मध्य रेल्वेची कल्याण ते कर्जत-कसारा पर्यंतची वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे कल्याणवरून कसारा खोपोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी मुंबईच्या दिशेने कामासाठी आलेल्यांचे घरी परतताना हाल होणार आहेत.