ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2228 लेख 0 प्रतिक्रिया

सिंहस्थ कुंंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथे स्वतंत्र मार्गिका

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी गर्दीचे सूक्ष्म नियोजन करावे, त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, अशा सूचना राज्याचे मुख्य...

न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे मणिपूरला गेलो होतो, तिथल्या  वृद्ध महिलेच्या डोळय़ांत...

मणिपूरमध्ये महिलांची सुरक्षा चिंतेचा विषय असतानाच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तेथील भीषण परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. मी मणिपूरला गेलो होतो तेव्हा मला भेटण्यासाठी...
crime news new

गुन्हे वृत्त – रेकी करून चोऱ्या करणाऱ्या टोळीला अटक

पाणी पिण्याचा बहाणा करत रेकी करून घरातील साहित्य चोरणाऱ्या महिला टोळीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या  ठोकल्या. दिव्या काळे, सीमा, अर्चना काळे आणि अश्विनी पवार अशी...

त्वचेपासून जीभ तयार करून कॅन्सरग्रस्ताला नवसंजीवनी, नामको रुग्णालयातील घटना

जिभेच्या कर्करोगाने बांधकाम मजूर ग्रस्त झाला होता. आजाराच्या तीव्रतेमुळे शस्त्र क्रियेशिवाय पर्याय नव्हता. मात्र, नामको रुग्णालय आणि तिथल्या डॉक्टरांनी हाताच्या त्वचेपासून जीभ तयार करून...

कोकणवासीयांची फसवणूक, दुपदरीकरणाचा प्रस्तावच नाही, माहिती अधिकारातून सत्य समोर

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात धोरणात्मक रेल्वेमार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या  दुपदरीकरण, स्थानकांचा विकास आणि क्षमतावृद्धी यासारख्या मूलभूत योजनांवर कोणताही सक्रिय प्रस्ताव सध्या अस्तित्वात...

एसटी महामंडळाच्या अपहारप्रकरणी एकाला अटक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या लिपिकाने पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. 21 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एकाला नागपाडा पोलिसांनी अटक केली....

होर्डिंग्जमुक्त शहरासाठी काय उपाययोजना केल्या? हायकोर्टाने तपशील मागवला

बेकायदा हार्ंडग्जच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने लातूर महापालिकेला नोटीस बजावली आहे. होर्डिंग्जमुक्त शहरासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा करीत न्यायालयाने याबाबत...

चारकोपमध्ये शिवसेनेचा ‘जनता दरबार’, आमदारांनी जाणून घेतले नागरिकांचे प्रश्न

मुंबईकरांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातही अनेक समस्या आहेत. तेथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने ‘जनता दरबार’चा उपक्रम हाती घेतला आहे....
Mumbai High court

चूक पोलिसांच्या अंगलट, आरोपीची जन्मठेप रद्द; आक्षेपार्ह व्हिडीओ असलेल्या मेमरी कार्डचा पुरावा ठरला निरुपयोगी

आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो असलेल्या मेमरी कार्डचा पुरावा सादर करताना एफएसएलचे प्रमाणपत्र सादर केले गेले नाही. त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही, असे उच्च...

हिवाळ्यात ही फळे खा आणि निरोगी राहा

हिवाळा केवळ थंड वारा आणि आरामदायी दिवसच आणत नाही तर ताजी, रसाळ आणि पौष्टिक फळे देखील भरपूर प्रमाणात आणतो. या काळात उपलब्ध असलेली फळे...

दिव्यातील 7 इमारती मधून बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत. जवळपास २७५ कुटुंबे आणि १ हजार ६०० रहिवासी रस्त्यावर आले आहेत. दरम्यान...

दररोज एक टोमॅटो खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

टोमॅटो ही अशी फळभाजी आपल्याला बाजारात सहजसाध्य उपलब्ध होते. टोमॅटोचा समावेश आपण विविध भाज्यांची चव वाढवण्यासाठी करतो. तसेच याचे असंख्य आरोग्य फायदे देखील देतात....

फ्रीजमधलं खूप थंड पाणी पिताय का, मग आजपासून ही सवय सोडा

आपल्याला थंड पाणी पिणे आवडते कारण ते आपली तहान भागवते. परंतु खूप थंड पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी हे धोकादायक असते. फ्रीजमधली पाण्याची बाटली...

शेल्टरहोममध्ये ठेवा, रस्त्यावर कुत्रे दिसायला नकोत; सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिले तीन महत्त्वाचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत तीन महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. न्यायालयाने राज्यांना अ‍ॅमिकस क्युरीच्या अहवालावर कारवाई करण्याचे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले....

दररोज सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

हिरवी वेलची हा एक मसाला आहे जो तुम्हाला प्रत्येक स्वयंपाकघरात सहज मिळू शकतो. ही वेलची तोंडात घालताक्षणी एक वेगळा गोडवा आणि ताजेपणा जाणवतो. शिवाय...

हिवाळ्यात गूळ खाणे का महत्त्वाचे आहे?

गूळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असते. गूळ हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. उसाच्या रसापासून गूळ बनवला जातो. म्हणूनच...

थंडीत करुन बघा असे मस्त दाटसर टेस्टी टोमॅटो सूप

टोमॅटो सूप हा एक पारंपारिक आणि अत्यंत स्वादिष्ट साधा सोपा सूपचा प्रकार आहे. गोड-आंबट, मसालेदार आणि मलईदार चव एखाद्या हिवाळ्यातील संध्याकाळी उबदारपणा आणि ताजेतवानेपणा...

केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी बनवा हा ज्यूस, केस होतील घनदाट

केस गळणे, डोक्यातील कोंडा ही आजकाल खूप सामान्य समस्या आहे. बहुसंख्य जण केस उत्तम घनदाट राहण्यासाठी, विविध शॅम्पू, तेल किंवा सीरम वापरतात. परंतु केसांची...

हिवाळ्यात चहामध्ये आलं का घालायला हवं, जाणून घ्या

तापमान कमी झाल्याने आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. या काळात शरीराला उबदार ठेवणे संसर्ग आणि हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत, आल्याच्या गरम...

स्वयंपाक करताना भाजी किंवा आमटीमध्ये मीठ केव्हा घालावे, जाणून घ्या

मीठाशिवाय अन्नाला चव लागत नाही. मीठ नसेल तर कुठलाही पदार्थ हा गळी उतरत नाही. कोणतीही भाजी किंवा आमटी करताना योग्य वेळी मीठ घालणे अत्यंत...

ओटीपी पाठविला नसतानाही ऑनलाइन एफडीतून 73 हजार पळवले

मोबाईलवर ओटीपी पाठवून तो ओटीपी शेअर केला नसतानाही एका तरुणाच्या बँकेतील ऑनलाइन एफडीतून 73 हजार 900 रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे सुरू

चार दिवसांपूर्वी ऊसदरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आक्रमक झालेल्या जिह्यातील शेतकरी संघटनांनी इशारा देऊनही प्रशासनाकडून गांभीर्य दाखविण्यात आले नसल्याने कोल्हापुरातील प्रादेशिक साखर...

सांगलीतील सहा नगरपालिका, दोन नगरपंचायतींसाठी बिगुल

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिह्यातील 6 नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. ईश्वरपूर, आष्टा, तासगाव,...

गट, गण आरक्षणाची अधिसूचना जाहीर

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गट व 14 पंचायत समितींच्या 150 गणांच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचना (गॅझेट) सोमवारी नाशिक विभागीय आयुक्तांनी जाहीर केली. त्यामुळे 13 ऑक्टोबर...

साताऱ्यात 233 नगरसेवकपदांसाठी रस्सीखेच, 32 जागा वाढल्या; 117 ठिकाणी ‘महिलाराज’

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्याने जिह्याचे राजकारण ढवळून निघाले. सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर...

ठेवीदाराची 1 कोटी 10 लाखांची फसवणूक, ‘मळगंगा’च्या चेअरमनसह 22 जणांवर गुन्हा दाखल

पतसंस्थेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. मात्र, मुदत संपूनही ठेवींची रक्कम परत न करता, ठेवीदार व त्याच्या कुटुंबीयांची 1 कोटी 10 लाख 8...

कामकाजात हलगर्जीपणा; दोन शाखा अभियंता निलंबित, सांगली मनपा आयुक्त गांधी यांची कारवाई

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर करणाऱया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी शिस्तभंगाची कारवाई केली. याअंतर्गत...

‘रयत’मध्ये नोकरीच्या आमिषाने 19 जणांची फसवणूक, 38 लाखांची फसवणूक; आरोपीला अटक

रयत शिक्षण संस्थेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर जिह्यांतील 19 लोकांची 38 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदाशिव कल्लाप्पा नाईक (रा. तासगाव...

जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, आसामच्या माजी डीजीपीच्या भावावर आरोप

आसामी गायक जुबीन गर्ग याच्या मृत्यू संदर्भात, आसामचे मुख्य माहिती आयुक्त आणि माजी डीजीपी भास्कर ज्योती महंत यांनी त्यांचे भाऊ श्यामकानू महंत यांच्याशी संबंधित...

रजोनिवृत्तीनंतर वजन वेगाने वाढत असेल तर हा कर्करोग होऊ शकतो, वाचा

आजकाल लठ्ठपणा आणि जास्त वजन वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. परंतु रजोनिवृत्तीनंतर ही समस्या आणखी गंभीर बनते. अलीकडील अभ्यासानुसार, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे...

संबंधित बातम्या