Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3206 लेख 0 प्रतिक्रिया

प्रचंड मेहनत करूनही दर पाच वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही; सचिन पायलट यांची...

देशात नुकत्याच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यात तीन राज्यात भाजपने यश मिळवले आहे. राजस्थानमध्ये जनतेने प्रथेप्रमाणे सत्तापरिवर्तन करत भाजपकडे राज्याची कमान दिली...

जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष पवार यांचा अपघाती मृत्यू; गुरुवारी मार्केट यार्डमधील लिलाव बंद

जामखेड- बीड मार्गावर बुधवारी रात्री क्रुझर व मोटारसायकलची धडक झाली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष भागवत पवार (वय...

पुणे पुस्तक महोत्सवात ठरलेला साधना प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; निर्णयाचा साधना प्रकाशनाडून निषेध

फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 डिसेंबरपासून सुरु झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात साधना प्रकाशनाच्या राजन हर्षेलिखित "पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात" या पुस्तकावर गुरुवारी होणारा...

गाडी दारातच उभी असताना फास्टटॅगमधून पैसे कापले; चंद्रपूरमधील घटना उघड

टोल वसूल करण्यासाठी फास्टटॅग प्रणाली कार्यरत आहे. मात्र, या प्रणालीतील अनेक त्रुटी उघडकीस येत आहे. गाडी घरासमोर उभी असतानाही फास्टटॅगमधून पैसे कापले जात आहेत....

लेख – शाळांच्या वेळेत बदल आणि इतर प्रश्न

>> डॉ. अ.ल. देशमुख लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी म्हणून शाळांची वेळ खूप लवकर न ठेवता थोडी उशिरा ठेवावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याच्या...

आभाळमाया – सर्वात लहान दिवस

>> वैश्विक ‘दिवसामागून  दिवस चालले, ऋतुमागुनि ऋतु’ असं ऋतुचक्र गेली सुमारे साडेचार अब्ज वर्षे अव्याहत सुरू आहे ते पृथ्वीच्या जन्मापासून, परंतु त्याचं काव्यमय  वर्णन करायला...

सामना अग्रलेख – संसदेचे स्मशान झाले

केंद्र सरकारने लोकसभेची ‘मूकसभा’ करून विचित्र परिस्थितीत देशाला ढकलले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, सरदार पटेल वगैरेंच्या काळात मोदी-शहांचे राज्य असते तर त्यांनी डॉ....

शासन आपल्या दारी फक्त आम्हाला उचलायला येणार का? अनिल परब यांचा सरकारला सवाल

राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न...

नगर जिल्ह्यात 29 लाख टन ऊसाचे गाळप; सुमारे 24 लाख पोत्यांचे उत्पादन

नगर जिल्ह्यामध्ये यंदा उसाचे प्रमाण घटल्याने गाळपासाठी उस मिळेल की नाही अशी शंका उपस्थित होत होती. तर काही तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढल्याचेही दिसून आले...

देवेंद्र फडणवीस फोडाफोडीत गुंतल्याने त्यांना गृहखात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही; जयंत पाटील यांनी लगावला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत राज्याच्या गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडी करण्यात व्यग्र आहेत....

भाजप आमदार राजळे यांनीच आपल्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न केला; संजय मरकड यांचा आरोप

मढी गावचा सरपंच या नात्याने आपण मढी गावात अनेक विकासकामे केली असून या कामांमुळे मी राजकीय स्पर्धक होऊ शकतो, अशी भीती भाजपचे आमदार राजळे...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तोकडी, मदतीत वाढ करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी एक लाख रुपये मदतीची रक्कम अत्यंत तोकडी असून त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी...

150 खासदारांच्या निलंबनावर चर्चा का नाही, धनकड यांचाच विषय का चर्चेत आहे? राहुल गांधी...

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची नक्कल केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशी प्रक्रारचे कृत्य...

शेअर बाजारात विक्रमी तेजी; निर्देशांक 72 हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता

जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण आहे. तसेच अनेक शेअर बाजार मंदीच्या सावटाखाली आहेत. असे असतानाही हिंदुस्थानचा शेअर बाजार तेजीत आहे. डिसेंबर महिना शेअर बाजारासाठी जबरदस्त...

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली; विजय वड्डेटीवार यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली. संसदेत...

जामसंडेतील दुकानाला मध्यरात्री आग; दुकानातील साहित्य आगीत जळून खाक

जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला बुधवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या...

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत घेणार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी...

ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे 9 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली विविध टास्क देत ते पूर्ण केल्यास जास्त नफा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. अशा प्रकारे ऑनलाईन ट्रेडिंदद्वारे 9 लाख 37 हजार...

मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावे; ममता बॅनर्जी यांचा प्रस्ताव

इंडिया आघाडीची चौथी आणि महत्त्वाची बैठक मंगळवारी नवी दिल्लीत झाली. या बैठकीला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थइत होते. या बैठकीत अनेक...

ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी कवडीमोलाने लाटलेल्या जमिनी परत करा; शेतकऱ्यांचे रत्नागिरीत बेमुदत धरणे आंदोलन

ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी 1975 साली शेतकऱ्यांकडून 1200 एकर जमीन प्रति गुंठा 25 ते 40 रूपये कवडीमोल भावाने खरेदी करत शेतकऱ्यांच्या कुटूंबातील दोघांना नोकरी देण्याचे आश्वासन...

माझ्या लक्षवेधी लागत नाहीत, हक्क डावलण्यात येतोय; भास्कर जाधव यांनी व्यक्त केला संताप

नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आपल्या लक्षवेधी लागत नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केली आहे....

हे खासदारांचं निलंबन नव्हे, तर संसदेतून थेट लोकशाहीचं निलंबन; जितेंद्र आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया

संसदेत 13 डिसेंबर रोजी झालेल्या घुसखोरीवर विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली...

हे लबाडांचे सरकार, बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात; रविकांत तुपकर यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

मॉन्सूनचा लहारीपणा, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा अस्मानी संकटाच्या काळात सरकारने मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, सरकार...

आंबेगाव तालुक्यात पुन्हा बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील वेताळ मळा व परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावत बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी...

छत्रपतींच्या नावाने निवडून आलेल्यांनी हुकूमशाही पद्धतीने आमचे निलंबन केले; अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारणाऱ्या आणखी 49 खासदारांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबित खासदारांचा एकूण आकडा तब्बल 141 वर पोहोचला आहे....

सूरतमधील हिरे व्यापाऱ्याने बनवला श्री रामाचा रत्नहार; 5000 अमेरिकन डायमंडचा केला वापर

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची उत्कंठा आता देशवासियांना आहे. राम मंदिरातील रामललाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या पवित्र मूहूर्त लक्षात ठेवत सूरतमधील हिरे व्यापारी...

सरकारची दुध अनुदानाबाबतची दिरंगाई कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच; किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले यांचा आरोप

सरकारची दुध अनुदानाबाबतची दिरंगाई कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच आहे, असा आरोप किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले यांनी पत्रकाद्वारे केला आहे. दुधाचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी...

केरळचे मुख्यमंत्री ‘टग्या’ आहेत; अनेक खुनांमध्ये हात असल्याचा राज्यपालांचा आरोप

केरळमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद नवा नाही.मात्र, या दोन पदातील संघर्ष आरोप-प्रत्यारोप होतच असतात. नुकताच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर चप्पलफेक करण्यात...

संजय राऊत यांच्याविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा मागे; घोडचूक झाल्याचे पोलिसांनी केले मान्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करताना घोडचूक झाल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यांना हे कलम...

संबंधित बातम्या