब्युटी इंडस्ट्रीपर्यंत, लोक महागड्या क्रीम आणि महागड्या डाएट प्लॅनकडे तसेच घरगुती उपायांकडे धावत आहेत. यामुळे नैसर्गिक...
वैष्णोदेवी यात्रा पुन्हा 14 सप्टेंबरपासून सुरू होणार
जम्मू येथील माता वैष्णोदेवी मंदिर हे भूस्खलनानंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १४ सप्टेंबर (रविवार)...
झोपेच्या कमतरतेमुळे ‘हे’ आजार होतात, निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?
दिवसातून ५-६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. झोपेचा अभाव शरीराच्या रक्ताभिसरणावर परिणाम करतो आणि ताणतणावाची पातळी...
उत्तराखंडमधील हवामानात सुधारणा झाल्याने केदारनाथ धाम भाविकांनी फुलले
उत्तराखंडमधील हवामानात सुधारणा झाल्यानंतर, केदारनाथ धाम पुन्हा एकदा पूर्वीचे वैभव परतू लागला आहे. बाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येऊ लागले आहेत. केदारनाथला भेट देणाऱ्या...
गहू, नाचणी, ज्वारी आणि बाजरी… कोणत्या ऋतूत काय खायला हवे?
चपाती किंवा भाकरी हा आपल्या जेवणातील एक प्रमुख अन्नपदार्थ आहे. दररोज आपण सर्वजण दिवसातून एकदा भाज्यांसोबत चपाती किंवा भाकरी खातो. यामध्ये बहुतेक लोक गव्हाची...
व्हिटॅमिन सी चा खजिना दडलाय या फळात, दररोज खायलाच हवं, वाचा
व्हिटॅमिन सी हे एक पोषक तत्व आहे जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, त्वचेमध्ये कोलेजन...
त्वचेची काळजी घेण्यासाठी उटणे का गरजेचे आहे, वाचा
बहुतांशी लोक चेहऱ्याच्या काळजीकडे लक्ष देतात, परंतु हात आणि पायांची काळजी मात्र घेत नाहीत. सौंदर्य टिकवताना आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे....
नेपाळमधील प्रसिद्ध पदार्थ ज्यांचे वेड हिंदुस्थानातील नागरिकांनाही आहे, वाचा
नेपाळ त्याच्या संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. प्रत्येक राज्य आणि देशाची संस्कृती, जीवनशैली, कपडे आणि जेवण एकमेकांपेक्षा वेगळे आहे. पण काही गोष्टी...























































































