मतदान केंद्रात गेल्यावर मतदान करेपर्यंत मोबाईल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियाचा वापर करता येत नाही. मात्र भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी महिसागर जिह्यात तब्बल 25 पोलिंग बुथवर जाऊन आणि संतरामपूरमधील गोथिब लालुका पंचायतमध्ये पोलिंग बुथमध्ये बोगस मतदान करून निवडणूक अधिकाऱ्याला 7 मे रोजी धमकावले.
एवढेच नाही तर ईव्हीएम माझ्या बापाची असल्याची धमकीही दिली आणि मतदान करताना लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते. याप्रकरणी काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर कार्यकर्त्यांना अटक केली आहे.