मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. मणिपूरच्या विष्णुपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. इथे रॅपिड फायरिंगची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर इंफाळ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील कर्फ्यूमध्ये देण्यात आलेली शिथिलता मागे घेण्यात आली आहे.