सामना ऑनलाईन
1594 लेख
0 प्रतिक्रिया
उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यायला हवे, वाचा
सकाळी उठून कोमट पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे आपल्या शरीरातील टाॅक्सीन बाहेर निघून जाण्यास मदत होते. तसेच त्याबरोबरीने आपल्या चेहऱ्यावरही ग्लो येतो.
सकाळी...
हिवाळ्यात दररोज अंडी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
अंडी हे आरोग्यासाठी एक सुपरफूड मानले जाते. त्यात आवश्यक प्रथिने, चांगले चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे खूप चांगल्या प्रमाणात असतात. म्हणूनच आरोग्य तज्ञ दररोज अंडी...
ते दिलीपजींना मोठा भाऊ मानत होते… धर्मेंद्र यांच्या निधनावर सायरा बानो यांनी सांगितल्या खास...
बाॅलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधन झाले. त्यानंतर अभिनेत्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार धर्मेंद्र यांना त्यांचा...
हिवाळ्यात दररोज कांदा खाण्याचे काय होतील फायदे
कांदा हा आपल्या स्वयंपाकघरात कायमच विराजमान असतो. कांदा फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा कांदा हा तितकाच महत्त्वाचा मानला जातो.
कांद्यामध्ये व्हिटॅमिन...
सकाळी पोट पटकन साफ होण्यासाठी काय करायला हवे, जाणून घ्या
बरेच लोक तक्रार करतात की सकाळी बराच वेळ शौचालयात बसल्यानंतरही त्यांचे पोट साफ होत नाही. यामुळे त्यांना दिवसभर जडपणा, गॅस, आळस आणि चिडचिड जाणवते....
‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बाॅलीवूडमध्ये त्यांना हिमॅन या नावाने ओळखले जात असे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे...
व्हिटॅमिन सीचे भांडार आहे हे फळ, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक, जाणून घ्या
व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे कारण ते कोलेजन तयार करण्यास मदत करते. म्हणूनच व्हिटॅमिन सी चा विचार केला जातो तेव्हा संत्री आणि...
हिवाळ्यात आंघोळीपूर्वी शरीराला मोहरीचे तेल का लावावे?
हिवाळ्यात तेल मालिशमुळे उष्णता मिळते आणि हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तेल मालिश रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची चमक वाढवते. म्हणूनच बहुतेक लोक आंघोळीनंतर त्यांच्या...
स्टील किंग लक्ष्मी मित्तल करणार यूकेला रामराम, उद्योग जगतात खळबळ
हिंदुस्थानी वंशाचे स्टील उद्योगपती लक्ष्मी मित्तल हे बऱ्याच काळापासून युकेमध्ये राहत आहेत. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी युके सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील दुसऱ्या...
पर्यावरणीय जनसुनावणीद्वारे ‘शक्तिपीठ’ रेटण्याचा सरकारचा मनसुबा उधळून लावणार, संघर्ष समितीचा इशारा
कंत्राटदारधार्जिण्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गास सुमारे 99 टक्के गावांतून शासकीय अधिकाऱयांच्या संयुक्त मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकार पुढील टप्पा म्हणजे पर्यावरणीय जनसुनावणी...
वन्यजीव व्यवस्थापनासाठी सह्याद्री, रेस्क्यू यांच्यात करार
सह्याद्री परिसरातील वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन, तातडीची पशुवैद्यकीय मदत, प्राणीसंख्या व्यवस्थापन आणि मानव–वन्यजीव संघर्ष निवारण मजबूत करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल...
धामणी खोऱ्यातील मातीचे बंधारे होणार इतिहासजमा, धामणीतील शासकीय बंधाऱ्यात पाणी; शेतकऱ्यांमध्ये समाधान
<<अरविंद पाटील>>
राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतून वाहणाऱया धामणी नदीवरील राई येथील धामणी मध्यम प्रकल्पातील शासकीय बंधाऱ्यांत पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून नदीवरील...
कोल्हापुरातील चुटकीवाला भोंदूबाबा अखेर ठाण्यात जेरबंद, पाच दिवसांची पोलीस कोठडी; कोल्हापूर पोलिसांची कारवाई
पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक गृहकलह अशा समस्या चुटकी वाजवत दूर करण्याचा दावा करत अनेकांची फसवणूक करणाऱया टिंबर मार्केट परिसरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर करवीर पोलिसांनी ठाण्यातून...
‘चाबूकफोड नेते’ बाळासाहेब कुलकर्णी यांचे निधन
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, ‘चाबूकफोड’ आंदोलनाचे प्रणेते बाळासाहेब ऊर्फ अरुण यशवंत कुलकर्णी (वय 87) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, चार मुली,...
मंत्री मुश्रीफ यांची कागलकरांना धमकी, मते कमी पडली तर तुमची खैर नाही
कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्तेची फळे भोगली, त्यांना न विचारताच आपल्या हाडवैरी समरजीत घाटगे या विरोधकाबरोबर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूत जुळवले. त्यामुळे अगोदरच मुश्रीफ आणि...
वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृती मानधनाने लग्न पुढे ढकलले
टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे स्मृती मानधना हिचा आज...
अहिल्यानगरातील 970 गावे ‘बिबट्याप्रवण क्षेत्र’
जिह्यात मानव आणि बिबटय़ा यांच्यातील संघर्ष सतत वाढत असून, वन विभागाने अहिल्यानगर जिह्यातील तब्बल 970 गावे ‘बिबट्याप्रवण क्षेत्र’ म्हणून जाहीर केली आहेत. कर्जत, जामखेड...
दातांची योग्यरीत्या काळजी कशी घ्यावी, वाचा
ऋतू कोणताही असो, आपल्या दातांची स्वच्छता राखणे हे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा दात घासणे हे खूप गरजेचे आहे. पण याही...
केसगळतीवर ही माती वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
केसगळती ही समस्या सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावत आहे. या समस्येमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणूनच केसगळतीवर वेळच्या वेळी उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. केसगळतीवर...
नाश्त्याला केळी का खायला हवीत, वाचा
सर्व सीझनमध्ये केळी आढळतात, त्यामुळे केळी ही सहज उपलब्ध असतात. केळी ही आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची मानली जातात. केळीला उर्जेचा उत्तम स्त्रोत मानला जातो....
त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या
हिवाळ्यात अनेकांना कॉफी प्यायला खूप आवडते. परंतु काॅफी केवळ आपला थकवा घालवणारी नाही तर, काॅफीमुळे आपल्याला सुंदरही दिसता येते. कॉफीचा स्क्रब म्हणून वापर केल्याने त्वचेवरील...
सुंदर दिसण्याकरता लिंबाचा वापर कसा करावा, वाचा
ताजा लिंबाचा रस हा आपल्या त्वचेसाठी खूप गरजेचा आहे. लिंबाच्या वापराने आपल्या सौंदर्यालाही चार चांद लागतात. खासकरून त्वचेसाठी लिंबू हा फार महत्त्वाचा मानला जातो. लिंबूमध्ये...
उत्तम आरोग्यासाठी नाश्ता करण्याचे फायदे, वाचा
सकाळी लवकर घरातून बाहेर पडताना काहीतरी खाणे हे खूप गरजेचे आहे. नाश्ता करुन बाहेर पडायलाच हवे हे आपल्याला जुनी जाणती माणसं कायम सांगत आलेली...
“माझ्या मनात एक भीती आहे…”कर्करोगाच्या उपचारादरम्यान दीपिका कक्कर झाली इमोशनल, म्हणाली…
दीपिका कक्कर ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर असली तरी, ती तिच्या व्लॉग्सद्वारे तिच्या चाहत्यांशी सतत संवाद...
AI डेटा सेंटरसाठी TCS हिंदुस्थानात करणार 18 हजार कोटींची गुंतवणूक
टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गुरुवार (21 नोव्हेंबर) आता नवीन AI डेटा सेंटर उभारण्यासाठी पाऊल उचलले आहे. AI डेटा सेंटर बांधण्यासाठी जागतिक पर्यायी...
बाहुबली फेम अभिनेत्याने लाॅंच केला अल्कोहोलचा ब्रॅंड, 750 मिली टकीलाची किंमत जाणून हैराण व्हाल,...
बाहुबली चित्रपटातील राणा दग्गुबती हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु राणा हा केवळ चित्रपटांपुरता मर्यादीत राहिला नाही. तर त्याने कायमच चित्रपटांव्यतिरीक्त इतर अनेक गोष्टींमध्येही...
पतीने त्याची सर्व मालमत्ता पत्नीला हस्तांतरित करावी.. संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेव यांनी न्यायालयाला...
दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मृत्युपत्रावरील सुरू असलेल्या वादाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची सुनावणी घेतली. संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांनी न्यायालयात...
विधिमंडळाच्या 85 वर्षांचा दस्तावेज एका क्लिकवर, लायब्ररीचे होणार डिजिटलायझेशन, देशातील पहिलाच उपक्रम
स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रातांच्या विधिमंडळापासून आताच्या महाराष्ट्र विधिमंडळ अशी गौरवशाली परंपरा असलेल्या विधान मंडळाच्या लायब्ररीचे डिजिटलायझेशन होत आहे. मागील 85 वर्षांतील सभागृहातील सदस्यांच्या अभ्यासपूर्ण...
एसटीची शिवशाही ‘ब्रेकडाऊन’, गाड्या मार्गातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले
मुंबईतून राज्याच्या विविध भागांत धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेस सेवेची अवस्था बिकट बनली आहे. शिवशाही बसेस अर्ध्या प्रवासात ब्रेकडाऊन होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले...
मनी लॉण्डरिंगची कारवाई रद्द करा, सचिन वाझेची सत्र न्यायालयात याचिका
मनी लॉण्डरिंग प्रकरणात खटला चालवण्यास मंजुरी नसल्याने सुरू असलेली कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सत्र न्यायालयात...























































































