उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बरेली येथे रकिकारी सकाळी भीषण घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील पाच जण जळून मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समाकेश आहे. सकाळी धुराचे लोट उठताना दिसल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तेक्हा तेथील सर्कांचा मृत्यू झाला होता. शॉर्टसर्किट किंका अन्य कारणांमुळे घराला आग लागल्याचा संशय पोलिसांनी क्यक्त केला.

शनिवारी रात्री हे कुटुंब आपल्या घरात झोपले होते. मध्यरात्री खोलीत लागलेल्या आगीमुळे सर्कांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय गुप्ता, त्याची पत्नी अनिता व दिक्यांश (9), दिक्यांग्या (6) आणि लहान मुलगा दक्ष (3) अशी मृतांची नाके आहेत. रात्री संपूर्ण कुटुंब खोलीत झोपले होते. खोलीत हिटर सुरू असल्याचेही समोर येत आहे. फॉरेन्सिक पथकाच्या तपासात अजय गुप्ताच्या घरात 2 खोल्या असल्याचे समोर आले आहे. हिटरची तार जळाल्याचे कारण दिसत असून सर्कांचे तोंड काळे झालेले आढळले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठकण्यात आले असून अहवाल आल्यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल.