Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3054 लेख 0 प्रतिक्रिया

मायबाप सरकार… केलेला खर्चही निघेना हो… केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर शेतकर्‍यांनी मांडल्या व्यथा

जालना जिल्ह्यात बुधवारपासून दुष्काळी पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आले आहे. मात्र, हे पथक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जावूनच पाहणी करत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या व्यथा...

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाकडून बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश; बनावट भर्ती हँडलरला अटक

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईत बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आणि एका बनावट भरती हँडलरला पकडण्यात आले. दक्षता पथकाकडे नरसिंह पै...

सरकारचा विकासरथ नागरिकांनी रोखला; प्रश्नांच्या भडिमारामुळे अधिकारी निरुत्तर

केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेला देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रचाररथ गावोगावी निघत आहे. मात्र, प्रत्यक्षात विकास कुठे आहे, विकासरथ दिसत आहे, विकास कोठे आहे....

वासरांच्या संशयास्पद मृत्यूमुळे गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरा लावला; दृश्ये पाहून मालक हादरला

शेतकरी इयान फारवेल यांच्याकडे असलेल्या जनावरांपैकी काही वासरांना कोणताही आजार नसताना तसेच कोणतेही कारण नसताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या गोठ्यात अशा घटनांची...

अखेरच्या पेस्ट्रीवरून भांडण, इलेक्ट्रीक व्हीलचेअरवरील वृद्धाने केला चिरडण्याचा प्रयत्न

कोणत्याही क्षुल्लक कारणाने भांडण सुरू होते, त्यानंतर ते एवढे विकोपाला जाते की, त्यात काहीजणांना प्राणही गमवावे लागतात. अशीच एक घटना युकेमधील डेव्हॉनच्या रस्त्यावर घडली...

देशाची सुरक्षा व्यवस्था ‘राम भरोसे….; संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला फटकारले

संसदेत बुधावारी झालेली घुसखोरी आणि संसदेत धूर सोडल्याचे प्रकरण आता चांगलेच तापत आहे. या मुद्द्यावरून गुरुवारी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला फटकारले असून याबाबत केंद्रीय...

सत्ताधारी सरकार, लाठीचार्ज सरकार; जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला संताप

गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा मंगळवारी नागपूरमध्ये धडकली. संघर्ष यात्रेच्या सांगता सभेनंतर काही रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली...

खासदार संजय राऊत यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्या; शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यात...

>> प्रसाद नायगावकर दैनिक 'सामना' तील 'रोखठोक' या सदरात पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याबाबत लिखाण केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात...

श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान अलंकारावर डल्ला मारणार्यांवर गुन्हे दाखल होणार; जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे...

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान अलंकारावर डल्ला मारणार्‍यांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ....

CBSE exam – सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सीबीएसई बोर्डाने त्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून 10 एप्रिलपर्यंत चालणार...

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अतिशय असंवेदनशील असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पहात नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल...

ट्रकमधून विनापरवाना दारूची वाहतूक; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या कॅबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले आहेत. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी...

बियर उत्पादन शुल्कमाफीसाठी पैसा आहे, तर शेतकऱ्यांसाठी का नाही? अशोक चव्हाण यांचा सवाल

ठेकेदारांना गौण खनिज रॉयल्टी माफी द्यायला सरकारकडे पैसा आहे, बियरच्या उत्पादन शुल्क माफीसाठी पैसा आहे. मात्र, शेतकऱ्यांना वेळेवर मदत द्यायला पैसा का नाही, असा...

सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळेचे निरगुडे आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा ; नाना पटोले यांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूरच्या हिवाळी अधिवेशानाकडे राज्यातील शेतकरी आशा लावून बसला आहे. वर्षभर सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी मानसिकतेमुळे दररोज...

राज्य मागासवर्ग आयोग राहणार आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सरकारला संतप्त सवाल

जातीनिहाय जनगणना करावी, राईस मिलला कृषी उद्योगाचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना बारा तास वीज द्यावी, बीड जलजीवन मिशनमधील गैरप्रकाराची चौकशी करावी, सारथी, बार्टी, महाज्योतीप्रमाणे मौलाना...

केडगाव हत्याकांड – एका आरोपीचे नाव वगळण्याचे न्यायालयाचे आदेश; प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा नाही

केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची 7 एप्रिल 2018 रोजी गोळ्या झाडून आणि गुप्तीने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली...

लाचखोर महिला तलाठ्यासह सहाय्यकाला रंगहात अटक; गुन्हा दाखल

मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी नगर तालुक्यातील शेंडी येथील तलाठी निकीता...

देशात निर्माण होणार कंडोमची टंचाई?… अहवालाबाबत आरोग्य मंत्रालयाची प्रतिक्रिया

आगामी काही दिवसात देशात कंडोमची टंचाई निर्माण होणार असल्याचा दावा काही अहवालातून करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कुटंबनियोजनाच्या योजनेला बाधा पोहचण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली...

मुद्दा- भटक्या कुत्र्यांचा त्रास

>> वैभव मोहन पाटील भटक्या  कुत्र्यांचा त्रास समाजाला नवा नाही. मात्र त्याकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष अनेकांच्या जिवावर उठत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वाघ-बकरी चहा’चे मालक...

लेख – व्याजदराची वैश्विक वाढ

>> प्रा. डॉ. अश्वनी महाजन धोरणात्मक व्याजदर केंद्रीय बँकेकडून निश्चित केले जातात. मात्र कोणत्याही देशात व्याजदराची होणारी आकारणी ही महागाई दरापासून प्रेरित असते. गेल्या दीड-दोन...

ठसा – 365 कथा @ 365 दिवस

>> प्रदीप मांजरेकर व्यावसायिक  हा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा कणा आहे. अशा व्यावसायिकांचा प्रवास अनेकदा आपल्याला अवगत नसतो. तसेच कलाकार - कलेचे उपासक हे समाजाच्या सांस्कृतिक...

सामना अग्रलेख – ‘अच्छे दिना’चे अजीर्ण!

सध्या राज्यात पैसे खाणे कायदेशीर बनले आहे. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्र्यांना विषबाधा होत नाही, पण गरीबांच्या जेवणावळी मात्र अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव...
amit-shah

काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय मान्य नाही; अमित शहा यांची पुन्हा काँग्रेसवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम 370 बाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. पंडित नेहरू यांच्यामुळे POKची निर्मिती...

जालन्यात भरदिवसा गोळीबार; एकाचा मृत्यू, एकाला अटक

विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गजानन तौर या तरुणाची सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जालना शहरात भर चौकात भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली...

नगरमध्ये बंद सिग्नलला घातला चपलाचा हार; शिवसेनेचे अनोखे आंदोलन

नगर शहरातील बंद सिग्नल सुरू करावेत, या मागणीसाठी शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन केले. चांदणी चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार घालून प्रशासनाचा निषेध...

संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा; नाना पटोले यांची मागणी

राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत. पण भाजपचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, तर...

अखेर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ठरले! आमदार मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपकडून निर्णय होत नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्कवितर्कांना...

सोनई परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये दहशत

सोनई परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मुळा कारखाना शनिशिंगणापूर हनुमानवाडी या परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला...

साखरपुड्यातच आटोपले शुभ-मंगल सावधान! ठेंगे पाटील व माने कुटुंबाने ठेवला आदर्श

>>प्रसाद नायगावकर मुलगी उपवर झाली की पित्याला तिच्या लग्नाची काळजी लागते. मुलीला बघायला येणाऱ्या वर व त्याच्या कुटुंबाचे हुंड्यासह विविध अपेक्षांनी वधू पित्यांची चिंता वाढते....

निर्यातबंदी हटवा…अन्यथा कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव द्या; अंबादास दानवे यांची मागणी

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा समस्यांचा मुद्दा गाजत आहे. अवकाळी पावसाचा फटका आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करावा,...

संबंधित बातम्या